Wednesday , December 10 2025
Breaking News

कर्नाटक

संकेश्वर यात्रेत सोन्याची चेन हिसकावून चोरटे फरार…

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रेत युवानेते प्रकाश नेसरी यांच्या गळ्यातील ४८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरांनी हिसकावून फरार झाल्याची घटना घडली आहे. चोरी झालेल्या सोन्याच्या चेनची किंमत अदमासे २ लाख १९ हजार रुपये आहे. चोरीचा प्रकार यात्रेत उपस्थित लोकांच्या डोळ्यांदेखत घडला तरी चोरटे चलाखीने निसटले आहेत. याविषयी …

Read More »

कर्नाटक प्रवेश आरटीपीसीआर सक्ती रद्द

पोलिस बंदोबस्त कायम कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी लागणाऱ्या आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्टची सक्ती कर्नाटक शासनाने रद्द केली असून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आता फक्त कोरोना दोन डोस घेतलेला दाखला दाखवून प्रवेश मिळणार आहे. कर्नाटक शासनाच्या या निर्णयाचे महाराष्ट्र व कर्नाटकातील सीमा …

Read More »

शेतकऱ्यांबरोबर चर्चेसाठी अधिकारीच गैरहजर 

रयत संघटना आक्रमक: आंदोलन छेडण्याचा इशारा निपाणी (वार्ता) : रयत संघटनेच्या माध्यमातून कोगनोळी टोल नाका येथील पिडित शेतकरी बंधू व किरकोळ विक्रेते यांनी अधिकाऱ्यांना सर्वे बंद करण्यास भाग पाडले होते. सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन चर्चा केल्याशिवाय पुढील निर्णय घेतला जाणार नाही असे ठरले होते. परंतु अचानक  सर्व शेतकऱ्यांना नोटीस देऊन …

Read More »

खानापूर तालुक्यातील गोमारी तलाव शेतकरी वर्गाला वरदान

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मंग्यानकोप ग्राम पंचायतीच्या हद्दीतील शिवाजी नगरात गोमारी तलाव गेल्या ७० वर्षापूर्वी उभारण्यात आला. गोमारी तलाव तालुक्यात आकाराने मोठा आहे. शिवाय गोमारी तलावाची प्रसिद्धी मोठी आहे या तलावला जोडलेल्या गस्टोळी कॅनल नुकताच कोसळला. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या शेतीला होणार पाणी पुरवठा बंद झाला आहे. गोमारी तलाव हा …

Read More »

असोगा रेल्वेगेट १० दिवसासाठी बंद राहणार, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या बेळगाव-लोंढा रेल्वे लाईनच्या दुपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे असोगा खानापूर मार्गावरील येणाऱ्या रेल्वे गेटचे काम शनिवारपासुन सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या रेल्वेगेटवरून वाहतुक करणे शक्य नाही. यासाठी असोगा भागातुन खानापूरला येणाऱ्या वाहनधारकांना तसेच नागरिकांना रेल्वे खात्याकडुन आसोगा खानापूर रेल्वे गेट येत्या १० दिवसासाठी बंद …

Read More »

टीपी, झेडपी निवडणुकीत केवळ एससी, एसटीना आरक्षण ‘सर्वोच्च’ आदेश

ओबीसी रहाणार वंचित? निवडणुका लांबणीवर शक्य बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकीत केवळ अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीलाच (एसटी) आरक्षण मिळणार असल्याचे सांगून यावेळी इतर मागसवर्गीयांना (ओबीसी) आरक्षण मिळणार नसल्याची माहिती ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी प्रसार माध्यमाना दिली …

Read More »

हर-हर महादेवाच्या गजरात रथोत्सव

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात आज श्री शंकराचार्य संस्थान मठाची श्री शंकरलिंग रथोत्सव महायात्रा मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात भक्तीमय वातावरणात पार पडली. आज दुपारी ३:४५ वाजता रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. रथ श्री नारायण बनशंकरी मंदिराकडून मिरवणुकीने स्वस्थानी श्री शंकराचार्य संस्थान मठाकडे लाकडी थरप लावून हर-हर महादेवाच्या …

Read More »

खानापूरात बागायत खात्याच्यावतीने शेतकरीवर्गासाठी मार्गदर्शन शिबीर

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचायतीच्या सभागृहात बागायत खात्याच्यावतीने शेतकरीवर्गासाठी मार्गदर्शन शिबीर नुकताच पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी तालुका पंचायत सदस्य शिवापा चलवादी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बालकल्याण तालुका अधिकारी रामकृष्ण मुर्ती होते. त्याचबरोबर बागायत खात्याचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बागायत खात्याच्यावतीने ड्रीप इरिगेशन बदल मार्गदर्शन, मुसरूम उत्पादन, पाम …

Read More »

गस्टोळी कॅनल कोसळला, पिकाच्या पाण्याची समस्या

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गस्टोळी येथील गेल्या सात आठ वर्षांपूर्वी शेतकरी वर्गाच्या पिकाला पाण्याची व्यवस्था व्हावी. यासाठी गस्टोळी कॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र नुकताच गस्टोळी कॅनल हा मंग्यानकोप (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या हद्दीतील शिवाजी नगरात कॅनल कोसळला त्यामुळे याभागातील शेतकरी वर्गाच्या पिकाच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत …

Read More »

शाळांच्या आवारातून गेलेल्या वीजतारांचा मार्ग बदला

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अनेक शाळा, हायस्कूल आवारातुन तसेच इमारतीवरून विद्युत तारा गेलेल्या आहेत. त्याचबरोबर पटांगणात ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आले आहेत. याचा धोका शाळांतील विद्यार्थी वर्गाला होण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक शाळातून विद्युत ताराचा धोका होऊन अनेक विद्यार्थी वर्गाचे जीव गेले आहेत. त्यामुळेच उच्च न्यायालयाने हेस्काॅम खात्याला आदेश दिला आहे …

Read More »