संकेश्वर (महंमद मोमीन) : छोट्या दोस्तांच्या कलागुणांना वाव मिळावून देण्यासाठी बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे महोत्सव संयोजक डॉ. स्मृती हावळ यांनी सांगितले. संकेश्वर रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आयोजित बाल महोत्सवात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रुक्मिणी गार्डन येथे आयोजित बाल महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार हावळ, डॉ. …
Read More »तुळजाभवानीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर तुळजाभवानी गोंधळी समाजतर्फे गोंधळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन सन्मानित करण्यात आले. समाजाचे अध्यक्ष कृष्णा दवडते, परशराम शिसोदे, महेश दवडते यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी प्राजक्ता हत्तळगे (93%), सुमित दवडते (86%), वैष्णवी सुगते (86%), प्रतिभा दवडते, मनिषा हत्तळगे (83%), दिव्या दवडते (75%) यांना शैक्षणिक …
Read More »शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजप उमेदवारांचा विजय निश्चित : नलिनकुमार कटील यांचा दावा
बेळगाव : केंद्रातील मोदी सरकारने देशातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा दाखविली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ कर्नाटक राज्यातील जनतेला होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यातील भाजप सरकारही शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवत आहे. यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा …
Read More »कोरोनाचा वाढता संसर्ग; उपाययोजनांचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
बंगळूर : राज्यात कोविड-19 संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकार त्याच्या नियंत्रणासाठी कांही कठोर उपाययोजना करण्याच्या विचारात आहे. मात्र मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लोकांना न घाबरण्याचे आवाहन केले. राज्यातील विविध जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा अहवाल पाठविण्याची सूचना मुख्यमंत्री बोम्मई यांनी आरोग्य खात्याच्या अधिकार्यांना केली आहे. अहवालाचा अभ्यास करून कोविड नियंत्रणासाठी उपाययोजना …
Read More »कोगनोळी येथे शिवराज्याभिषेक सोहळा साम संपन्न
कोगनोळी : परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मतिवडे, हंचिनाळ येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोगनोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रवींद्र देसाई यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या …
Read More »या वर्षापासून पूर्व प्राथमिक शाळांत राष्ट्रीय शिक्षण धोरण
शिक्षण मंत्री नागेश यांची माहिती बंगळूर : कर्नाटक चालू शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक स्तरासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) लागू करेल. शालेय शिक्षणात एनईपी लागू करण्याबाबत राज्य सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला २६ पोझिशन पेपर सादर केले आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी रविवारी त्यांच्या मतदारसंघात गृहनिर्माण मंत्री …
Read More »संकेश्वरात पर्यावरण दिन वृक्षारोपणाने साजरा…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर फ्रेंडस फौंडेशनच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त गौतम शाळा आवारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. भिमनगर येथील गौतम प्राथमिक शाळा आवारात फ्रेंडस फौंडेशनच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण कार्यक्रमाला संकेश्वर पालिकेचे उपनगराध्यक्ष अजित करजगी यांनी सहाय्य सहकार्य केले. वृक्षारोपण कार्यक्रमात भिमनगर येथील नागरिकांनी …
Read More »शववाहिनी नादुरुस्त…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेची शववाहिनी नादुरुस्त झाल्याने खांद्येकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. संकेश्वर हिरण्यकेशी नदी काठावर हिन्दु स्मशानभूमी, लिंगायत रुद्र भूमी असल्याने शव वाहून नेण्याचे कार्य खांद्येकऱ्यांना करावे लागत आहे. संकेश्वरच्या नवीन वसाहतपासून स्मशान भूमी लांब पल्ल्याच्या अंतरावर असल्याने शव वाहून नेण्याचे कार्य कसरतीचे ठरतांना दिसत आहे.कांही लोक …
Read More »सौंदलगा येथे पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण
सौंदलगा : पर्यावरण दिनानिमित्त पतंजली योग समिती व सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान, वीरभद्र ऑरगॅनिक ॲन्ड सँडलवुड सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आमराई कृषी पर्यटन केंद्रावर चंदनाचे झाड लावून वृक्षारोपण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृष्णा शितोळे यांनी सर्वांचे स्वागत करून पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. या दृष्टिकोनातूनच आम्ही आज चंदनाचे झाड लावून वृक्षारोपण करणार आहोत. आजपर्यंत …
Read More »शिवरायांची तत्वे युवकांना प्रेरणादायी
बाबासाहेब खांबे : शिवसेनेतर्फे शिवराज्यभिषेक दिन निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडविण्यासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी आपल्या काळात सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन राज्य केले होते. त्यांच्या अनेक मार्गदर्शक तत्वांचा आजही वापर केला जात आहे. त्यामुळे हीच तत्वे आज युवकांना प्रेरणादायी ठरत आहेत, असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta