नेसरी : सांबरे (ता. गडहिंग्लज) येथे शुक्रवारी दुपारी एका धार्मिक कार्यक्रमानंतर झालेल्या महाप्रसादातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेत लहान मुले आणि महिलांसह तब्बल २५० हून अधिक नागरिक बाधित झाले असून, त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. या घटनेमुळे संपूर्ण सांबरे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सांबरे गावात …
Read More »….तर कर्नाटकच्या लोकप्रतिनिधींनाही महाराष्ट्रात प्रवेशबंदी घालावी
युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी १०६ व महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाच्या लढ्यात ८५ जणांनी हौतात्म्य पत्करले आहे. गेली ६९ वर्षे सीमाप्रश्न भिजत पडला आहे. गेली अनेक वर्षे कर्नाटक सरकार कडून सीमाभागातील मराठी भाषिकबांधवांवर भाषिक संस्कृतीक दडपशाही सुरू आहे. या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती …
Read More »….तर अधिवेशन काळात कर्नाटकातील मंत्री आणि आमदारांना महाराष्ट्र सीमेवर अडवू
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर बेळगाव : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न गेली सुमारे ६९ वर्षे प्रलंबित आहे मुंबई राज्यातील फार मोठा मराठी भाषिक भाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला आहे. हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्यासाठी महाराष्ट्र आणि सोमा भागातील मराठी जनता सतत प्रयत्न करीत …
Read More »आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांकडून डॉक्टरांची झाडाझडती, निलंबनाचे आदेश…
कोल्हापूर : काल ठाकरे शिवसेने नेते कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयातील अव्यवस्थेवर बोट ठेवल्यानंतर आज आरोग्य तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयाला अचानक भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. महिनाभराहून अधिक काळ शस्त्रक्रिया रखडणार असतील तर लोकांनी काय रस्त्यातच मरावेत का, असा उद्विग्न प्रश्न पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. कामचुकार वैद्यकीय …
Read More »जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे
एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात रुजलेल्या अनिष्ट, अघोरी अमानुष गैरसमजुतीमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. लोकांचे होणारे शोषण व छळ थांबवण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रभावीपणे राबविण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीतून सूचना केल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती …
Read More »निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाहीच, ठरलेल्या वेळेतच धुरळा उडणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका ठरल्या वेळेत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र असे असले तरी ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याचे प्रकरण हे तीन सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात या उमेदावारांवर टांगती तलवार असणार आहे. आज (दि. २८) सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक …
Read More »‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन
मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन झाले. आज (28 नोव्हेंबर) सकाळी 6.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी फातेमा मिर्झा, मुलगा रमीज आणि महाजबी, हुमा या दोन कन्या असा परिवार आहे. दुपारनंतर अमरावतीमधल्या ईदगा कब्रस्तानमध्ये दफनविधी …
Read More »माध्यम प्रतिनिधींनी अधिस्वीकृतीबाबत परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत
इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसोबत कोल्हापूर उपसंचालक कार्यालयात चर्चा कोल्हापूर (जिमाका) : स्वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी,आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान निधी योजना, अधिस्वीकृती पत्रिका अशा अनेक विविध योजना राज्य शासनाने पत्रकारांसाठी राबविलेल्या आहेत.या योजनांचे प्रस्ताव पाठवताना ते परिपूर्णरित्या पाठवावेत, असे आवाहन उपसंचालक प्रवीण टाके यांनी आज केले. कोल्हापूर विभागीय …
Read More »देवरवाडी ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव यांना राज्यस्तरीय समाजभूषण
चंदगड : दैनिक परतगंगा संचलित, आज की तेज खबर न्यूज चैनल मार्फत दिला जाणारा “राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजभूषण तेज रत्न पुरस्कार 2025” ने ग्रामपंचायत विद्यमान सदस्य श्री राजाराम जाधव यांना सन्मानित करण्यात आले. राजाराम जाधव स्वतः दिव्यांग असून सुद्धा सामाजिक क्षेत्रात निडरपणे असत्या विरोधात आवाज उठवून अनेक भ्रष्ट कारभार उघडकीस …
Read More »धनंजय मुंडेंनी अडीच कोटींची सुपारी दिली; मनोज जरांगेंचा सर्वात मोठा आरोप
मुंबई : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याचे ते म्हणाले. जरांगे पाटील यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेत आरोपांचा सपाटा लावला. त्यांनी अजित पवार यांना विनंती करत धनंजय मुंडेंना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta