Sunday , December 7 2025
Breaking News

देश/विदेश

बसवर डोंगर कोसळून 18 जणांचा जागीच मृत्यू

  बिलासपूर : हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी भल्लू पुलावर एका बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला. या घटनेत मातीखाली दबून बसमधील 18 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले असू मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. सध्या घटनास्थशी पोलीस …

Read More »

आयसीयूमध्ये भीषण आग, सहा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

  जयपूर : जयपूरमधील सवाई मान सिंह रूग्णालयात मध्यरात्री भयानक आग लागली. या आगीमध्ये उपचार घेणाऱ्या सहा रूग्णांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मुख्यमंत्री भजनलाल यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करत मृताच्या कुटुंबियांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली. रविवारी रात्री उशिरा जयपूरमधील सर्वात मोठ्या एसएमएस रूग्णालयात …

Read More »

सेक्स टॉय, पॉर्न सीडी, मोबाईलमध्ये अश्लील चॅट्स…; स्वामी चैतन्यानंदचे धक्कादायक कारनामे

  नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वती हा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. चैतन्यानंदने १७ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असून चैतन्यानंदला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या आहेत. मात्र, या चैतन्यानंदचे अनेक धक्कादायक कारनामे आता समोर आले आहेत. सेक्स टॉय, पॉर्न सीडी …

Read More »

२६/११ मुंबई हल्ल्यात शौर्य दाखवणाऱ्या एनएसजी कमांडोला २०० किलो गांजासह एटीएसकडून अटक

  मुंबई : अंमली पदार्थ विरोध पथक (एएनटीएफ) आणि राजस्थान दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या दोन संस्थांनी संयुक्त कारवाईत अंमली पदार्थांची तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी बजरंग सिंगला अटक केली. बजरंग सिंग हा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एनएसजी कमांडो होता. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान तो मुंबईतील ताज हॉटेलमध्ये केलेल्या एनएसजीच्या कारवाईत …

Read More »

थलपती विजय चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख देणार!

  दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयची तामिळनाडूमधील करूर या ठिकाणी शनिवारी रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, या रॅली दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि तब्बल ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास १०० जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेतील मृतांच्या …

Read More »

१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वामी चैतन्यानंदच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

  नवी दिल्ली : १७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित अध्यात्मिक स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला अखेर अटक करण्यात आली आहे. दिल्लीमधील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींचे या बाबाने लैंगिक शोषण केले. दिल्ली पोलिसांनी आग्रा येथून स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ ​​पार्थ सारथीला अटक केली. दिल्ली पोलिस त्याला घेऊन बसंत कुंज पोलिस ठाण्यात दाखल …

Read More »

अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, आतापर्यंत 35 लोकांचा मृत्यू

  तामिळनाडूतील करूर येथे टीम विजय कळघमच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 35 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच अनेक कार्यकर्ते बेशुद्ध पडले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच काही बेशुद्ध मुलांनाही रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील …

Read More »

छत्तीसगडच्या स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू

  रायपूर : छत्तीसगडमधील रायपूरमध्ये भीषण दुर्घटना घडली. एका खासगी स्टील प्लांटचा काही भाग कोसळला. त्याखाली दबून सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रायपूरमध्ये एक खासगी स्टील प्लांट आहे. या प्लांटचा काही भाग कोसळला. शुक्रवारी ही दुर्घटना घडली. आतापर्यंत मृतांचा आकडा सहापर्यंत पोहोचला आहे. तर अनेक कामगार जखमी आहेत. …

Read More »

गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू

  गुरुग्राम : हरियाणातील गुरुग्राममधील झाडसा चौकात वेगाने येणाऱ्या थारची डिव्हायडरला धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ४:३० च्या सुमारास हा भीषण …

Read More »

एआय : आधुनिक पत्रकारितेचे ब्रह्मास्त्र : डॉ. नवीन आनंद जोशी

  भोपाळ : भारताच्या लोकशाहीची ताकद फक्त संसद आणि विधानसभांवर मोजली जात नाही. तर लोकशाहीची खंबीरता ही, चौथ्या स्तंभात अर्थात पत्रकारितेत दडलेली आहे असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर नवीन जोशी यांनी बोलताना केले आहे. जनता आणि शासन यांच्यामध्ये संवाद साधण्याचे धुव्याचे काम पत्रकार करीत असतात.परंतू दुर्दैवाची बाब म्हणजे विशेषतः …

Read More »