मराठा समाज विकास प्राधिकरण कार्यालयाचे शानदार उद्घाटन बेंगळूरू : स्वातंत्र्य संग्रामात मराठा समाजाने महत्त्वाचे योगदान दिले आहे. छत्रपती शिवरायांनी राष्ट्राच्या हितासाठी आपले कार्य केले अशा मराठा समाजाने आपल्या जीवनात नेहमीच मोठी साथ दिली आहे. या समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी सातत्याने केली जात आहे. घटनेच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण निश्चितच …
Read More »येडूरवाडीच्या बीएसएफ जवानाचा प. बंगालमध्ये अपघाती मृत्यू
अंकली : येडूरवाडी (ता. चिकोडी) येथील रहिवासी व सध्या सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असलेल्या जवानाचा पश्चिम बंगाल येथे अपघाती मृत्यू झाला. सूरज धोंडीराम सुतार (वय 30) असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक वर्षाची मुलगी व भाऊ असा परिवार आहे. अंकलीजवळील येडूरवाडी येथील जवान सीमा …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर केएमएफकडून दरकपात
बेंगळुरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सूचनेनुसार कर्नाटक दुग्ध महामंडळ अर्थात केएमएफने दही, ताक आणि लस्सीच्या दरात कपात केली आहे. केंद्र सरकारने पॅकेज्ड दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी लादल्यामुळे केएमएफने नंदिनी दही, ताक, लस्सीच्या दरात वाढ केली होती. बसवराज बोम्मई यांच्या सूचनेनुसार, त्यामुळे राज्यात टीकेची झोड उठली होती. त्यानंतर …
Read More »संकेश्वर येथे 18 लाखाची दारू जप्त अबकारी खात्याची कारवाई
संकेश्वर : गोवा राज्यातून बेकायदेशीर मध्याची वाहतूक करणार्या वाहनाची तपासणी करून 280 बॉक्स असे अठरा लाखाची दारू अबकारी विभागाने धाड घालून जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत वाहन चालक बसवराज वीरभद्र दिंडलकुट्टी (वय 36) रा. खनगाव असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. अबकारी विभागाला मिळालेल्या माहितीनुसार …
Read More »मळव गावात घर कोसळून लाखो रूपयांचे नुकसान, मदतीचे आवाहन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात सतत होणार्या मुसळधार पावसामुळे निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील मळव (ता. खानापूर) येथील गरीब शेतकरी कुटुंबातील सरस्वती बुध्दापा गावडे यांच्या घराच्या भिंती सोमवारी रात्री कोसळून लाखो रूपयाचे नुकसान झाले. त्यात त्याची संसार उपयोगी भांडी, कपाटे, कपडे, धान्य, पैसा, दागदागिने जमिनीत गाढले गेले. या …
Read More »गर्लगुंजी येथे दोन घरात चोरी..!
खानापूर : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथे काल रात्री एकाच दिवशी दोन घरफोड्या झाल्या. मोठ्या प्रमाणात रोकड व सोन्याचे दागिने लंपास करून चोरट्यांनी पलायन केले. गर्लगुंजी येथील शिवाजी नगर येथील रेमा नारायण गोजेकर यांचे घर फोडून चोरट्यांनी 5 ग्रॅम सोन्याची चेन, 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, 3 ग्रॅम सोन्याचे दागिने असा …
Read More »खानापूर येथील पडळवाडीजवळ बस नाल्यात पडली
खानापूर : खानापूरहून कुंभर्डाकडे जाणारी केएसआरटीसी बस पडळवाडी वळणावर झाडापासून बचाव करण्यासाठी गेली असता नाल्यात पडल्याची घटना काल सायंकाळी घडली. या रस्त्याच्या वळणावर एक झाड येते. या झाडाला धडकू नये म्हणून केएसआरटीसी बस चालकाने बस नाल्यात खाली उतरवली. सुदैवाने बसमधील कोणीही जखमी झाले नाही. नंतर सर्व प्रवासी इतर व्यवस्था …
Read More »हेल्मेट वापराबाबत जागृती महत्त्वाची
उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर: ’हेल्मेट’ लघुपटाचे प्रदर्शन निपाणी (वार्ता) : हेल्मेट वापरासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी जागृती केली जाते. तरीदेखील वाहनधारक, नागरिक हेल्मेट वापरण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावेळी डोक्याला इजा झाल्यास अनेकांचा मृत्यू होतो. घरी कोणी तरी वाट पाहत असते. याची जाणीव ठेवून वाहनधारकांनी हेल्मेट वापराबाबत जागृत …
Read More »निपाणी-नृसिंहवाडी पायी दिंडीत १०० जणांचा सहभाग
भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : पदभ्रमंती ग्रुपतर्फे आयोजन निपाणी (वार्ता) : अध्यात्म, आरोग्याच्या दृष्टीने युवा पिढी सक्षम व्हावी, या उद्देशाने यंदा अकराव्या वर्षी निपाणी नरसिंहवाडी पदभ्रमंती ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीमध्ये शंभर पेक्षा अधिक भाविकांनी सहभाग घेतल्याने या दिंडीला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या दिंडीची सुरुवात पहाटे …
Read More »अंकले विहिरीचे पाणी कुरणं गोशाळेला..
संकेश्वर (महंमद मोमीन) : अंकले ग्रामपंचायत विहिरीचे पाणी कुरणं गोशाळेला देण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आल्याची माहिती अंकले ग्रामपंचायतचे अध्यक्ष एकनाथ पोवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, निडसोसी मठातर्फे कुरणं येथील गो-शाळा चालविली जाते. गोशाळेतील गायींना शुध्द पिण्याचे पाणी अंकले ग्रामपंचायतच्या विहिरीतून मिळवून देण्याची मागणी मठातर्फे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta