लाखो भाविकांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : पौर्णिमा निर्दोष असते. तसे आपले मन निर्दोष असावे. सद्गुरुस्वरूप दैवत मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त स्वरूपात अवत्तीर्ण झाले. जगात भाषा, जातीच्या द्वारे भेदाने कलह माजला आहे. माणसाला अभेद ज्ञानाकडे वळविण्यासाठी हा उत्सव आहे. जगातील भेद संपविण्यासाठी परमाब्धी ग्रंथ अभ्यासणे व आचरणात आणणे आवश्यक आहे. माणसाचे …
Read More »मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करतेय; विनेश फोगाटची मोठी घोषणा
नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगाटने मोठी घोषणा करत मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले आहे. भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पैलवानांनी नाराजी व्यक्त केली. …
Read More »“हल्लेखोरांना पाताळातूनही शोधून काढू”! एमव्ही केम प्लुटोवरील ड्रोन हल्ल्यावर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले
नवी दिल्ली : ‘एमव्ही केम प्लुटो’ जहाजावरील ड्रोन हल्ला आणि लाल समुद्रातील ‘एमव्ही साईबाबा’वरील हल्ल्याप्रकरणी दोषींना सोडले जाणार नाही, असा थेट इशारा भारत सरकारने दिले आहे. यासंदर्भात बोलताना, संबंधित हल्लेखोरांना पाताळातूनही शोधून काढू, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. राजनाथ सिंह म्हणाले, “भारताच्या सागरी क्षेत्रातील हालचाली वाढल्या …
Read More »आरबीआयसह मुंबईत ११ ठिकाणं बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी, पोलिसांकडून शोध सुरु
मुंबई : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक धमकीचा ईमेल आला आहे. यामध्ये मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. हा ईमेल खिलापत इंडिया या नावाच्या मेल आयडीवरुन आला आहे. धमकी देणाऱ्यांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, इतर बँकांचे अधिकारी आणि काही …
Read More »पाणी प्रश्नी बैठकीचे नियोजन न केल्यास धरणे सत्याग्रह
नगरसेवक विलास गाडीवड्डर; नगरपालिका आयुक्तांना निवेदन निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यामध्ये शहरातील पाणी प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी जैन इरिगेशन आणि केएआयूडईसई अधिकाऱ्यांची नगरपालिकेत बैठक बोलवण्यात आली होती. पण त्यावेळी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा संदर्भात कोणतीच उत्तरे देता आली नव्हती. त्यामुळे मंगळवारी (ता.२६) पुन्हा अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. पण …
Read More »मराठी फलकांवर कन्नड दुराभिमानींकडून पुन्हा लक्ष्य!
बेळगाव : दुकाने तसेच आस्थापनांवरील मराठी फलकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न काही कन्नड दुराभिमानी संघटनांनी चालविला आहे. मराठी भाषिक फलक असलेल्या दुकानांच्या मालकांना धमकावले जात असून कन्नडमध्ये मोठ्या अक्षरात नामफलक लावण्यासाठी दादागिरी केली जात आहे. यामुळे मराठी भाषिक व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. बेळगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून …
Read More »कॅपिटल वनतर्फे एस.एस.एल.सी. व्याख्यानमालेचे आयोजन
बेळगाव : अनसुरकर गल्ली बेळगाव येथील ‘कॅपिटल वन’ या संस्थेच्यावतीने शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत एस.एस.एल.सीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. संस्था सातात्याने 14 व्या वर्षी या व्याख्यानमालेचे आयोजन करीत आहे. बेळगांव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या समृध्द, आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या म्हणजेच काठावर पास होणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी कशी करावी, अशा दोन स्वतंत्र …
Read More »खादरवाडी येथील दहा जणांना जामीन
मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर बेळगाव : खादरवाडी येथील जमिनीच्या वादातून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील चौघांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्या चौघांना जामीन मंजूर करण्यात आला तर आणखी सहा जणांना अटकपूर्व जामीन न्यायालयाने दिला आहे. खादरवाडी येथील जनतेवर नाहक गुन्हे …
Read More »महिलांकरिता आयोजित बाईक रॅली उत्साहात संपन्न
बेळगाव : आपली भारतीय संस्कृती टिकावी व महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता एंजल फाउंडेशन यांच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीमध्ये महिलांनी विविध पारंपारिक वेशभूषा परिधान केला होता. बाईक रॅलीचे उद्घाटन कॅम्पच्या पीएसआय रुक्मिणी, एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आले. त्यानंतर ही बाईक …
Read More »‘ब्रह्माकुमारी’च्या कृषी विभागातर्फे राष्ट्रीय शेतकरी दिन
बेळगाव : बेळगावजवळील हलगा गावात ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कृषी विभागातर्फे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांची सविस्तर माहिती देताना राजयोगिनी बी.के. शांता म्हणाल्या की, सामान्य शिक्षण, प्रशिक्षण दिले जाते, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना शेतीचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आजकाल आमची सर्व मुलं जी शेतकरी वर्गातली आहेत ती पुढील शिक्षणानंतर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta