व्हिएतनाम : पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय पर्यटकांवर मोठे संकट ओढवले आहे. व्हिएतनाममधील फु क्वोक (Phu Quoc) बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी असून काही प्रवाशांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने या दुर्घटनेबाबत …
Read More »मुंबई-बंगळुरू प्रवास होणार अधिक वेगवान; देशातील दुसरी ‘वंदे भारत स्लीपर’ अंतिम चाचणी टप्प्यात
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते केएसआर बंगळुरू रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन अंतिम चाचणी टप्प्यात दाखल झाली आहे. सर्व सुरक्षा चाचण्या आणि आवश्यक मंजुरी पूर्ण झाल्यानंतर ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) यांनी चेन्नईतील इंटिग्रल …
Read More »अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : ३८ दोषींची फाशी कायम; गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय
अहमदाबाद : २००८ मधील अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय देत ३८ दोषींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. तसेच ११ दोषींची जन्मठेपेची शिक्षाही कायम ठेवण्यात आली. विशेष न्यायालयाच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. २६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद शहरात अवघ्या ७० मिनिटांत एकापाठोपाठ …
Read More »अयोध्या श्रीराम मंदिर देणगी अपहार प्रकरण : अटक आरोपींच्या घरांवर पोलिसांचे छापे
अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी अपहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींच्या निवासस्थानांवर रविवारी पोलिसांनी एकाचवेळी छापेमारी केली. सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. स्थानिक दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या विशेष पथकांनी लव कुश मिश्रा, अविनाश शुक्ला, रामाशंकर यादव (टिन्नू यादव) यांच्यासह सर्व आरोपींच्या घरांची झडती …
Read More »पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; महाराष्ट्राला अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल किंवा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी झालेल्या भेटीनंतर या चर्चांना अधिक वेग आला आहे. पंतप्रधान परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर आणि जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त …
Read More »राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणी सरचिटणीसांचा राजीनामा, 8 जणांना ठोकल्या बेड्या
नवी दिल्ली : आयोध्येतील राम मंदिरासाठी आलेल्या देणग्यांमध्ये चोरी केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी 8 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने एसआयटी दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारकडे प्राथमिक अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. रामाशंकर उर्फ टिन्नू यादव, अनुकल्प मिश्रा, …
Read More »एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; तेलंगणा येथील धक्कादायक घटना
नल्लागोंडा (तेलंगणा) : तेलंगणातील नल्लागोंडा शहरात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह बंद घरात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीनंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात कौटुंबिक कारणांमुळे सामूहिक आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलीस विविध अंगांनी तपास …
Read More »पंढरपूरजवळ भीषण दुर्घटना; भाविकांचा टेम्पो विहिरीत कोसळून १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-म्हसवड मार्गावर रविवारी सकाळी हृदयद्रावक दुर्घटना घडली. सिद्धनाथांच्या दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळील विहिरीत कोसळल्याने १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविकांचा समूह सिद्धनाथ …
Read More »दूधसागर नदीत चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; तिघे सख्खे भाऊ
पणजी/कुळे : सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांच्या सहलीचा शेवट हृदयद्रावक दुर्घटनेत झाला. गोव्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दूधसागर परिसरातील नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चार विद्यार्थ्यांचा शनिवारी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वास्को येथील पाच मित्र …
Read More »हवाई दलाचे विमान कोसळले, ५ जवानांचा मृत्यू
नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे (IAF) ‘AN-32’ हे मालवाहू विमान आसाममधील जोरहाट एअरबेसवर लँडिंग करताना दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्दैवी घटनेत भारतीय हवाई दलाच्या ५ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवाई दलाकडून ५ जणांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. सहवैमानिक बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लँडिंगदरम्यान विमानाचे नियंत्रण सुटल्याने हा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta