Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

“तरुणांच्या हाती काम नाही त्यामुळे त्यांचे दिवसातले सात ते आठ तास फेसबुक-इंस्टाग्रामवर…”, राहुल गांधींची टीका

  नवी दिल्ली : भारतातल्या युवकांची युवाशक्ती वाया घालवली जाते आहे. भारतात गेल्या ४० वर्षात आली नव्हती इतकी मोठी बेरोजगारी मागच्या दहा वर्षांमध्ये आली आहे. भारतातले तरुण दिवसातले सात ते आठ तास मोबाइलवर फेसबुक आणि इंस्टाग्राम पाहण्यात घालवतो असं वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी …

Read More »

जिवोत्तम कामत यांचे मरणोत्तर देहदान; जायंट्स आय फौंडेशनचा पुढाकार

  बेळगाव : मंगळवार पेठ टिळकवाडी येथील रहिवासी जिवोत्तम यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण आणि पुतण्या असून ते अविवाहित होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे तसेच अध्यक्ष शिवराज पाटील, विजय बनसुर यांनी त्यांच्या कुटुंबियांना भेटून देहदानाबद्दल माहिती …

Read More »

जिल्हा प्रशासनातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खाते, जिल्हा ग्राहक आयोग कायदेशीर मेट्रोलॉजी विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जनसंपर्क विभाग, अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता खाते, डीसीआयसी आणि इतर खात्यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन -2023 आज गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा …

Read More »

अतिथी व्याख्यात्यांचे सेवासुरक्षेसाठी एका पायावर उभे राहून अनोखे आंदोलन

  बेळगाव : सेवेत कायम करावे या मागणीसाठी बेळगाव जिल्हा प्रथम श्रेणी महाविद्यालयांच्या अतिथी व्याख्याता संघटनेच्या सदस्यांनी आज एका पायावर उभे राहून अनोखे आंदोलन केले. शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयात कार्यरत व्याख्यात्यांना सेवेत कायम करावे, त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी अतिथी व्याख्यात्यांनी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत एका …

Read More »

माजी आमदार रघुनाथराव कदम यांची पुण्यतिथी गांभीर्याने

  निपाणी (वार्ता) : येथील मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार, उद्योजक रघुनाथराव विठ्ठलराव कदम यांची पुण्यतिथी गुरुवारी (ता.२८) येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात गांभीर्याने झाली. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी निपाणी व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. येथील मराठा मंडळ संस्कृतीक भवनात निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश …

Read More »

निपाणीतील शिबिरात ८४ रुग्णांना श्रवणयंत्र वाटप

  निपाणी (वार्ता) : येथील रोटरी क्लब, बेळगाव रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि अमेरिकेतील बर्मींग होमच्या संयुक्त विद्यमाने येथील रोटरी क्लबमध्ये मोफत श्रवण यंत्राचे वितरण करण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण उर्फ विरू तारळे यांनी स्वागत केले. निपाणी परिसरात प्रथमच या श्रवण यंत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय तपासणीनंतर सुमारे …

Read More »

पाचव्या राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धेला प्रारंभ : 1800 हून अधिक कराटेपटूंनी घेतलाय स्पर्धेत भाग

  बेळगाव : स्वसंरक्षणासाठी कराटे गरजेचा असून सद्य परिस्थिती पाहता महिला आणि मुलींनी आवर्जून कराटेचे प्रशिक्षण घ्यावे असे केएसपीएस जिल्हा पोलीस प्रमुख आणि खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अमसिद्ध गोंधळे म्हणाले. बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्यावतीने आयोजित पाचव्या राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन शिवबसवनगर-बेळगाव येथील केपीटीसीएल सभागृहात करण्यात आले …

Read More »

क्रांतीसूर्यमुळे सीमाभागातील गुणवंतांचा गौरव

  राजेंद्र वडर -पवार : कोल्हापूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम निपाणी (वार्ता) : समाजात चांगले काम करणाऱ्यांची संख्या विरळ आहे. विविध क्षेत्रात आपले काम सांभाळत समाजकारण करणारे लोक कमी आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देण्याचे काम क्रांतीसूर्य फाउंडेशनने केले आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे …

Read More »

उद्धव ठाकरेंचा 23 लोकसभा जागांचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला

  मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 23 जागांची मागणी केली होती. उद्धव ठाकरेंची ही मागणी काँग्रेस नेत्यांनी फेटाळून लावली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने खूप जागा जिंकल्या होत्या, पण त्यांचे अनेक उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात आहेत. शिवसेनेने मागणी केलेल्या 23 लोकसभा जागा, काँग्रेस पक्षाने …

Read More »

3-4 महिन्यांपूर्वी प्रत्येकजण मला शिवीगाळ करत होता; राहुलने व्यक्त केल्या भावना

  नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये सलग दुसरे शतक झळकावणारा टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल सोशल मीडियावर ट्रोल्सचा सामना करण्याच्या त्याच्या पद्धतीबद्दल उघडपणे बोलला आहे. इतर खेळाडूंप्रमाणे वहाबलाही नकारात्मक टिप्पणीचा फटका बसतो यावर त्याने भर दिला. राहुल म्हणाला की, या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या दुखापतीमुळे स्वत:बद्दल विचार करण्यास वेळ …

Read More »