बेंगळुरू : कर्नाटकमधील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी केलेल्या एका विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. भाजपाच्या अध्यक्षांनी कर्नाटकच्या लोकांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रस्ते, नाले आणि इतर छोट्या मुद्द्यांऐवजी लव्ह जिहादसारख्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे. मंगळुरुमधील ‘बूथ विजय अभियान’ कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना …
Read More »शेतकऱ्याची काळजी घेणे सरकारची जबाबदारी
माजी खासदार रमेश कत्ती : कोगनोळीत पिकेपीएस संस्थेचे उद्घाटन कोगनोळी : आपल्याला राजकारणात येण्यासाठी कोगनोळी गावची फार मोठी मदत आहे. कोगनोळी येथील शेतकऱ्यांचे 1 कोटी 85 लाख रुपये कर्ज माफ झाले आहे. देशाला मजबूत स्थितीत आणणारा शेतकरी वर्ग आहे. शेतकऱ्याने आतापर्यंत कोणत्याही संस्थेचा एक रुपयाही बुडवलेला नाही. शेतकरी वर्गाची …
Read More »भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल सानिका पाटीलचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : लोकोळी (ता. खानापूर) गावची कन्या व श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयाची विद्यार्थीनी कुमारी सानिका संजय पाटील हिची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल हायस्कूलच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील व सर्व शिक्षकांच्या हस्ते शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात …
Read More »खानापूर तालुक्यातील एनपीएस कर्मचाऱ्यांचा सरकारी कर्मचाऱ्यांच्या तालुका क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील सर्व एनपीएस आणि ओपीएस सरकारी कर्मचाऱ्यांना कळविण्यात येते की, गुरूवारी दि. ५ रोजी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या खानापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना कर्नाटक राज्य एनपीएस नोकर संघटना तालुका घटक खानापूर यांच्या वतीने बहिष्कार घालण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. यामध्ये आम्हाला कोणत्याही संघटनेची अथवा व्यक्तीची भावना दुखवायचा …
Read More »पूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी अनंतात विलीन
लाखो भक्तांनी घेतले शेवटचे दर्शन, अंतिम यात्रेस जनसागर विजयपूर : भूमीवरील चालता बोलता देव, विजयपूरातील ज्ञानयोगा आश्रमाचे पूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजींची काल अल्पशा आजाराने प्राणज्योत मालवली. ज्ञानयोगा आश्रमात श्रींचे पार्थिव काल रात्री पासून आज पहाटे चार वाजेपर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता, त्यानंतर शहरातील अथणी रोड वरील सैनिक स्कूलच्या …
Read More »स्कार्पिओ पलटी होऊन दोन जण जागीच ठार
तवंदी घाटातील घटना : नवीन वर्ष साजरे करून येताना दुर्घटना निपाणी (वार्ता) : गोवा येथे नवीन वर्ष साजरे करून गावाकडे परतणाऱ्या स्कार्पिओचा पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी जवळील तवंदी घाटात झालेल्या अपघातात वयोवृद्ध पती-पत्नी जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर २ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. …
Read More »हालशुगरचे संस्थापक बाबूराव पाटील- बुदिहाळकर यांना कारखाना कार्यस्थळावर अभिवादन
निपाणी (वार्ता) : निपाणी भागातील शेतकऱ्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत बाबूराव बळवंत पाटील-बुदिहाळकर यांच्या ३३ व्या स्मृतिदिनी माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री विरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह मान्यवरांनी कारखाना कार्यस्थळावरील स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी …
Read More »फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळातर्फे शौर्यदिन
निपाणी (वार्ता) : जत्राट वेस येथील फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळातर्फे १०५ वा भीमा कोरेगाव शौर्यदिन साजरा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त मंडळाच्या वतीने चौकाचौकात शौर्य विजयतंभास मान वंदनानाचे फलक लावले होते. मंडळाच्यावतीने भीमा कोरेगाव येथील शौर्य विजयस्तभाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्याठिकाणी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी महार रेजिमेंटच्या निवृत्त …
Read More »निपाणीतील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
मानवाधिकार संघटनेकडून पालिकेला निवेदन निपाणी(वार्ता) : शहरातील सर्वच रस्त्यावर गेल्या काही महिन्यापासून अनेक जनावर मालकांकडून जनावरे मोकाट सोडली जात आहेत. त्यामुळे शहरवासीयांना त्रास होत आहे. या जनावरांनी अनेक नागरिकांना जखमी करण्याबरोबरच वाहनांचे नुकसानही केले आहे. त्यामुळे या मोकाट जनावरांचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन मानवाधिकार संघटनेतर्फे नगरपालिकेला देण्यात आले. …
Read More »‘अरिहंत’ गारमेंटच्या माध्यमातून १०० महिलांना रोजगार
युवा नेते उत्तम पाटील :१४ वा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील महिला आर्थिक दृष्ट्या सुदृढ होऊन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी, या उद्देशाने सहकार नेते रावसाहेब पाटील व उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक कृषी संघामार्फत अरिहंत गारमेंट ची स्थापना करण्यात आली. सुमारे या ठिकाणी गेल्या १४ वर्षापासून १०० …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta