साध्वीजीश्री लब्धीवर्धनाश्रीजींची उपस्थिती; शहरातील विविध मार्गावरून भव्य मिरवणूक निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील जैन समाजातर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मंगळवारी (ता. ३१) भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने साध्वीजीश्री लब्धीवर्धनाश्रीजींची यांच्या पावन उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळपासूनच भगवान महावीरांच्या उद्घोषानांनी निपाणी नगरी दुमदुमून गेली होती. वर …
Read More »रवळनाथ को – ऑप. हौसिंग फायनान्सतर्फे आयएएस किरण कमते यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील श्री. रवळनाथ कोऑप हौसिंग फायनान्स सोसायटी (मल्टी-स्टेट) संस्थेतर्फे हत्तरवाट (ता. चिक्कोडी) येथील संस्थेचे सदस किरण कमते हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५३ व्या क्रमांकाने उतीर्ण झाले आहेत. त्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सत्कार करण्यात आला. …
Read More »सीमाप्रश्नी सह्यांची मोहीम यशस्वी करू : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्धार
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव देसाई होते. बैठकीचे प्रस्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. खानापूर : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) दि. २९ मार्च २००४ रोजी राज्यघटनेच्या अनुच्छेद …
Read More »निवाऱ्याअभावी प्रवासी ऊन, पावसातच!
निपाणी मतदार संघातील अनेक गावात गैरसोय : विद्यार्थी, महिला, वृद्धांची अडचण निपाणी (वार्ता) : निपाणी मतदार संघातील सर्वच ग्रामीण भागात निपाणी आगारातर्फे बस सुविधा सुरू आहे. पण प्रवाशांना थांबण्यासाठी अनेक गावांमध्ये बस थांब्यावर निवारा शेडच नसल्याने ऊन पावसात प्रवासी, विद्यार्थी वृद्ध नागरिकांना बसची वाट बघत ऊन, पावसातच तासनतास थांबावे …
Read More »‘सर्वोत्तम श्राविका’ पुरस्कार मिळाल्याने मिनाक्षी पाटील यांचा विविध संघसंस्थातर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : सामाजिक, धार्मिक कार्य आणि सेवाभावी वृत्तीमुळे निपाणी मतदारसंघात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मीनाक्षी रावसाहेब पाटील यांना नवी दिल्ली येथील ‘भारत दिवस दिगंबर जैन महिला महासभेतर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त त्यांचा निपाणी मतदारसंघातील विविध संघ संस्था, युवक मंडळ, सामाजिक संस्था आणि महिला …
Read More »निपाणीत भगवान महावीरांचा जय, जयकार
जन्मकल्याणक महोत्सवाला गर्दी ; विविध आकर्षक पालखी मिरवणूक निपाणी (वार्ता) : जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश घेणाऱ्या श्री १००८ भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव येथील दिगंबर जैन समाजातर्फे व्यंकटेश मंदिरात सोमवारी पार पडला. त्यानिमित्त दिवसभर श्रावक -श्राविकांनी महावीरांचा जयघोष केला. जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवानिमित्त रविवारी …
Read More »पंचमहाव्रतांचे पालनाने शांतता, सामाजिक सुव्यवस्था
सहकाररत्न उत्तम पाटील; बोरगावमध्ये महावीर जयंती निपाणी (वार्ता) : विश्वशांतीसाठी वाणीची हिंसा टाळून संयम, करुणा आणि अनेकांतवादाचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे.भौतिक सुखांच्या मागे धावणाऱ्या पिढीने परिग्रह, असत्य आणि मायाचार टाळून संयमाचा मार्ग स्वीकारावा. दिन-दुबळ्यांची सेवा, ज्ञानदान आणि रुग्णांन मदत करणे हाच खरा धर्म आहे.जीवनात अहिंसा, सत्य, अचौर्य ब्रह्मचर्य आणि …
Read More »मजुरांच्या टंचाईमुळे ‘हार्वेस्टर’लाच पसंती; गहू, हरभरा काढणीची लगबग
मजुरांना ३०० रुपये मजुरी देऊनही मनुष्यबळाची कमतरता निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण परिसरात सध्या हरभरा, गहू काढणीच्या कामांना वेग आला आहे. वाढता उन्हाचा तडाखा आणि मजुरांची तीव्र टंचाई यामुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक हार्वेस्टर यंत्राद्वारे काढणी करण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वेळ आणि श्रमाची बचत …
Read More »सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सह्यांची मोहिम; खानापूर तालुका समितीची बैठक मंगळवारी
खानापूर : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) दि. २९ मार्च २००४ रोजी राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ (ब) अन्वये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. पण २२ वर्षे झाली तरी त्याची सुनावणी सलग होऊ शकली नाही. सदर सुनावणी लवकरात लवकर जलद गतीने करावी, अशी विनंती बेळगांव …
Read More »सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाबाबत उद्या घेणार महाराष्ट्र सरकारची भेट
निपाणी ( वार्ता) : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून आजपर्यंत सीमा भागात कन्नड मराठी भाषिक एकत्रितपणे राहत आहेत. तरीही कर्नाटक सरकार वेगवेगळ्या मार्गाने सीमा भागातील मराठी बांधवावर अन्याय करीत आहे. याशिवाय कन्नड सक्तीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मध्यस्थी करून सीमा भागातील मराठी बांधवांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील नेते मंडळींची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta