कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवावा कोल्हापूर (जिमाका) : नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात पोलीस विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सुरक्षेची पाहणी केली. पोलीस विभागाने यापुढील काळात ही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी काटेकोरपणे बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी तथा देवस्थान …
Read More »चंदगड येथील फाटकवाडी धरणाला गळती…
फाटकवाडी धरणाच्या परिसरातील जवळपास ४० गावात भीतीचे वातावरण चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या फाटकवाडी मध्यम धरण प्रकल्पाला गळती लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या गळतीतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. सदरची पाणी गळती तातडीने थाबविणे गरजेचे आहे अन्यथा जवळपास चाळीस गावांना याचा धोका होवू शकतो. …
Read More »अनिल देशमुखांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआयची पुन्हा छापेमारी
नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरातील घरी आज सीबीआयने छापेमारी केली आहे. सकाळी आठ वाजताच सीबीआयचे सात ते आठ अधिकारी देशमुखांच्या नागपुरातील घरी पोहोचले असून त्यांच्याकडे दोन जणांच्या नावे अटक वॉरंट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, अद्याप सीबीआयने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान, देशमुख कुटुंबीय …
Read More »कोल्हापूर : नवरात्री मंडपात लायटिंग लावण्याच्या कारणातून तरुणाचा खून
कोल्हापूर : नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असतानाच मंडपात लायटिंग लावण्याच्या कारणातून तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना करवीर तालुक्यात खेबवडे येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. वैभव साताप्पा भोपळे (वय 25, रा. लोहार गल्ली खेबवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोर सुरज सातापा पाटील (वय 25 रा. खेबवडे) हा शनिवारी सकाळी …
Read More »सीमाप्रश्न त्वरित निकालात काढा
खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांची भेट खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने माजी आमदार व अध्यक्ष दिगंबरराव यशवंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते मंडळींची भेट घेऊन कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्न व्यवहार्य तोडगा काढून निकालात काढावा अशी मागणी केली. या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष …
Read More »मंदिरे झाली खुली : भाजपाचा आनंदोत्सव
मंदिरासभोवती व्यापाराला परवानगी द्या कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र राज्याच्या जुलमी आणि अधर्मी ठाकरे सरकारने राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना कुलुपात बंद करुन ठेवले होते. या अन्याया विरोधात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विविध मार्गाने आंदोलन केली. आज या सर्व आंदोलनांना …
Read More »कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याच्या फोनने खळबळ!
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पूजेच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनने सुरक्षा यंत्रणेसह भाविकांचं धाबं दणाणलं. दरम्यान, तात्काळ देवीच्या दर्शनासाठीची रांग थांबविण्यात आली. विशेष पथकासह श्वानपथक, बॉम्बशोध पथक व वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी मंदिर परिसराची कसून तपासणी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई …
Read More »56व्या वाढदिवसानिमित्त वाचनालयास 56 पुस्तके भेट
कालकुंद्री येथील शिक्षक श्रीकांत पाटील यांचा अनोखा उपक्रम तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कालकुंद्री ता. चंदगड गावचे सुपुत्र उपक्रमशील शिक्षकप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षक तीन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे मानकरी श्रीकांत वैजनाथ पाटील यांनी गावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयास आपल्या 56 व्या वाढदिवसानिमित्त 56 वाचनीय व उपयुक्त पुस्तके भेट दिली. केंद्र शाळा …
Read More »मित्रासाठी धावून आली कोवाड व्यापारी संघटना
उपचारासाठी दिली 95 हजारांची देणगी तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड (ता. चंदगड) येथील आजारी मित्र राजू होंगल यांना कोवाड व्यापारी संघटना यांच्याकडून 95,250 रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. कोवाड बाझारपेठेत राजु होंगल यांचे राजश्री सायकल मार्ट हे सायकल रिपेयरींगचे दुकान आहे. कोरोना व महापुर यातून सावरण्याआधीच पोटाच्या दुर्धर आजाराने …
Read More »शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला संधी दिल्यास
वैज्ञानिक निर्माण होतील : ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रणवरे तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गुणवत्ता शहरातच असते असे नाही तर ग्रामिण भागातसुद्धा उच्च प्रतिची गुणवत्ता आहे. शाळामधून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला व सृजनशिलतेला संधी दिल्यास मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक निर्माण होतील असे विचार ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एच. डी. रणवरे यांनी व्यक्त केले. श्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta