Thursday , December 11 2025
Breaking News

कर्नाटक

गोवा येथील अपघातात खानापूरच्या तरुणाचा मृत्यू

  खानापूर : गोव्यातील फोंडा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार झाले तर दोघे जखमी झाले. मृतांपैकी एक खानापूर तालुक्यातील तरुण आहे. गुरुवारी दुपारी फोंडा येथील बेतोडा परिसरात एक भीषण अपघात घडला. या घटनेत खानापूर तालुक्यातील लोंढा पिंपळे येथील आदित्य देसाई (२२) हा तरुण जागीच ठार झाला. …

Read More »

फेमा प्रकरणात कर्नाटकातील काँग्रेस आमदारावर ईडीचे छापे

  बंगळूर : परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत प्रकरणांच्या संदर्भात कर्नाटकातील काँग्रेस आमदार एस. एन. सुब्बारेड्डी यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी अचानक छापे टाकले. सूत्रांनी सांगितले की, बंगळुरमधील किमान पाच परिसरांची झडती घेण्यात येत आहे, ज्यामध्ये चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील बागेपल्ली येथील काँग्रेस आमदार सुब्बारेड्डी यांच्या घरांचाही समावेश आहे. सूत्रांनी …

Read More »

पाच वर्षे राज्याचा मीच मुख्यमंत्री; सिद्धरामय्या यांनी केला पुनरूच्चार

  बंगळूर : राज्यात मुख्यमंत्रीपद रिक्त नाही. त्यामुळे सत्तेच्या वाटपाचा मुद्दा हायकमांडसमोर उपस्थित झालेला नाही. मी ५ वर्षे मुख्यमंत्री म्हणून सत्तेत राहणार, असा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नवी दिल्लीत गुरुवारी बोलताना पुनरूच्चार केला. कर्नाटक राज्याच्या राजकारणातील नेतृत्व बदलाबाबत काही आमदारांच्या विविध व्याख्या आणि जाहीर विधानांमध्ये, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व अटकळांना खोडून …

Read More »

एकीकरण युवा समिती निपाणी यांच्यावतीने भाट नागनूर, हदनाळ येथे शैक्षणिक साहित्य वाटप

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या शैक्षणिक साहित्य वाटप अंतर्गत निपाणी तालुक्यातील उच्च प्राथमिक मराठी मुलांची व मुलींची शाळा भाट नागनूर, हदनाळ येथे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका अध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करतेवेळी विद्यार्थ्यांना मराठी भाषा व संस्कृती विषयी तसेच …

Read More »

नंदगड येथील संगोळी रायन्ना संग्रहालयाचे १६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

  खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड आणि बैलहोंगल तालुक्यातील संगोळी येथे राहिलेली विकासकामे आणि सौंदर्यीकरणासाठी सरकारने २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती संगोळी रायन्ना विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री शिवराज तंगडगी यांनी दिली. बंगळूरू येथील विकास सौधमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली संगोळी रायन्ना विकास प्राधिकरणाची बैठक …

Read More »

ज्योती शटवाजी- पाटील यांचे सीए परीक्षेत यश

  खानापूर : नुकताच झालेल्या सीए परीक्षेमध्ये ज्योती संभाजी शटवाजी- पाटील हिने घवघवीत यश मिळवले आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मूळचे कुणकीकोप तालुका खानापूर येथील व सध्या विनायक नगर पिरनवाडी येथे वास्तव्य असणारे संभाजी पाटील यांची कन्या असून ती बालपणापासून एक हुशार विद्यार्थीनी म्हणून ओळखली जात होती. तिचे …

Read More »

केंद्रीय मंत्र्यांसोबत सिंचन प्रकल्पांवर शिवकुमारांची चर्चा

  वरिष्ठ अधिकारी, वकिलांसोबत दिल्लीत महत्त्वाची बैठक बंगळूर : केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी राज्यातील सिंचन प्रकल्पांबाबत दिल्लीत वरिष्ठ अधिकारी आणि वकिलांसह एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला कृषी मंत्री चेलुवरयस्वामी, सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, वकील …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर राजकीय वर्तुळात औत्सुक्य

    बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठका आणि चर्चांना उधाण आले आहे. परदेश दौऱ्यावरून परतलेल्या राहुल गांधींसोबतच्या या दोन्ही नेत्यांच्या भेटींना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील काँग्रेस सरकारच्या कारभारावर नाराज असलेल्या आमदारांना शांत करण्यासाठी प्रदेश काँग्रेस प्रभारी सुरजेवाला …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप…

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत निपाणी परिसरातील उच्च प्राथमिक मराठी शाळा इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये मातृभाषेतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. उच्च प्राथमिक मराठी मुला- मुलींची शाळा जत्राट व नागनूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती …

Read More »

यादगिरीत दूषित पाणी पिल्याने तिघांचा मृत्यू

  सहा जणांची प्रकृती गंभीर बंगळूर : यादगिरी जिल्ह्यातील सुरपुर तालुक्यातील तिप्पनतागी गावात दूषित पाणी पिऊन तीन जणांचा मृत्यू झाला. ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांची ओळख देविकेम्माहोट्टी (वय ४८), वेंकम्मा (वय ६०) आणि रामण्णा पुजारी (वय ५०) अशी आहे. १० दिवसांपूर्वी दूषित पाणी पिऊन उलट्या आणि जुलाब झाल्याने तिप्पनतागी …

Read More »