Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

चाऱ्याच्या टंचाईवर मुरघासचा पर्याय

  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची साठवण; दूध उत्पादनात होते वाढ निपाणी (वार्ता) : ऐन उन्हाळ्यात जनावरांच्याखाद्याच्या वाढत्या दरांमुळे निपाणी भागातील पशुपालक शेतकरी आता पर्याय म्हणून मुरघासाकडे वळत आहेत. जनावरांना सकस खाद्य मिळून दुग्धोत्पादन वाढण्यास मुरघास उपयुक्त ठरत असल्याने वर्षभर चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी शेतकरी उन्हाळ्यानंतर येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची साठवण …

Read More »

शिवाजीनगरमधील पाण्याचा दाब वाढविण्यासाठी नागरिकांचे नगरपालिका आयुक्तांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात २४ तास पाणी योजना कार्यान्वित होऊनही शिवाजीनगर सहाव्या गल्ली परिसरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. याबाबत बऱ्याचदा पाणीपुरवठा विभागाला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे अखेर अंबाबाई मंदिर परिसरातील कुटुंबीयांनी बुधवारी (ता.१३) नगरपालिका …

Read More »

युवकांनी मैदानी खेळांचे जतन करावे : सहकाररत्न उत्तम पाटील

  अरिहंत चषक हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात मोबाईल आणि दूरचित्रवाणीमुळे मैदानी खेळांकडे युवकांनी पाठ फिरवली आहे. पारंपरिक खेळांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अरिहंत उद्योग समूहाने नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले असून क्रिकेट, कुस्ती, कबड्डी आणि व्हॉली-बॉलसारख्या स्पर्धांना मोठ्या बक्षिसांच्या माध्यमातून पाठबळ दिले आहे. भविष्यातही …

Read More »

जवाहर तलावातील गाळ काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती वाढविणे आवश्यक : प्रा. राजन चिकोडे यांची मागणी

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहराची तहान भागवणारी जीवनदाहिनी असलेल्या ‘जवाहरलाल नेहरू वॉटर वर्क्स’ या ऐतिहासिक जलाशयाला यंदा ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून जलाशयातील साचलेला गाळ काढून या ‘गंगेला’ मोकळा श्वास घेऊ द्यावा. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे असे पत्रक माजी सभापती प्रा. राजन …

Read More »

बोरगाव येथे गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदू महासंमेलनाचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सकल हिंदू समाज बोरगाव यांच्यातर्फे गुरुवारी (ता.१४) बोरगाव येथे हिंदू संमेलन होणार आहे. भारत देश हा हिंदू राष्ट्र असून याच देशात हिंदू जनजागृतीसाठी प्रयत्न करीत असल्याचे लाजिरवाणी गोष्ट आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती …

Read More »

शृंगेरी मतमोजणी प्रकरणात टी. डी. राजेगौडा यांना ‘सर्वोच्च’ दिलासा

  भाजप उमेदवारास धक्का बंगळूर : टी. डी. राजेगौडा यांना शृंगेरी विधानसभा मतदारसंघातील टपाली मतांच्या पुनर्मोजणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देत राजेगौडा यांना आमदारपद कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, केंद्रीय निवडणुक आयोगाला नोटीस बजावून या प्रकरणाची पुढील सुनावणी …

Read More »

मोदींच्या मार्गावर जिलेटिन काड्या सापडल्याप्रकरणी एनआयएची तपासणी

  धमकीचा फोन करणारा तासाभरात जेरबंद बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान वापरल्या जाणाऱ्या मार्गावर दोन जिलेटिन काड्या आढळून आल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) पथकाने सोमवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बंगळुरच्या बाहेरील कग्गलीपुर येथील तातगुनी परिसरात, पंतप्रधानांच्या ताफ्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गालगत जिलेटिन काड्या …

Read More »

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून जिद्दीने पूर्ण करावीत

  प्रकाश भागाजे; जिनलक्ष्मी संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातील ज्ञानावर समाधान मानू नये. तर व्यवहारज्ञान, सकारात्मक विचार आणि ध्येयपूर्तीसाठीची जिद्दीने अभ्यास करणे आवश्यक आहे. दहावीचा टप्पा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा वळणबिंदू असून या काळात घेतलेले योग्य निर्णय आणि मेहनत भविष्यातील यशाची दिशा ठरवते, …

Read More »

‘अधिक मासा’च्या धास्तीने लगीनघाई

  नियोजनानुसार विवाह मुहूर्ताची लगबग; बाजारपेठेतील उलाढाल वाढली निपाणी (वार्ता) : तब्बल तीन वर्षांनंतर येत असलेल्या ‘अधिक मासामुळे यावर्षी लग्नसराईच्या नियोजनाची धावपळ उडाली आहे. येत्या रविवार (१७) पासून अधिक मासाला सुरवात होत आहे. त्यानंतर पुढील काळात विवाहासाठी शुभ मुहूर्त उपलब्ध नाहीत. त्यामुळे १७ मे पूर्वीचे मर्यादित मुहूर्त गाठण्यासाठी वधू-वर पित्यांची …

Read More »

बोरगाव येथील शांतीसागर सोसायटीला मार्चअखेर ४ लाख ८२ हजार रुपयांचा नफा

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील आचार्य श्री १०८ शांतीसागर को-ऑप सोसायटीला मार्च २०२६ अखेर ४ लाख ८२ हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, हालशुगरचे संचालक शरद जंगटे यांनी दिली. संस्थेच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जंगटे म्हणाले, संस्थेने पारदर्शक व शिस्तबद्ध कारभार करत ठेवीदारांचा विश्वास संपादन …

Read More »