Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

काळ्या दिनाच्या सभेत शुभम शेळकेची मुक्ताफळे!

  बेळगाव : काळ्या दिनाच्या सायकल फेरीनंतर मराठा मंदिर येथे परंपरेनुसार जाहीर सभा घेण्यात आली. समितीच्या ज्येष्ठ नेत्यांची भाषणे चालू होती. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्या भाषणानंतर सभेचा समारोप लवकर करायचे असे ठरले होते, मात्र उपस्थितांच्या निष्ठेचा अपमान करत “मीच काय तो एकटा …

Read More »

काळा दिन संपूर्ण महाराष्ट्रात पाळला पाहिजे : माजी आमदार के. पी. पाटील

  बेळगाव : काळा दिन हा फक्त सीमाभागातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पाळला गेला पाहिजे. केवळ औपचारिकता म्हणून विधिमंडळात ठराव मांडणे आणि भाषण करणे इतकेच महाराष्ट्र सरकार करत आहे. महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नांकडे गांभीर्याने पहात नाही. तेव्हा आता महाराष्ट्र सरकारला झोपेतून जागे करायची वेळ आली आहे, असे वक्तव्य राधानगरीचे माजी आमदार …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद; धामणेकर कुटुंबियांनी पाळला पाच दिवसाचा दुखवटा!

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बसवाण गल्ली, शहापूर येथील धामणेकर कुटुंबियांनी पाच दिवसाचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. सुधा लक्ष्मण धामणेकर यांचे दि. 30 रोजी निधन झाले. यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव व उपस्थित मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मराठा समाज सुधारणा मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती …

Read More »

काळ्या दिनी मराठी भाषिकांची भव्य सायकल फेरी!

  बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांनी काळ्या दिनाच्या निषेधार्थ भव्य सायकल फेरी व निषेध फेरीतून मराठीची ताकत दाखवून दिली. हजारोंच्या संख्येने सीमा बांधव, समितीच्या रणरागिणी या निषेध फेरीत सहभागी झाल्या होत्या. 1956 साली भाषावार प्रांतरचना करण्यात आली व मराठी बहुभाषिक असलेला सीमाभाग तत्कालीन म्हैसूर प्रांतात विलीन करण्यात आला. तेव्हापासून मराठी …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता?

  कोल्हापूर : गेली अनेक दशकं प्रलंबित असलेला बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्र-कर्नाटक वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुचनेनुसार सीमाभागातल्या प्रश्नाबाबत 4 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात होणाऱ्या बैठकीला दोन्ही राज्यांचे राज्यपाल, तसंच सीमाभागातल्या दोन्ही राज्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी …

Read More »

”जोहर- ए- गुफ्तार”चे संपादक फारूक हन्नन यांचे निधन

  बेळगाव (प्रतिनिधी) : जोहर- ए -गुफ्तार या उर्दू वृत्तपत्राचे संस्थापक -संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार तसेच माजी नगरसेवक फारूक हन्नन यांचे आज मंगळवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी ते वय 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. फारुख हनन्न …

Read More »

उद्याचा काळा दिन गांभीर्याने पाळा; समितीचे आवाहन

  बेळगाव : काळ्यादिनाच्या निषेध फेरीतून मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवावी, असे आवाहन माध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आली असून बेळगांव शहरासह संपूर्ण सीमाभागात काळा दिन गांभीर्याने पाळण्यात येणार आहे. 1956 साली भाषावार प्रांतरचना करण्यात आली व मराठी बहुभाषिक असलेला सीमाभाग तत्कालीन म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाच्या …

Read More »

खानापूरमध्ये रयत संघटनेचा यल्गार

  नुकसान भरपाईसह ऊस दर निश्चित करा : तहसीलदारांना जैन यांना निवेदन निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी आणि महापूर काळात अनेक घरे पडली आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही. यंदाच्या हंगामातील ऊसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी प्रतिटन ५५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे प्रत्येक …

Read More »

ऍड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सव सोहळा डिसेंबरमध्ये

  बेळगाव : सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, कामगार नेते माजी महापौर ऍड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सव येत्या डिसेंबरमध्ये साजरा करण्यात येणार आहे. विविध संघटनांच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अंनिसचे कार्याध्यक्ष भाई अशोक देशपांडे अध्यक्ष स्थानी होते. प्रा. आनंद मेणसे यांनी प्रारंभी प्रास्ताविक करताना सातेरी यांनी …

Read More »

सैनिकांचा नेहमी आदर करा! ; आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

  सुळगा (हिं.) : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते गणेशपुर येथे नव्याने सुरू झालेल्या सैनिक सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, सैनिकांना फायदा व्हावा या उद्देशाने ही सोसायटी सुरू करण्यात आली आहे. पाऊस, वारा, थंडी याची परवा न करता देशसेवेत व्यस्त असलेल्या …

Read More »