अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— —————————————————————– बेळगाव : आज मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 रोजी सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा चापगांव येथे पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मराठी संस्कृती व मराठी शाळा टिकविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण …
Read More »बस वेळेवर सोडाव्यात या मागणीसाठी गर्लगुंजीत रास्ता रोको आंदोलन!
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— —————————————————————– खानापूर : गर्लगूंजी – बेळगाव बस नंदिहळी मार्गे जात असल्यामुळे गर्लगूंजी ते राजहंसगड या मार्गात येणाऱ्या 3 बस थांब्यावरील नागरिक तसेच विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. गर्लगूंजी ग्राम पंचायत आणि नागरिक यांच्या प्रयत्नाने बेळगाव गर्लगूंजी सेंट्रल बस सुरू करण्यात आल्या …
Read More »सीमाप्रश्नी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची संयुक्त बैठक घेणार : खा. धैर्यशील माने
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची संयुक्त बैठक घेण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले आहे. निपाणी महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समिती आणि नेतेमंडळींनी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या खासदार माने यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले आहे. तज्ञ आणि उच्च …
Read More »वाढदिवसाच्यानिमित्ताने मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
दड्डी : सलामवाडी ता हुक्केरी येतील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळेत विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी बुवा होते. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बी ए पाटील यांनी केले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शाळा सुधारणा कमिटी सदस्य श्री उदय …
Read More »निपाणी तालुका युवा समितीच्या वतीने मराठी शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
निपाणी : निपाणी तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण युवा समिती यांच्या वतीने विविध उच्च प्राथमिक मराठी मुला-मुलींची शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. निपाणी तालुक्यात जितक्या सरकारी मराठी शाळा त्यांना पहिलीच्या वर्गात जितके विद्यार्थी प्रवेश घेतलेले आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे उद्दीष्ट युवा समितीच्या वतीने पार पाडण्याचा उद्दीष्ट गाठत …
Read More »निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीची आज महत्त्वाची बैठक
निपाणी : म. ए. समिती निपाणी व म.ए. युवा समिती निपाणी यांचे वतीने सीमाप्रश्नासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी रविवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 4 वाजता महत्त्वाची बैठक मराठा मंडळ निपाणी येथे बोलविण्यात आलेली आहे. सीमा भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, नेमलेल्या उच्चाधिकार समिती सदस्यांची भेट व पुढील कार्यवाही या संदर्भात …
Read More »म. मं. ताराराणी कॉलेज खानापूर येथे पालक चिंतन सभा संपन्न!
खानापूर : मराठा मंडळ संचालित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे दिनांक 4 जुलै 2025 रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक चिंतन सभा संपन्न झाली. बदलत्या काळानुसार इयत्ता बारावी वार्षिक परीक्षेचे बदललेले स्वरूप समजावून घेण्यासाठी शिवाय बोर्ड परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवण्यासाठी सदर चिंतन सभेचे आयोजन करण्यात आले होते. एकंदरीत विद्यार्थीनीनी …
Read More »सरकारी शाळेतील मुलांसाठी मोफत बस प्रवास
डी.के. शिवकुमार; केजी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्याना लाभ बंगळूर : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सरकारी शाळेतील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यातील सरकारी शाळांमधील मुलांना शाळांमध्ये जाण्यासाठी मोफत बस सुविधा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट करत घोषणा …
Read More »भाजपविरुद्ध जाहिरात: मुख्यमंत्री सिद्धरामय्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्याला स्थगिती
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध भाजपने लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्याला उच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या दैनिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध फौजदारी मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. सिद्धरामय्या यांनी त्यांच्याविरुद्धचा मानहानीचा खटला रद्द करण्यासाठी …
Read More »गवाळी गावचे एकत्रितपणे स्थलांतर करा : ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील नेरसा ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येणारे गवाळी हे जेमतेम हजार लोकसंख्या असलेले गाव. खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव मूलभूत नागरिक सुविधांपासून वर्षानुवर्षे वंचित आहे. जवळपास 200 कुटुंब असणारे गवाळी हे गाव सर्व मूलभूत सोयी सुविधा पुरवून एकाच ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta