Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

प्रभाग क्रमांक 6 मध्ये समस्यांचे रडगाणे

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक ६ मधील समस्या निवारण सभेत प्रभागातील नागरिकांनी अनेक समस्यांचे रडगाणे सादर केले. सभेत मुख्याधिकारी जगदीश ईटी, अभियंता आर. बी. गडाद, उपतहसीलदार आर. एस. बडचीकर, नगरसेवक सचिन भोपळे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सभेत लोकांनी वेंकटेश नगर मधील रस्ता निर्माण कामांचा विषय उचलून तरला. दोन …

Read More »

तणावमुक्त राहून दहावी परीक्षेस सामोरे जा : युवा नेते उत्तम पाटील

बोरगाव येथे ‘अरिहंत’तर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन निपाणी : शैक्षणिक जीवनात दहावी परीक्षा ही महत्त्वाची आहे. हे ओळखून विद्यार्थी परीक्षेत जास्त गुण मिळविण्यासाठी धडपडत असतात. परीक्षा जवळ आल्यावर विद्यार्थी गोंधळात राहून अभ्यासाबाबत तणाव वाढून घेतात. त्यामुळे परीक्षेचे नियोजन बिघडते. तरी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून अभ्यास करावे व आपले ध्येय निश्चित ठरवून पुढील करिअरच्या …

Read More »

उन्हाळा सुरू खानापूरात शहाळ्याना वाढती मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या उन्हाळ्यात कडक उन्हाळा, पावसाळ्यात मुसळधार पाऊस, हिवाळ्यात कडाक्याची थंडी अशी खानापूर तालुक्याची ख्याती आहे. त्यामुळे खानापूर तालुक्याची प्रसिद्धी सर्वाहुन वेगळी आहे. नुकताच थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. आणि गेल्या काही दिवसापासून कडक उन्हाचे चटके खानापूर शहरवासीयांना बसत आहे. त्यामुळे आता खानापूर शहरात शहाळे …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतींच्या स्थायी कमिटीची बैठक गुरुवारी दि. १७ रोजी नगरपंचायतींच्या सभागृहात पार पाडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलुरकर होते. तर बैठकीत नगराध्यक्ष मजहर खानापूरी, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, तसेच चीफ ऑफिसर बाबासाहेब माने होते. यावेळी प्रेमानंद नाईक प्रास्ताविक केले. तर चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांनी …

Read More »

कल्याणकारी योजनेसाठी शेतकऱ्यांची एकजूट महत्त्वाची

राजू पोवार : माणकापूर रयत संघटनेचे उद्घाटन निपाणी : कर्नाटक राज्य रयत संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव पाठीशी आहे. वर्षभरात शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यामध्ये संघटनेला यश आले आहे. कोगनोळी जवळील राष्ट्रीय महामार्ग परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित न करण्याबाबत संघटनेने नेहमी आग्रहाची भूमिका घेतली होती त्यालाही आता यश आले आहे. अनेक जळीत …

Read More »

श्री शंकराचार्य मठाच्या विकासात श्रींचे योगदान : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाच्या विकासात श्रीं सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचे मोठे योगदान राहिल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. निडसोसी श्रींनी मठात देवदर्शन घेऊन मठाच्या सन्मानाचा स्विकार केला. मठातर्फे श्री शंकराचार्य स्वामीजींच्या हस्ते निडसोसी श्रींचा आणि कंपली श्री विद्या नारायण भारती स्वामीजींचा सन्मान करण्यात …

Read More »

पालिकेत सदस्यांपेक्षा ईटी वरचढ

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेच्या मासिक सभेत नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी उपनगराध्यक्ष अजित करजगी सभापती सुनिल पर्वतराव आणि सर्व २८ सदस्यांनी पाणीपट्टी वर्षाकाठी दोन हजार रुपये आकारणेचा मांडलेला ठराव मुख्याधिकारी जगदीश ईटी यांनी धुडकावून लावलेला दिसत आहे. पालिका २४×७ पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली लोकांची लुबाडणूक करीत असल्याचे दिसून येताच सर्व २८ …

Read More »

प्रभाग क्रमांक ४ मध्ये रस्ता नाही, गटार नाही अन् पथदिवे नसल्याची तक्रार

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक ४ मध्ये समस्या निवारण सभा पार पडली. सभेत उपतहसीलदार आर. एस. बडचीकर मुख्याधिकारी जगदीश ईटी अभियंता आर. बी. गडाद कुमार कब्बूरी यांनी प्रभागातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. सभेत अश्विनी क्षिरसागर यांनी पोवार चाळीत गटार नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून दिले. मठपती प्लाॅटमधील नागरिकांनी आपल्या वसाहतीत …

Read More »

खानापूर शहराचा विस्तार वाढला तसा कचराही वाढला!

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराचा विस्तार गेल्या दहा वर्षात झपाट्याने वाढला. लोकवस्ती वाढली. शहराच्या कार्यक्षेत्रात उपनगरे वाढली. त्यामुळे खानापूर शहरात कचरा, पाणी, पथदिप अशा अनेक समस्या खानापूर शहरातील नागरिकांना सतावत आहेत. खानापूर शहरातील मुख्यत्वे करुन कचरा प्रश्न मोठा गंभीर आहे. याला जबाबदार मुख्य खानापूर शहरवासीच आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे …

Read More »

खानापूर शहरातील पॅचवर्क म्हणजे निकृष्ट दर्जाचा नमुना

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहर नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी समस्येच्या चर्चेत असते. कधी गटारीची समस्या, तर कधी पथदिपाची समस्या, कधी पाण्याची समस्या अशा अनेक समस्या खानापूर शहरासह येथील रहिवाशांना सतावत आहेत. नुकताच खानापूर शहरातील पणजी-बेळगांव महामार्गावरील रस्त्याचे पॅचवर्क करण्यास प्रारंभ केला आहे. खानापूर शहरातील फिश मार्केटपासून ते हलकर्णी गावच्या …

Read More »