Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

जम्मू काश्मीर लष्कराच्या वाहन अपघातात चिक्कोडी तालुक्यातील जवान शहीद

  बेळगाव : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने बेळगाव जिल्ह्यातील पंत बाळेकुंद्री येथील एक तर चिक्कोडी तालुक्यातील कुप्पनवाडी एक तसेच उडपी, बागटकोट येथील जवानासह पाच भारतीय जवान शहीद झाले. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील कुप्पनवाडी गावातील धर्मराज सुभाष खोत हे शहीद झालेल्या सैनिकांपैकी एक असल्याची माहिती मिळाली आहे. बचाव …

Read More »

जम्मू काश्मीर लष्कराच्या वाहन अपघातात राज्यातील तीन जवानांचा मृत्यू

  वाहन दरीत कोसळल्याने अपघात, बेळगाव, उडपी, बागलकोटचे जवान शहीद बंगळूर :  जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये मंगळवारी लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने पाच जवानांचा मृत्यू झाला. त्यापैकी दयानंद तिरकन्नवर (बेळगाव), अनूप पुजारी (उडपी) आणि महेश मरीगोंडा (बागलकोट) हे तिघे कर्नाटकातील आहेत. लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरले आणि ३०० फूट खोल दरीत कोसळले होते, असे …

Read More »

खानापूरचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक निलंबित

  खानापूर : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांना खानापूर पोलिस स्थानकात आणण्यात आले होते. पण कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विकासकुमार विकास यांनी बजावला आहे. गुरूवारी (ता.१९) रोजी …

Read More »

खानापूर भूविकास बँकेच्या 13 संचालकांची बिनविरोध निवड; दोन जागांसाठी 28 रोजी मतदान

  खानापूर : खानापूर तालुका भूविकास बँकेची पंचवार्षिक निवडणूक 15 संचालकांपैकी 13 संचालकांची बिनविरोध निवड रविवारी पार पडली. परंतु कक्केरी व गर्लगुंजी या दोन जागांवर एकमत न झाल्याने या दोन जागांसाठी 28 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. खानापूर भूविकास बँकेचे माजी चेअरमन मुरलीधर गणपतराव पाटील यांची सलग चौथ्यांदा संचालक पदी …

Read More »

श्री साई सोशल फाउंडेशन यांच्यावतीने ऊसतोड मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

  सदलगा : चिकोडी तालुक्यातील सदलगा येथील श्री साई सोशल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजातील उपेक्षित वर्गाच्या दैनंदिन जीवनातील गरजा लक्षात घेऊन आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने उघड्यावर झोपडीत राहणाऱ्या लहान बाळांना व स्त्री-पुरुषांना थंडीपासून संरक्षण मिळावे हा उदात्त हेतू ठेवून संस्थेचे संस्थापक माननीय श्री. महादेवराव भीमा मधाळे यांनी …

Read More »

‘डिजिटल अटक’ घोटाळ्यात ११.८ कोटीची फसवणूक

  बंगळूरच्या सॉफ्टवेअर अभियंत्यांची तक्रार; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू बंगळूर : एक ३९ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता “डिजिटल अटक” घोटाळ्याचा बळी ठरला आणि त्याने ११.८ कोटी रुपये गमावले, जेव्हा पोलिस अधिकाऱ्यांची तोतयागिरी करणाऱ्यांनी दावा केला की त्याच्या आधार कार्डचा मनी लॉन्ड्रिंगसाठी बँक खाती उघडण्यासाठी गैरवापर केला जात आहे, असे पोलिसांनी सोमवारी …

Read More »

मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित : प्रा. रंगनाथ पठारे

  खानापूर : कोणतेही ज्ञान मातृभाषेतून नैसर्गिक आणि सहजरितीने देता येते. मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित होते. माणसाच्या मेंदूचा नैसर्गिक विकास होण्यास मदत होते. मुलांना मातृभाषेऐवजी अन्य भाषेतून शिकविणे ही मेंदूची वाढ व विकास थांबविणारी प्रक्रिया आहे, असे प्रा. रंगनाथ पठारे यांनी स्पष्ट केले. शिवस्वराज फाऊंडेशन आणि गुंफण साहित्य अकादमीतर्फे …

Read More »

गृहमंत्री शहांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

  बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे : निपाणीत गृहमंत्री शहांविरोधात काँग्रेसचा मोर्चा निपाणी (वार्ता) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देऊन १९५० मध्ये संपूर्ण भारतीयांना पृथ्वीवरच स्वर्गसुखाची अनुभूती दिली आहे. असे असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल संतापजनक वक्तव्य करून आपली पात्रता दाखवून दिली आहे. …

Read More »

‘अरिहंत’मुळे औद्योगिक वसाहतीला चालना

  मंत्री हसन मुश्रीफ; कागल शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सहकार रत्न रावसाहेब पाटील (दादा )यांनी बोरगाव सारख्या सीमाभागात अरिहंतचे रोपटे लावले होते. त्याचे आता वटवृक्षात रूपांतर होत आहे. सहकाराबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय आहे. आता संस्थेची येथे शाखा सुरू झाल्याने कागल औद्योगिक विभागाला आणखी …

Read More »

तब्बल ३१ वर्षांनी भरली पुन्हा शाळा; १९९३ मधील वर्ग मित्र आले एकत्र

  काडसिद्धेश्वर हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील काडसिद्धेश्वर हायस्कूल मराठी माध्यमाच्या शाळेतील १९९२-९३ सालातील १०च्या वर्गमित्रांची तब्बल ३१ वर्षानी शाळा भरली. यावेळी गुरुजनांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वर्गाला त्यावेळी शिकवणारे १२ गुरुजन व ७० विद्यार्थी उपस्थित होते.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. एस. जोडट्टी होते. रमेश पाटील यांनी स्वागत तर अभिजीत …

Read More »