Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक

निपाणीत भगवान महावीरांचा जय, जयकार

  जन्मकल्याणक महोत्सवाला गर्दी ; विविध आकर्षक पालखी मिरवणूक निपाणी (वार्ता) : जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश घेणाऱ्या श्री १००८ भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव येथील दिगंबर जैन समाजातर्फे व्यंकटेश मंदिरात सोमवारी पार पडला. त्यानिमित्त दिवसभर श्रावक -श्राविकांनी महावीरांचा जयघोष केला. जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवानिमित्त रविवारी …

Read More »

पंचमहाव्रतांचे पालनाने शांतता, सामाजिक सुव्यवस्था

  सहकाररत्न उत्तम पाटील; बोरगावमध्ये महावीर जयंती निपाणी (वार्ता) : विश्वशांतीसाठी वाणीची हिंसा टाळून संयम, करुणा आणि अनेकांतवादाचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे.भौतिक सुखांच्या मागे धावणाऱ्या पिढीने परिग्रह, असत्य आणि मायाचार टाळून संयमाचा मार्ग स्वीकारावा. दिन-दुबळ्यांची सेवा, ज्ञानदान आणि रुग्णांन मदत करणे हाच खरा धर्म आहे.जीवनात अहिंसा, सत्य, अचौर्य ब्रह्मचर्य आणि …

Read More »

मजुरांच्या टंचाईमुळे ‘हार्वेस्टर’लाच पसंती; गहू, हरभरा काढणीची लगबग

  मजुरांना ३०० रुपये मजुरी देऊनही मनुष्यबळाची कमतरता निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण परिसरात सध्या हरभरा, गहू काढणीच्या कामांना वेग आला आहे. वाढता उन्हाचा तडाखा आणि मजुरांची तीव्र टंचाई यामुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक हार्वेस्टर यंत्राद्वारे काढणी करण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वेळ आणि श्रमाची बचत …

Read More »

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सह्यांची मोहिम; खानापूर तालुका समितीची बैठक मंगळवारी

    खानापूर : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) दि. २९ मार्च २००४ रोजी राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ (ब) अन्वये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. पण २२ वर्षे झाली तरी त्याची सुनावणी सलग होऊ शकली नाही. सदर सुनावणी लवकरात लवकर जलद गतीने करावी, अशी विनंती बेळगांव …

Read More »

सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाबाबत उद्या घेणार महाराष्ट्र सरकारची भेट

  निपाणी ( वार्ता) : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून आजपर्यंत सीमा भागात कन्नड मराठी भाषिक एकत्रितपणे राहत आहेत. तरीही कर्नाटक सरकार वेगवेगळ्या मार्गाने सीमा भागातील मराठी बांधवावर अन्याय करीत आहे. याशिवाय कन्नड सक्तीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मध्यस्थी करून सीमा भागातील मराठी बांधवांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील नेते मंडळींची …

Read More »

चालकाच्या प्रसंगावधानाने ‘बर्निंग बस’चा थरार वाचला

  सौंदलगा बस स्थानकावरील घटना : प्रवाशांनी मारल्या बसमधून उड्या निपाणी (वार्ता) : सध्या उन्हाळा सुरू असून या काळात वाहनांना शॉर्टसर्किट व इतर कारणांनी आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच निपाणी आगाराची निपाणी -कुन्नूर ही बस (क्रमांक के.ए.२३-३११) रविवारी (ता.२९) सायंकाळी पाच वाजता सुमारास सौंदलगा बस स्थानकावर आल्यानंतर इंजिन मधून …

Read More »

निपाणकर सरकार राजवाड्यातील मानाची पालखी‌, सासनकाठी शिंगणापूरकडे रवाना

    निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर-सरकार यांच्या राजवाड्यातील मानाची सासनकाठी व पालखी श्री क्षेत्र त्र शिखर शिंगणापूर महादेव मंदिराकडे निपाणी येथून रवाना झाली. त्यानिमित्त श्रीमंत दादाराजे देसाई सरकार, मानकरी व मान्यवरांच्या हस्ते सासनकाठीची पूजा करण्यात आली. शिखर शिंगणापूर येथे चैत्र महिन्यानिमित्त निपाणका सरकार घराण्यातील मानाची पालखी …

Read More »

‘सर्वोत्तम श्राविका’ पुरस्कार मिळाल्याने ‘अरिहंत’तर्फे मीनाक्षी पाटील यांचा सत्कार

    निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील मीनाक्षी रावसाहेब पाटील यांचे धार्मिक कार्य आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांना नवी दिल्ली येथील भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभेतर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत देशपातळीवर त्यांना मिळालेला हा सन्मान बोरगावसाठी गौरवाचा क्षण ठरला आहे. …

Read More »

सीमाभागचा बुलंद आवाज काळाच्या पडद्याआड

  निपाणीत दीपक दळवींची शोकसभा; सीमा लढा यशस्वी करण्याचा निर्धार निपाणी (वार्ता) : कर्नाटक -महाराष्ट्र सीमा लढ्याचा सक्रिय सहभाग घेऊन दीपक दळवी यांनी प्रशासनाच्या विरोधात बुलंद आवाज उठवत मराठी भाषकांना जागृत करण्याचे काम केले होते. प्रामाणिकपणा, निष्कलंक चारित्र्य आणि धडाडीचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. त्यांनी बऱ्याच वेळा न्यायालयाबरोबरच रस्त्यावरची लढाई ही …

Read More »

राज्य सरकार द्विभाषिक सूत्राच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध : मंत्री मधू बंगारप्पा

  विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा येणार नाही बंगळूर : राज्य सरकार द्विभाषिक सूत्राच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध असून विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात आहे, असे शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्री मधू बंगारप्पा यांनी सांगितले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, सरकारचे कोणतेही निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याला हानीकारक ठरणार …

Read More »