Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

कोगनोळी जवळ अपघातात नांदगावचा युवक ठार

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4वर आरटीओ ऑफिस जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना मंगळवार तारीख 28 रोजी दुपारी 3 च्या सुमारास घडली. गणेश सुभाष नरके (वय 25) राहणार नंदगांव तालुका करवीर, कोल्हापूर असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी …

Read More »

श्री रेणुका (यल्लम्मा) देवी मंदिर दर्शनासाठी खुले

बेळगाव : उत्तर कर्नाटकातील जागृत तसेच कर्नाटकसह महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील आराध्य दैवत असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील सौन्दत्ती येथील श्री रेणुका (यल्लम्मा) देवी मंदिर आज मंगळवारपासून दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.मागील वर्षभरापासून कोरोना काळात देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मंदिराच्या इतिहासात प्रथमच भक्तांना 17 महिने देवीच्या दर्शनापासून वंचित …

Read More »

बेळगावच्या कन्येचा नितीन गडकरींच्या हस्ते सन्मान

बेळगाव : बेळगावची सुकन्या डॉक्टर कु. नम्रता सुभाष देसाई ही कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड येथे गेल्या जून 2020 पासून एमडी मेडिसिन हा कोर्स करित आहे. तिने निवासी डॉक्टर म्हणून केलेल्या कार्याचा गौरव भारताचे दळणवळण व रस्ते बांधणी मंत्री श्री. नितिन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. कोरोना काळात कृष्णा …

Read More »

क्लिक-वेणुग्रामतर्फे उत्कृष्ट गणपती मूर्ती आणि उत्कृष्ट देखावा स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न

बेळगाव : क्लिक-वेणुग्रामतर्फे उत्कृष्ट गणपती मूर्ती आणि उत्कृष्ट देखावा व उत्कृष्ट संयोजन अशा पहिल्याच स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. देशा बाहेरचे व अंतर्गत शत्रू स्प्लीट-हिंदुस्थान म्हणजे देशाचे तुकडे करण्याच्या प्रयत्नात असतांना बेळगावच्या आठ युवा-मंडळीनी क्लिक-वेणुग्राम हा बेळगावसह देश जोडण्याचा उपक्रम सुरु केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देऊन स्तुती करण्यात आली. …

Read More »

काँग्रेस पक्ष हा गुलामगिरीचा पक्ष : मुख्यमंत्री बोम्माई

हुबळी : माझा पक्ष हा देशभक्तीने भारलेला पक्ष आहे. परंतु काँग्रेस पक्ष हा गुलामगिरीचा पक्ष आहे, काँग्रेसची देशभक्ती ही तालिबान सारखी आहे, अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली आहे. हुबळीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला आहे. मुलांना उत्तम शिक्षण देणे, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे …

Read More »

पर्यटन स्थळावरील बंदी हटवली

सार्वजनिक कार्यक्रमासाठी चारशे जण बेळगाव : बेळगाव जिल्हा आपत्ती निवारण समितीच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी नवीन कोविड मार्गदर्शक सूची लागू केली आहे. सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी 400 लोकांना एकत्रित येण्यासाठी अनुमती दिली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी याबाबत नवीन आदेश काढला आहे. बेळगावात वाढत्या कोरोना रुग्णावर नियंत्रण आणण्यासाठी …

Read More »

भारत बंदला चंदगडात उत्स्फूर्त प्रतिसाद….

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक संघटनांनी आज पुकारलेल्या भारत बंदला काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला होता. आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार ठिकठिकाणी भारत बंदला प्रतिसाद देत चंदगड येथे …

Read More »

‘भारत बंद’ला बेळगावात संमिश्र प्रतिसाद!

पोलीस व आंदोलनकर्त्यात खडाजंगी; 50-60 जणांना अटक बेळगाव : केंद्र सरकारने अन्यायकारक कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देताना कळसा-भांडुरा होराट समिती, कर्नाटक राज्य रयत संघ आदी विविध शेतकरी संघटनांनी आज शहरात आंदोलन छेडले. आज सोमवारी छेडलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनास बेळगावात संमिश्र प्रतिसाद …

Read More »

खानापूर-जांबोटी क्रॉसवरील गाळेधारकांवर अजुनही अन्याय सुरूच

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील गाळेधारकांवर अन्याय सुरूच आहे. जत -जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवर गाळेधारकांनी मोठ्या कष्टाने वर्गणी काढून लोकप्रितिनीधींच्या सहकार्याने गाळे उभारण्यासाठी सुरूवात केली. परंतु गाळे पूर्ण उभारण्याआधीच संबंधित पीडब्ल्यूडी खात्याच्या अधिकार्‍यांनी चक्क गाळे काढण्यासाठी जीसीबी लावली. मात्र लोकप्रतिनिधी अधिकार्‍यांना समज देऊन गाळे काढण्यासाठी रोखले …

Read More »

अन्याय सहन करून दिलेले शिक्षण प्रेरणादायी

अशोक भटकर : निपाणीत आदर्श शिक्षकांचा गौरव निपाणी : सर्वसामान्य बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी अंगावरती चिखल, माती, शेण अंगावरती टाकून एका नवीन युगांताची सुरुवात करणारी एका उज्वल पिढी घडवणारी कार्य करणारी माता म्हणजे सावित्रीबाई फुले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सचिव व्यवस्थापक अशोक भटकर यांनी केले. येथे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी …

Read More »