Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

तत्परसेवा, पारदर्शकता हेच रवळनाथचे सूत्र

  अध्यक्ष एम. एल. चौगुलेः ‘रवळनाथ’तर्फे गुणवंताचा सत्कार निपाणी (वार्ता) : नोकरदारांच्या गरजेतून रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीची स्थापना झाली. सुरुवातीपासूनच सामाजिक बांधिलकीचे व्रत आणि सहज-सुलभ अर्थसहाय्याचे धोरण, विनम्र व तत्पर डिजिटल सेवा आणि पारदर्शक कारभार हेच सूत्र जपल्यामुळेच अल्पावधितच संस्था देशपातळीवर पोहचली आहे, असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. …

Read More »

निपाणीतील शर्यतीत सदाशिव घाटगे यांची घोडागाडी प्रथम

  निपाणी (वार्ता) : बेंदूर सणानिमित्य उत्तम पाटील युवा शक्ती संघातर्फे येथील हालसिद्धनाथ मंदिरजवळ आयोजित जनरल घोडा गाडी शर्यतीमध्ये निपाणी येथील सदाशिव घाटगे यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावून ५ हजाराचे बक्षीस मिळवले. शर्यतीत निपाणीच्या जे. ए. पाटील आणि विकास कांबळे यांच्या गाड्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाची ३ हजार, २ …

Read More »

जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द महत्त्वाची

  डॉ. स्नेहल पाटील; ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गुणवंतांचा सत्कार निपाणी (वार्ता) : जीवनात शिस्त, संयम, वक्तशीरपणा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने त्याचा स्वीकार करावा. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करून त्याचा उपयोग समाजासाठी व्हावा. जीवनात यश मिळवण्यासाठी मनात जिद्द ठेवून त्या दृष्टीने सतत प्रयत्न व श्रम करणे आवश्यक असल्याचे मत येथील …

Read More »

पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात गळती

  मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राम मंदिराच्या बांधकामाबाबत मोठे वक्तव्य केलं आहे. त्यांनी राम मंदिराबाबतही मोठा खुलासा केला आहे. पहिल्याच पावसात छतातून गळती लागली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राम मंदिराच्या उभारणीच्या …

Read More »

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा सीमाभागातील नागरिकांनी उपयोग करून घ्यावा; मंगेश चिवटे

  मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख व मुख्यमंत्री विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांची बेळगावला भेट बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सीमाभागातील गरजू आणि गरीब नागरिकांना आरोग्यविषयक सुविधांसाठी मदत करण्यात येत आहे. बेळगाव आणि परिसरामधून अनेक नागरिकांचे अर्ज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात प्रलंबित होते या …

Read More »

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व्यवस्थापन समितीची बैठक

  बेळगाव : अतिवृष्टीमुळे संभाव्य पूरस्थिती उद्भवल्यास करावयाच्या खबरदारीबाबत ग्रामपंचायतींमध्ये दर महिन्याला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची अनिवार्य बैठक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी (२४ जून) जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. पूरपरिस्थितीचे पुरेसे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर यापूर्वीच स्थापन करण्यात आलेल्या टास्क …

Read More »

वाढदिवसाचे औचित्य, शाळेला सुपूर्द केले क्रीडा साहित्य

    बेळगाव : आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री. धनंजय पाटील यांनी चन्नेवाडी शाळेला क्रीडा साहित्य सुपूर्द केले. गेल्या आठ वर्षांपासून बंद झालेली ही शाळा पालक व गावकऱ्यांच्या प्रयत्नातून २०२४ या शैक्षणिक वर्षांपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली. प्राथमिक शिक्षण आपल्या मातृभाषेतून घेणाऱ्या विद्यार्थ्यांना …

Read More »

बेळगाव महापालिका स्थायी समिती निवडणूक 2 जुलै रोजी

  बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या 22 व्या कार्यकाळातील चार स्थायी समित्यांसाठी 02 जुलै रोजी निवडणूक होणार आहे, असे स्थायी समिती निवडणूक अध्यक्ष आणि प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेटेन्नवर यांनी कळविले आहे. विविध चार स्थायी समित्यांसाठी 2 जुलै रोजी महानगर पालिका सभागृहात सकाळी 10 ते 12 या वेळेत अर्ज स्वीकारले जणार …

Read More »

उद्या कोल्हापूर बंद! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवणार

  कोल्हापूर : कोल्हापूर शास्वत विकास परिषदेसाठी उद्या मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येणार आहेत. त्यांनी आणि पूर्वीच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ आणि सर्किट बॅचच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येणार असलेल्या दिवशीच म्हणजे मंगळवारी कोल्हापूर बंद करण्याचा निर्णय रविवारी हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी …

Read More »

दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये दाखल, रोमांचक लढतीत वेस्ट इंडिज पराभूत

  अँटिग्वा : टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 8 च्या लढतीत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने आले होते. पावसामुळं सामन्याला उशिरानं सुरुवात झाली होती. वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेटवर 135 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या आक्रमक फलंदाजीला रोखण्यात यश मिळवलं होतं. यानंतर दक्षिण आफ्रिकेची …

Read More »