मंगळूरात ३८०० कोटीच्या प्रकल्पांचा शुभारंभ बंगळूर : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले सागरी सामर्थ्य बळकट करण्यासाठी सरकार उत्सुक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता. २) मंगळूर येथे सांगितले. अनेक पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि न्यू मंगळूर बंदर प्राधिकरण आणि मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड यांच्याशी संबंधित तीन हजार ८०० …
Read More »स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाच्या सेवेत दाखल
नवी दिल्ली : संपूर्ण भारतीय बनावटीची INS विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कोच्चीमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. यावेळी “भारतीय सामर्थ्याचं प्रतीक म्हणजे विक्रांत आहे. प्रत्येक भारतीयासाठी आयएनएस विक्रांत म्हणजे स्वाभिमान आहे”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी …
Read More »सदगुणांची आराधना हीच खरी गणेश चतुर्थी : बी. के. शिवानी यांचे प्रतिपादन
अबू रोड : श्री गणेशाचे आगमन होत आहे. गणेशोत्सवाच्या मंगलमय काळात सदगुणांची आराधना हीच खरी गणेश चतुर्थी असेल, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सुप्रसिद्ध राजयोग वरिष्ठ प्रशिक्षिका आणि अध्यात्मिक वक्त्या बी.के. शिवानी यांनी बोलताना केले. आज सोमवारी सायंकाळी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या अबु रोड येथील शांतीवन …
Read More »हिजाब प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, एकूण 24 याचिका सुनावणीसाठी; उच्च न्यायालय निर्णयाला आव्हान
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी कर्नाटक हिजाब प्रकरणी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर एकूण 24 याचिका सुनावणीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे, उच्च न्यायालयाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश परिधान करणारा राज्य सरकारचा आदेश कायम ठेवला …
Read More »सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाला नवं वळण, सीसीटीव्हीत धक्कादायक बाब उघड, दोन सहकाऱ्यांना बेड्या
मुंबई : अभिनेत्री आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये पार्टीदरम्यान फोगट यांच्या दोन सहकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने घातक पेयं प्यायला दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या पेयाच्या सेवनानंतर फोगट यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर रुग्णालयात दाखल करताच त्यांना डॉक्टरांकडून मृत …
Read More »उत्तर प्रदेशमध्ये लग्नस्थळी आग; होरपळून पाच जणांचा मृत्यू, सातजण जखमी
मोरादाबाद : उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यात लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत आग लागल्याची घटना घडली. या आगीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. स्थानिकांनीही मदत कार्याला हातभार लावत सात नागरिकांना सुरक्षित बाहेर …
Read More »प्रेषित मोहम्मद आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण; भाजपाचे निलंबित आमदार टी. राजा सिंह यांना पुन्हा अटक
हैदराबाद : प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या भाजपाचे निलंबित आमदार टी राजा सिंह यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. यापूर्वी 23 ऑगस्ट रोजी त्यांना याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र, सायंकाळी स्थानिक न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. राजा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात निदर्शने …
Read More »सामान्य जनतेची होणारी लूट थांबवण्यासाठी ’ट्रेड मार्जिन कॅप’ लागू करा!
श्री. पुरुषोत्तम सोमानी यांची केंद्र सरकारकडे मागणी औषधांचे अधिकतम मूल्य (एम.आर.पी.) जास्त असावे, यासाठी घाऊक औषध विक्रेते, किरकोळ औषध विक्रेते यांचा औषधनिर्मिती आणि विक्री करणार्या फार्मा कंपन्यांवर मोठा दवाब आहे. तसेच रूग्णालये, डॉक्टर्स आदींचाही या साखळीत असणारा सहभाग आणि ‘एम.आर.पी.’ यांवर केंद्र शासनाचे कुठलेही नियंत्रण नाही. त्यामुळे औषधे मनमानी …
Read More »गुलाम नबी आझाद यांच्याकडून काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही त्यांनी सोडले आहे. 16 ऑगस्टला त्यांनी जम्मू काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देत आपल्या नाराजीचे संकेत दिले होते. त्यानंतर अखेर …
Read More »धर्मांतरविरोधी कायदा देशभर लागू करुन त्याची कठोर अंमलबजावणी करा!
श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव, प्रदेशमंत्री, भाजप, छत्तीसगढ नवी दिल्ली : ’ख्रिस्ती मिशनर्यांनी मानवतेसाठी शाळा, रुग्णालये अवश्य उघडावीत; मात्र या सोयीसुविधांच्या नावाखाली ख्रिस्ती बनण्यासाठी हिंदूंचे धर्मांतर का? शिक्षण आणि अन्य सेवांच्या नावाखाली व्यापार केला जात आहे. आपली संस्कृती ही भारताची जमेची बाजू आहे, त्यामुळे आपल्या संस्कृतीवर आघात करुन नियोजनबद्ध रितीने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta