Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा बरखास्तीची टांगती तलवार

  बेळगाव : बेळगाव महापालिकेने नियमानुसार मालमत्ता कर 2021-22 सालापासून वाढलेला नाही. मालमत्ता कर वाढविण्याचा निर्णय झाला नाही किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याचा ठपका ठेवून महापालिका प्रशासन संचनालयाने (डी एम ए) बेळगाव महापालिकेला पालिका बरखास्त का करू नये यासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यामुळे नगरसेवक-नगरसेविका तसेच पालिका वर्तुळात एकच …

Read More »

….म्हणे काळ्यादिनाला परवानगी नाही

  बेळगाव : भाषावार प्रांतरचना होऊन मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ पाळण्यात येणाऱ्या काळ्यादिनाला परवानगी देण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी म्हटले आहे. कन्नड संघटनांनी त्याचे स्वागत केले असले तरी यातून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न झाल्याची भावना मराठी भाषिकांच्या पसरली आहे. बेळगावात जिल्हा पंचायत सभागृहात …

Read More »

एसडीपीआय बेळगाव शाखेतर्फे मोर्चाने निवेदन सादर

  बेळगाव : राज्य सरकारने कांतराज आयोगाचा अहवाल स्वीकारून तो सर्वसामान्यांसाठी लागू करावा. तसेच मुस्लिम समुदायासाठी 2 -बी राखीवता अंमलात आणून ती शेकडा 8 टक्के इतकी वाढवावी, या मागणीसाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियातर्फे आज गुरुवारी सकाळी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) …

Read More »

सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी सदैव कटिबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती

  बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून सीमाभागातील मराठी भाषिकांना आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या जात आहेत, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे बुधवारी (ता. ११) सीमाप्रश्री आयोजित केलेल्या तज्ञ समितीच्या बैठकीपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी मुख्यमंत्री शिंदे …

Read More »

बेळगाव-पंढरपूर रेल्वे सुरू करा

  १७ रोजी निवेदन देणार : येळ्ळूर-धामणे दिंडी कमिटीची बैठक बेळगाव : येळ्ळूर-धामणे ते पंढरपूर पायी दिंडी कमिटीची बैठक नुकतीच हभप मारुती सांबरेकर महाराज यांचे निवासस्थानी पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येवून बेळगाव जिल्ह्यातून आणि चंदगड भागातून शेकडो वारकरी पंढरपूरला कायम ये-जा करत असतात. परंतु बेळगाव ते …

Read More »

एंजल फाउंडेशन आयोजित मंगळागौर स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगाव : एंजल फाउंडेशनच्या वतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा माणिकबाग येथील जैन बोर्डिंगमध्ये पार पडली. यावेळी जवळपास 16 महिला मंडळांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेकरीता व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून रहदारी वाहतूक आणि विभागाच्या पोलीस उपायुक्त पी व्ही स्नेहा, जानकी सेवा संघाचे संस्थापक आणि …

Read More »

मण्णूर येथे सीडी, गटार बांधकामास प्रारंभ

  बेळगाव : मण्णूर येथे आंबेवाडी ग्राम पंचायतीच्या निधीतून सीडी व गटार बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला. म. ए. समितीचे नेते आर. एम. चौगुले, ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी यळगुकर व उपाध्यक्ष शंकर सुतार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. आर. एम. चौगुले म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील आवश्यक कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत. …

Read More »

पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा

  बेळगाव (वार्ता) : पीएम स्वानिधी योजनेच्या अंमलबजावणी आणि विस्ताराबाबत, पै रिसॉर्ट येथे योजनेचे राज्य समन्वयक एस. ए. रामदास आणि संबंधित अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी लाभार्थ्यांना आदेशाचे वाटप करण्यात आले. प्रामुख्याने रस्त्यावरील फेरीवाले, लोखंडी सेवा, जुनी भांडी विक्रेते, सुतार, बांबू विक्रेता, फ्लॉवर पॉट विक्रेते, विणकर, वॉटर विक्रेते, खाद्यपदार्थ बनवणारे …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार!

  तज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महाराष्ट्रातून शिष्टमंडळ पाठविणे, उच्चाधिकार समितीची तात्काळ बैठक घेणे, त्याचबरोबर सीमाभागातील जनतेला मोफत आरोग्य सेवा देण्याबाबतचे महत्वपूर्ण निर्णय बुधवारी मुंबई येथे झालेल्या तज्ञ समितीच्या बैठकीत घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तज्ञ समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने होते. …

Read More »

वीजेसह विविध मागण्यासाठी नेगील योगी रयत संघटनेचे निवेदन

बेळगाव (वार्ता) : शेतपंप संचासाठी 7 तास नव्हे 24/7, दर्जेदार वीज आणि विजेचे खाजगीकरण करू नये, शेतकऱ्यांची सर्व कर्ज वसुली थांबवावी, संपूर्ण कर्जमाफी करावी, वनविभागाची कामे तात्काळ बंद करण्यात यावी, बागर हकतम शेतकऱ्यांना हक्क बहाल करण्यात यावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन नेगील योगी रयत संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. दुष्काळाने …

Read More »