निपाणी (वार्ता) : आडी येथील रहिवासी व लोकनाट्य तमाशा कलाकार अशोक शेवाळे यांना तमाशा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वडगाव आंबले (ता. पारनेर जि. अहमदनगर) येथे पुरस्काराने गौरविण्यात आले. सद्गुरु दत्तात्रय महाराज यांची 52 वी पुण्यतिथी व सद्गुरु गोदाराम बाबा महाराज यांचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. …
Read More »बोरगाव अरिहंत दूध उत्पादक संघाकडून विक्रमी बोनस वाटप
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत दूध उत्पादक संघाकडून यावर्षी सभासदांना उच्चांकी बोनस दिल्याची माहिती संघाचे प्रमुख उत्तम पाटील यांनी दिली. संघाच्या वतीने संघाच्या सभागृहात सभासदांना बोनस वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उत्तम पाटील यांनी,संघाकडून यावर्षी म्हैस विभागातून 2 लाख 25 हजार 535 लिटर दूध तर, …
Read More »शिक्षक हा समाजाचा शिल्पकार : प्रा. मायाप्पा पाटील
चांगळेश्वरी शिक्षण मंडळाच्यावतीने शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन येळ्ळूर : मराठी शिक्षक हे खऱ्या अर्थाने संस्कृतीचे रक्षक असतात. पुस्तकही शिक्षकांच्या जडणघडणीसाठी मार्गदर्शक असतात. शिक्षकांनी वाचनाचा छंद जोपासावा. शिक्षक हाच विद्यार्थी, समाज व देश घडवणारा आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात शिक्षकाने काळानुरूप बदले पाहिजेत, शिक्षणातले नवनवीन बदल अनुसरले पाहिजेत, कोरोना काळापासून सुरू झालेले …
Read More »कोजागिरी पौर्णिमानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
बेळगाव (प्रतिनिधी) : समादेवी गल्लीतील श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी समाज महिला मंडळ, वैशवाणी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवारी रोजी टिळकवाडीतील रामनाथ मंगल कार्यालय येथे कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी येथील वैश्य समाजाचे जेष्ठ सदस्य अनंत उचगांवकर, युवा वैश्य …
Read More »लोकरंग महोत्सवातून राज्याला दिशा देण्याचे काम कागलकर करतील : समरजितसिंह घाटगे
राजर्षी शाहू लोकरंग महोत्सवाचे उद्घाटन कागल (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू लोकरंग महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक गुणवत्तेला प्रोत्साहन मिळणार आहे. या महोत्सवातून राज्याला दिशा देण्याचे काम कागलकर करतील, असा विश्वास शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला. येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलच्या मैदानावर राजे फाउंडेशन व जिजाऊ समितीच्या माध्यमातून …
Read More »महापालिकेची सोमवारी विशेष सर्वसाधारण सभा
बेळगाव : महापालिकेला अमृत योजनेंतर्गत मिळालेल्या ८ कोटी रुपयांचा निधीबाबत अंतिमक्षणी माहिती देऊन निधी ११ रोजी परत जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने महापालिकेत एकच गोंधळ उडाला आहे. हा निधी परत जाऊ नये, यासाठी महापौर शोभा सोमनाचे यांनी सोमवारी (दि. ६) विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. शहरातील रस्ते, गटार उभारणी, …
Read More »सकल मराठा समाजातर्फे रविवारी कँडल मार्च
फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बेळगाव : महाराष्ट्रात मराठा समाजाला कायम टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी बेळगावात रविवार, दि. ५ रोजी सायंकाळी ६ वाजता कँडल मार्च काढण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. छत्रपती शिवाजी उद्यान ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १८ जणांवर गुन्हा दाखल
बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १८ पदाधिकाऱ्यांविरोधात मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बेळगावसह सीमाभागातील ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावीत, या मागणीकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे १ नोव्हेंबर रोजी काळादिनानिमित्त निषेध फेरी काढण्यात आली होती. या दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या …
Read More »भारताचा श्रीलंकेवर 302 धावांनी विराट विजय, श्रीलंकेचा 55 धावांत खुर्दा, शामीच्या 5 विकेट्स
मुंबई : रोहित शर्माच्या भारतीय संघानं श्रीलंकेचा 302 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत सलग सातवा विजय साजरा केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेला विजयासाठी ३५८ धावांचं डोंगराएवढं मोठं आव्हान दिलं होतं. पण त्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवघ्या धावांत दाणादाण उडाली. भारताच्या जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद …
Read More »कन्या शाळेजवळील व्हॉल्वमधून होणारी पाण्याची गळती रोखण्याची मागणी
निपाणी (वार्ता) : यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने येथील जवाहर तलावातील पाणीसाठा वाढलेला नाही त्यामुळे यावर्षी निपाणीकरांना पाणीटंचाईची झळ जाणवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये येथील कन्या शाळेजवळील भाजी मार्केट परिसरात असलेल्या व्हॉल्वमधून निरंतरपणे पाण्याची गळती होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपव्यव होत आहे. त्याकडे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तात्काळ लक्ष देऊन ही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta