Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

नंदगड येथे सात वर्षीय बालकाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

  खानापूर : सर्पदंशाने सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कुंभार गल्ली नंदगड येथे घडली आहे. वेदांत असे या दुर्दैवी बालकांचे नाव आहे. वेदांत हा घरात झोपला असता अंथरुणातच त्याला सर्पदंश झाला. ही बाब कुटुंबीयांना समजताच वेदांतच्या कुटुंबीयांनी त्याला तात्काळ उपचारासाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचाराचा …

Read More »

मराठीच्या रक्षणासाठी सर्वांनी कार्यरत राहिले पाहिजे : खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई

  खानापूर : सरकारी मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी सर्वच भागात विशेष मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. यामध्ये पालक व शाळा सुधारणा कमिटीने सहभागी होऊन मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी जबाबदारी घ्यावी, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गर्लगुंजी, बरगाव, …

Read More »

मानसिक त्रासाला कंटाळून महिलेची हालात्रीत आत्महत्या!

  खानापूर : मानसिक त्रासाला कंटाळून महिलेने हालात्री नाल्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी (ता. ५) सकाळी उघडकीस आली. लक्ष्मी नारायण पाटील (वय ६५, रा. हारूरी) असे या महिलेचे नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, लक्ष्मी यांची  गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक स्थिती ठिक नव्हती. त्यांच्यावर उपचारदेखील सुरू होते. आज …

Read More »

कन्नडसक्ती मागे घेण्यासाठी प्रयत्न करावे : आमदार विठ्ठल हलगेकर यांना युवा समिती सीमाभागच्या वतीने निवेदन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी शुभम शेळके यांना कन्नडसक्ती त्वरित मागे घ्यावी यासाठी आपण तातडीने पावले उचलावीत आशा आशायचे निवेदन सादर केले. एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी घेण्यात आलेल्या भेटीत कन्नडसक्ती करण्यात येत असल्याने मराठी …

Read More »

डी एम एस पदवीपूर्व महाविद्यालय नंदगड येथे पीयुसी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न

  खानापूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित डी एम एस पदवीपूर्व कॉलेज नंदगडमध्ये पीयुसी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात बारावी विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. यानंतर मान्प्रवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन आणि महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले फोटो पूजन करण्यात आले. कर्यक्रमाचे …

Read More »

11 ऑगस्टच्या कन्नडसक्ती मोर्चाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत आवाहन

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी शिवस्मारक येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव बळवंतराव देसाई हे होते. बैठकीचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. यावेळी कर्नाटक सरकार कन्नडसक्तीची तीव्र अंमलबजावणी करीत …

Read More »

किरकोळ वादातून खानापूरात चाकू हल्ला; युवकाचा खून

  खानापूर : खानापूर येथील गांधीनगर भागात किरकोळ वादातून चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चाकू हल्ल्यात रमेश (भीमा) बंडीवडर (३०) वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. खानापूर शहरालगत असलेल्या गांधीनगर येथील शनी मंदिर व मारुती मंदिर परिसरात रमेश बंडीवडर आणि यल्लाप्पा बंडीवडर (वय ६२) यांच्यात सुरू …

Read More »

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दररोज सकाळी गर्लगुंजी – बेळगाव नव्याने बस सुरू करा

  गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्यांकडून बेळगाव जिल्हा परिवहन मंडळाला निवेदन खानापूर : गर्लगुंजी ते बेळगाव बस सेवा अनियमित असल्यामुळे गर्लगुंजीहून बेळगावला येणाऱ्या प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजी गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्यांकडून बेळगाव जिल्हा परिवहन मंडळाला निवेदन देऊन गर्लगुंजी ते बेळगाव सुरळीत बस सेवा चालू करावी अशी …

Read More »

कापोली (ता. खानापूर) येथील शेतकऱ्याचा बैल अचानक दगावला; मदतीचे आवाहन

  खानापूर : कापोली (ता. खानापूर) येथील विष्णू नागेश जगताप यांचा बैल अचानकपणे दगावल्याने त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. तसेच ऐन हंगामात कष्टकरी शेतकऱ्याची मोठी अडचण झाली आहे. नागेश जगताप हे अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय करीत आहेत. तसेच शेती व्यवसायावर त्यांचे कुटुंबीय अवलंबून आहे. मात्र त्यांच्या बैलजोडीतील एक …

Read More »

नंदगडवासीयांना अपुऱ्या बससेवेचा फटका; जीव मुठीत घेऊन प्रवास!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील बससेवा अनियमित असल्यामुळे शालेय विद्यार्थी व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या गैरसोयीकडे लोकप्रतिनिधींनी देखील दुर्लक्ष केल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे नंदगडवासीयांच्या समस्या ऐकणारेच कोणी नाही अशी काहीशी परिस्थिती येथील नागरिकांची झाली आहे. नंदगड येथील विद्यार्थी व नागरिकांना अनियमित बस सेवेमुळे …

Read More »