Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

वाल्मिकी महामंडळ घोटाळ्यात माझी भूमिका नाही

  मंत्री नागेंद्र; तीन अधिकाऱ्यांविरुध्द एफआयआर बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळाच्या मनी ट्रान्सफर घोटाळ्यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे अनुसूचित जमाती विकास आणि क्रीडा मंत्री बी. नागेंद्र यांनी स्पष्ट केले. कर्नाटक महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळ (केएमव्हीएसटीडीसी) चे लेखाधिकारी चंद्रशेखरन पी. यांनी काल आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी डेथ नोट लिहिली. …

Read More »

स्थानिक ऊसतोडणी टोळ्यांना प्राधान्य

  फसवणुकीमुळे वाहन मालकांचा पवित्रा कोगनोळी : ऊस गळीत हंगामात बाहेरच्या टोळ्यांकडून फसवणुकीचे प्रकार काय नवीन नाहीत. परंतु त्याला पर्याय म्हणून मुकादम अथवा वाहन मालकांनी स्थानिक ऊसतोडणी मजुर टोळ्यांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये केवळ फसवणूक होण्याचीच भीती असल्याने स्थानिक मजुरांचे महत्त्व वाढले आहे. साखर कारखाने प्रामुख्याने परिसरातील सहाचाकी …

Read More »

सामाजिक कार्यकर्ते विश्वास धुराजी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त….

  बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते आणि समाज सुधारक विश्वासराव नारायणराव धुराजी यांचा अमृत महोत्सव आज बुधवार दि. २९ मे रोजी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर (रिझ टॉकीज) येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजिण्यात आला आहे. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त निवृत्त प्राचार्या विनोदिनी मुरकुटे यांनी घेतलेला आढावा… श्री. विश्वास नारायण धुराजी आणि मी विनोदिनी …

Read More »

78 हजार किमतीचे म्हशीचे मांस जप्त; खानापूर पोलिसांची कारवाई

  खानापूर : बेळगाव-गोवा मार्गावरील गुंजी येथील माऊली देवस्थान जवळील वळणावर आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी अज्ञात व्यक्ती गोमांस विक्रीच्या तयारीत असल्याच्या माहितीच्या आधारे खानापूर पोलिसांनी एक महिंद्रा बोलेरो गाडी व त्यामध्ये असलेले 78 हजार रुपयांचे म्हशीचे 600 किलो मांस जप्त करण्यात आले. परंतु मांस विक्री करणारे गाडी …

Read More »

गणेबैल टोलनाका मनमानी कारभाराविरोधात कॉंग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

  खानापूर : गणेबैल येथील टोलनाक्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील नागरिक, शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर रास्ता रोको करून आंदोलन केले. कित्येक महिने उलटून गेले तरी एनएचएआयने व केंद्र सरकारने आपला शब्द पाळला नाही. शेतकऱ्यांना भरपाई दिली गेली नाही. तसेच टोलपासून साधारण 5 किमी च्या अंतरातील सर्व गावातील वाहनांना टोल …

Read More »

बेकायदेशीरपणे देणग्या (डोनेशन) स्वीकारल्यास शाळांची नोंदणी रद्द : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा इशारा

  बेळगाव : जिल्ह्यातील विनाअनुदानित किंवा अनुदानित शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारता येणार नाही. बेकायदेशीरपणे देणग्या घेतल्याचे आढळून आल्यास अशा शाळांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे. शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. काही शाळांमध्ये देणगी (डोनेशन) घेतली जात असल्याच्या तक्रारी …

Read More »

नियोजित वधूच्या आत्महत्येनंतर बेळगाव येथे तरुणाची आत्महत्या

  बेळगाव : ज्या तरुणीसोबत लग्न करायचे होते तिच्या सोबतच लग्न ठरले आणि दोघांनीही सुखी संसाराची स्वप्ने रंगवली असतानाच नियतीने एक वेगळाच डाव मांडला. नियोजित वधूला कर्करोगाचे निदान झाल्याचे समजताच नियोजित वधूने उत्तर प्रदेश येथे आत्महत्या केली आणि विरह सहन न झाल्याने बेळगाव येथे तरुणाने आपले जीवन संपविले. नियोजित वधूला …

Read More »

दहावीत जिल्ह्यात पहिली आलेल्या तनिष्का नावगेकरचा आदर्श को- ऑप. सोसायटीतर्फे सत्कार

  बेळगाव : अनगोळ क्रॉस टिळकवाडी येथील सुप्रसिद्ध आदर्श मल्टीपर्पज को ऑप. सोसायटीचे कायदा सल्लागार ऍड. शंकर नावगेकर यांची कन्या व सेंट मेरीज हायस्कूलची विद्यार्थिनी तनिष्का शंकर नावगेकर हिने नुकत्याच झालेल्या दहावी बोर्डाच्या परिक्षेत जिल्ह्यात पहिली येण्याचा बहुमान मिळविला. याबद्दल तिचा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी चेअरमन एस. एम. …

Read More »

हलगा-मच्छे बायपास रस्त्याची स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली

  बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. सदर स्थगिती आज उच्च न्यायालयाने उठवली. न्यायालयाच्या या आदेशामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हलगा-मच्छे बायपास रस्ता विरोधात मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांनी विविध आंदोलनाद्वारे आपला विरोध दर्शविला होता. शेतकरी रस्त्यावरच्या लढाई सोबत न्यायालयीन लढा देखील देत होते. …

Read More »

प्रामाणिक कष्ट केल्यास ध्येय गाठणे शक्य

  डॉ. विलोल जोशी; सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना मोफत विमान प्रवास तिकीट निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून शिक्षण घेतले तर ते नक्कीच यशस्वी होतात. आपल्यातील सामर्थ्य ओळखून प्रामाणिकपणे कष्ट केलल्या ध्येय गाठू शकतो. आयुष्यात उत्तुंग भरारी घेऊन आपले गाव, पालक व शिक्षकांचे नाव उज्वल करावे, असे आवाहन बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे …

Read More »