बेळगाव : साहित्य संमेलन हे बेळगावातील एक केंद्रबिंदू निर्माण करणारा भाग आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी साहित्य संमेलने ही ऊर्जेचे केंद्रे बनत आहे. बेळगाव येथील मराठी साहित्य संस्कृती जतन करण्याचे कार्य येथील अतिशय जीव तोडून करण्याचे कार्य मराठी भाषेपर्यंत असतात त्याच्यामध्ये मराठी भाषा संस्कृती आणि अस्मिता टिकवण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन …
Read More »समिती शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्याधिकाऱ्यांची भेट
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज बेळगाव विमानतळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्याधिकारी मंगेश चिवटे यांची भेट घेऊन महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात बोलाविण्यात आलेल्या आगामी 21 रोजी विशेष आधिवेशनादरम्यान सीमाप्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची होणारी बैठक, शिनोळी येथे नेमण्यात येणाऱ्या विशेष अधिकाऱ्यांसंदर्भात चर्चा, सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात …
Read More »बेळगाव ते अयोध्या विशेष ट्रेनचे अयोध्येकडे प्रयाण
बेळगाव : बेळगाव -अयोध्या -बेळगाव या भारतीय रेल्वेच्या विशेष अयोध्या ट्रेनचे बेळगावात भव्य स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना शुभेच्छा देण्यात आल्या. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भव्य प्रतिष्ठापन सोहळ्यानंतर राम भक्तासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या अयोध्या स्पेशल ट्रेनचे आज अयोध्येकडे प्रस्थान झाले. बेळगाव रेल्वे स्थानकावर बेळगाव ते अयोध्या विशेष रेल्वेचे …
Read More »बैलहोंगल तालुक्यातील होसुर गावात तरुणाची हत्या
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील होसुर गावात शुक्रवारी सायंकाळी एका २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मंजू कोलकार असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. वकुंद गावातील मंजू आपल्या मित्रासोबत बहिणीला औषध देण्यासाठी होसुर येथे गेला होता. खून मित्रानेच केल्याचा संशय असून मुरुगोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास …
Read More »वीर सौध योगा केंद्रातर्फे रथसप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा
टिळकवाडी : येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिन व रथसप्तमी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उषा दळवी यांनी अग्निहोत्र करून विधीवत मंत्रोच्चार केले. वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले. रथसप्तमी भगवान सूर्यनारायण चा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे …
Read More »मध्यवर्ती म. ए. समिती शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट!
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सायंकाळी कोल्हापूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सीमाप्रश्न आणि सीमाभागातील मराठी भाषिकांचे प्रश्न यासंदर्भात चर्चा केली. यावेळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री श्री. शंभूराज देसाई, उद्योग मंत्री श्री. उदय सामंत, श्री. भरत गोगावले, श्री. संजय राठोड, आमदार श्री. राजेश क्षीरसागर …
Read More »बेळगाव शहरातील एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी 450 कोटी
बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज शुक्रवारी आपला विक्रमी 15 वा अर्थसंकल्प सादर केला असून ज्यामध्ये बेळगाव शहरातील गर्दी कमी करण्यासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने बेळगाव शहरात 4.50 कि.मी. लांबीच्या एलिवेटेड कॉरिडोरचे बांधकाम केले जाणार आहे. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी शहरांमध्ये राष्ट्रीय महामार्ग …
Read More »डॉ. विनोद गायकवाड यांच्या ‘मिडल क्लास’ कादंबरीस राज्यस्तरीय मातृस्मृती पुरस्कार
बेळगाव : येथील प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. विनोद गायकवाड यांच्या ‘मिडल क्लास’ या कादंबरीला श्री कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्था, कामेरी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली यांच्यावतीने 2023 सालचा राज्यस्तरीय मातृस्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांनी संस्थेच्या वतीने एका पत्रकाद्वारे …
Read More »क्रीडाभारती आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रम उत्साहात
बेळगांव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर क्रीडाभारती, आरोग्य भारती, विद्याभारती व पतंजली योग समिती यांच्यावतीने रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इस्त्रोचे सेवानिवृत्त इंजिनियर व अहमदाबाद येथील राष्ट्रीय स्वयंसेवकाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हिरामणी पाटील, क्रीडाभारतीचे राज्याध्यक्ष मुकुंद किल्लेकर, सचिव अशोक …
Read More »47 वर्षानंतर भेटले श्री शिवाजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी : स्नेहमेळावा संपन्न
येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या 1977 बॅचचे दहावीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सुमारे 47 वर्षानंतर एकमेकांना भेटले. सुमारे साडेचार दशकानंतर एकमेकांना भेटल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह जाणवत होता. प्रत्येक जण एकमेकाची आदराने चौकशी करीत होते, काहीजण एकमेकांना मिठी मारून जुन्या आठवणीमध्ये रमत होते. प्रत्येकाला शाळेमधील ते दिवस आठवत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta