निपाणी (वार्ता) : जिद्द आणि मेहनतीने यश मिळवून दिवाणी न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल भोज येथील श्रेया सुनील उत्तुरे यांचा बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहातर्फे सहकाररत्न उत्तम पाटील, कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, मिनाक्षीआई पाटील, धनश्री पाटील व विनय श्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्तम पाटील यांनी, स्नेहा उत्तुरे …
Read More »काँग्रेसच्या महत्त्वकांक्षी उपक्रमामुळे भाजपमध्ये पोटशुळ
लक्ष्मणराव इंगळे यांचा आरोप ; निपाणीत पत्रकार बैठक निपाणी (वार्ता) : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक सरकारने १ हजार दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. या काळात देशात निवडणुकांमध्ये पंचहमी योजनेची दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणारे काँग्रेस हे एकमेव सरकार ठरले आहे.स्वच्छ, पारदर्शी कारभाराने सिद्धरामय्या सरकार नागरिकांच्या मनावर अधिराज्य प्रस्थापित केले …
Read More »शिरगुप्पी रस्त्यावरील उड्डाणपूलासाठी नागरिक आक्रमक
प्रस्तावित बदलांना विरोध; सुरक्षित सुरक्षित वाहतुकीसाठी उड्डाणपूल अपेक्षित निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शिरगुप्पी येथील रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपूल शिरगुप्पी रस्त्याकडून सरळ करण्यात यावा, या मागणीसाठी डोंगरी ग्रामीण भागातील शिरगुप्पी, पांगिरे-बी, अर्जुनी, बुदलमुख, गोंदुगुप्पी व शेंडुर तसेच राष्ट्रीय महामार्ग पलीकडील ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र आंदोलन छेडले. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी …
Read More »कुर्ली शिवस्मारक संयुक्त मंडळातर्फे प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील शिवस्मारक संयुक्त मंडळातर्फे शिवजयंतीचे औचित्य साधून प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. त्याला परिसरातील विद्यार्थ्यांनी मधून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. शाळांमध्ये श्री शिवस्मारक संयुक्त मंडळ कुरली यांचे वतीने गुरुवारी (ता.१९) सकाळी शिवप्रतिमेचे पूजा बाळासाहेब पाटील, (निकम) किरण निकाडे, …
Read More »शिवजयंतीचे औचित्य साधत आरोग्य भारती खानापूर शाखेची नवी कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी डॉ. डी. ई. नाडगौडा
खानापूर : अखंड हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (दि. 19 फेब्रुवारी 2026) आरोग्य भारती, खानापूर शाखेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल येथे पार पडली. सामाजिक बांधिलकी जपत विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिवजयंतीच्या प्रेरणेतून आयोजित या सभेत रक्तदान, मोफत आरोग्य …
Read More »महिलांकडून मुतारी वापरासाठी शुल्क आकारणी; निपाणी बसस्थानकातील प्रकार
निपाणी : महिलांना मोफत बस सुविधा पुरविणाऱ्या परिवहन मंडळाकडून चक्क मुतारी वापरासाठी मात्र दहा रुपये सक्तीने आकारले जात असल्याचा प्रकार निपाणी बस स्थानकात समोर आला आहे. निपाणी बस स्थानक परिसरात महिला आणि पुरुषांसाठी मोफत मुतारी वापर असल्याचा बोर्ड लावण्यात आलेला असून देखील महिला प्रवाशांकडून दहा रुपये सक्तीने आकारले जात …
Read More »लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी दिल्यास शेतकरी माफ करतील
राजू पोवार; शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरणे चुकीचे निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी अपशब्द वापरल्याप्रकरणी अखेर शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. परंतु शेतकऱ्यांनी माफ करावे असे वाटत असेल तर जोल्ले यांनी जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांऐवजी १ लाखाचे बिनव्याजी पीककर्ज द्यावे.अशी मागणी रयत …
Read More »हर, हर महादेवाच्या गजरात निपाणीत महादेवाचा रथोत्सव
रात्री उशिरापर्यंत मिरवणूक ; भाविकाकडून रथोत्सवात जल्लोष निपाणी (वार्ता) : निपाणी परिसरातील आराध्य दैवत महादेव गल्ली महादेव मंदिराचा रथोत्सव सोहळा हजारो भाविकांच्या अलोट उत्साहात हर.. हर महादेवाच्या अखंड गजरात हजारो भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडला.श्रीमंत दादाराजे निपाणकर-सरकार, बसवराज चंद्रकुडेयांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रथात बसण्यासाठी विविध मानाचे …
Read More »गुऱ्हाळाने शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा
निपाणी अनेक शेतकऱ्यांकडून गूळनिर्मिती; ऊसापासून तीन वर्षे उत्पादन निपाणी (वार्ता) : निपाणी भागातील शेतकरी वेदगंगा, दूधगंगा नदीचे पाणी, विहिरी, कुपनलिकेच्या पाण्यावर बारमाही पिकांचे योग्य नियोजन करीत शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारखान्यांना ऊस देण्यापेक्षा त्या भागातील काही शेतकरी त्यावर प्रक्रिया करून गुळनिर्मिती करीत आहेत. त्यामुळे ऊस शेतीतील गोडवा …
Read More »छ. शिवरायांना गांभिर्याने अभ्यासावे लागेल : प्राचार्य अरविंद पाटील
मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून छ. शिवजयंती उत्साहात साजरी खानापूर : छ. शिवरायांनी केवळ युध्दनीतीला महत्व दिले नाही तर समाज परिवर्तनाचा विचार दिला आहे. आजची परिस्थिती पाहता आज समाजाला केवळ शिवरायांच्या शौर्यगाथांची नव्हे, तर विचारांची नितांत गरज आहे. आजची विदारक परिस्थिती पाहता शिवरायांना गांभार्याने अभ्यासावे लागेल, असे प्रतिपादन म. मं. ताराराणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta