बागलकोट : गणवेशात असलेल्या पोलिसांनी स्वामीजींच्या पाया पडल्याने गृहविभागाने पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची अन्य शहरात बदली केल्याची घटना बागलकोट येथे घडली. हुनगुंद तालुक्यातील सिद्दनकोळ येथील शिवकुमार स्वामीजींच्या पाया पडणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. स्वामीजी बदामी येथे आले असता तेथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वामीजींच्या पाया पडल्या. यावेळी स्वामीजींनी …
Read More »उपसभापती रुद्रप्पा लमाणी अपघातात जखमी; पुढील उपचारासाठी बेंगळुरूला हलवले
बेंगळुरू : चित्रदुर्ग येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले उपसभापती रुद्रप्पा लमाणी यांना अचानक बंगळुरू येथील रुग्णालयात हलवण्यात आले. रुद्रप्पा लमाणी यांचा चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर तालुक्यातील जेजे हळ्ळीजवळ अपघात झाला. ते गंभीर जखमी झाले असून त्यांना दावणगेरे येथील एसएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने …
Read More »राज्यातील ९ विद्यापीठे बंद करण्याचा निर्णय झालेला नाही; मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचे स्पष्टीकरण
बंगळूर : राज्यातील विद्यापीठे बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज विधानसभेत सांगितले. राज्यातील ९ विद्यापीठे बंद करण्याबाबत भाजपचे डॉ. सी. एन. स्थगन अश्वथनारायण यांनी मांडलेल्या प्राथमिक प्रस्तावादरम्यान बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, विद्यापीठे बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ही विद्यापीठे सुरू …
Read More »पोक्सो प्रकरणात येडियुराप्पा यांना दिलासा
उच्च न्यायालयाने दिली समन्सला स्थगिती बंगळूर : पॉक्सो प्रकरणासंदर्भात १५ मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना पहिल्या जलदगती न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याशिवाय, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना वैयक्तिक उपस्थितीतून सूट देण्यात आली आहे. यामुळे बी. एस. येडियुराप्पा यांना दिलासा मिळाला …
Read More »रन्या राव तुरूंगातच राहणार; न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज
बेंगळुरू : सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटकेत असलेली कन्नड अभिनेत्री रन्या राव हिला जामीन देण्यास आर्थिक गुन्ह्यांच्या विशेष न्यायालयाने नकार दिला आहे. रन्या राव हिच्यावर असलेले आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचे सांगत न्यायालयाने जामीनाची याचिका फेटाळली आहे. यावेळी न्यायाधीश विश्वनाथ सी. गौडर यांच्या न्यायालयाने रन्या राव हिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात यावे …
Read More »लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या व धोकादायक खांबे हटवावेत
खानापूर : हलशीवाडी येथील लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या व धोकादायक खांबे हटवावेत अशी मागणी निवेदनाद्वारे गुरुवारी हेस्कॉमकडे करण्यात आली आहे. हलशीवाडी येथे अनेक वर्षांपूर्वी वीज खांबे उभारून वीज वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून वीज दुरुस्ती वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या खाली आल्याने …
Read More »अभिनेत्री रन्याचा फ्लॅट, सहकाऱ्यांच्या घरांसह कार्यालयांवर ईडीचे छापे
बंगळूर : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी आज शहरातील विविध भागात छापे टाकले, ज्यात सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकलेली अभिनेत्री रन्या राव हिच्या आलिशान फ्लॅटसह तिच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. सोन्याच्या तस्करी प्रकरणात बेकायदेशीर मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय असल्याने अधिकाऱ्यांनी ईसीआयआर नोंदवून चौकशी सुरू केली आहे. ईसीआयआर …
Read More »….तर पुढील पाच वर्षेही मीच मुख्यमंत्री
विरोधी पक्ष नेत्याच्या वक्तव्यावर सिध्दरामय्यांनी फटकारले बंगळूर : मुख्यमंत्रीपद आणि केपीसीसी अध्यक्षपदाच्या बदलावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पद सोडण्याच्या मुद्द्यावरील पडदा आज हटवल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री सिध्दरामय्या कितीकाळ मुख्यमंत्रीपदावर रहातील, सांगता येत नाही, या विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या बोलण्यावर त्यांनी पुढील पाचवर्षेही मीच …
Read More »भाजप, धजदचे सभागृहात, बाहेर जोरदार आंदोलन
दुसऱ्या दिवशीही हमी समित्या रद्द करण्याची मागणी कायम बंगळूर : हमी योजना अंमलबजावणी समिती रद्द करण्याची मागणी करत, विरोधी पक्ष भाजप आणि धजदने सभागृहात आणि बाहेर दुसऱ्या दिवशीही जोरदार आंदोलन केले. आज देखील विधानसभेत विरोधकांच्या विरोधामुळे सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले, ज्यामुळे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. …
Read More »रेशन कार्डधारकांना पैसे ऐवजी तांदूळ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय!
बंगळूरू : अन्नभाग्य योजनेअंतर्गत सरकारने रेशन कार्डधारकांना आता पैसे ऐवजी थेट दहा किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात अन्न व नागरी पुरवठा खात्याला आदेश देण्यात आला होता की, प्रत्येकी दहा किलो तांदूळ वाटप करण्यात यावे. मात्र आदेश येण्यापूर्वीच रेशन वितरण प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता मार्च महिन्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta