ठाणे : बेळगाव सीमा प्रश्नासंदर्भात सातारा येथे भरणाऱ्या ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आवाज घुमणार असे मत “बेळगाव कुणाच्या बापाचे” या पुस्तकाचे लेखक, युवा साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी व्यक्त केले. बेळगाव सीमा प्रश्न हा बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेच्या अस्तित्वाचा झाला आहे.तेथे सतत कर्नाटक सरकारकडून मराठी …
Read More »नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू
नागपूर : नागपुरातील एमआयडीसीमध्ये शुक्रवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. निर्माणाधान टाकी कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्यााली दबले गेले. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत ६ कामगारांचा मृत्यू झाला. यात काही कामगार देखील जखमी झाले आहेत. मृतकांनी नावे अरविंद कुमार ठाकुर (वय 28 वर्षे) रा. चंपारण (बिहार), अशोक कंचन पटेल …
Read More »श्री जोतिबा डोंगरावर ‘दख्खन केदारण्य’ प्रकल्पांतर्गत वृक्ष पुनर्रोपणास सुरुवात; दोन हजार झाडांना मिळणार नवजीवन
कोल्हापूर (जिमाका) : श्री जोतिबा डोंगराचे प्राचीन आध्यात्मिक आणि नैसर्गिक वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाच्या वतीने ‘दख्खन केदारण्य’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथे पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात, राष्ट्रीय महामार्गाच्या कामात बाधित झालेल्या मोठ्या वृक्षांचे शास्त्रोक्त …
Read More »माणिकराव कोकाटेंविरोधात अटकेचे आदेश; कोकाटे मात्र रुग्णालयात
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समोर अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे. सदनिका घोटाळाप्रकरणात कोकाटे यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक सत्र न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले आहेत. आता त्यांचे मंत्रिपदही धोक्यात आले आहे. ते सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे समजते. तर दुसरीकडे या …
Read More »आजरा आगारात 17 डिसेंबर रोजी “प्रवासी राजा” दिनाचे आयोजन
नेसरी (संजय धनके) : आजरा आगारात बुधवार दि. 17 डिसेंबर रोजी “प्रवासी राजा” दिन व कामगार पालक दिन असा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असून या कार्यक्रमात प्रवासी व कामगारांच्या समस्यांचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रवाशांच्या लेखी तक्रारी स्वीकारल्या जातील, त्यावरील …
Read More »सर्वसामान्यांचा आवाज हरपला; ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे आज सोमवारी निधन झाले. पुण्यातील पूना रुग्णालयात आढाव यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आढाव यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आवाज हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाची वार्ता अभिजीत वैद्य यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक …
Read More »सप्तश्रृंग गडावरील दरीत मोटार कोसळून सहा जणांचा मृत्यू
नाशिक : साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी गडावरील घाटात संरक्षक कथडा तोडून मोटार सुमारे हजार फूट खाली दरीत कोसळली. रविवारी सायंकाळी झालेल्या या अपघातात निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. पिंपळगाव बसवंत येथील पटेल कुटूंबीय सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी रविवारी मोटारीने गेले …
Read More »गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे येथे महाप्रसादातून विषबाधा; २५० हून अधिक बाधित
नेसरी : सांबरे (ता. गडहिंग्लज) येथे शुक्रवारी दुपारी एका धार्मिक कार्यक्रमानंतर झालेल्या महाप्रसादातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेत लहान मुले आणि महिलांसह तब्बल २५० हून अधिक नागरिक बाधित झाले असून, त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. या घटनेमुळे संपूर्ण सांबरे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सांबरे गावात …
Read More »….तर कर्नाटकच्या लोकप्रतिनिधींनाही महाराष्ट्रात प्रवेशबंदी घालावी
युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी १०६ व महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाच्या लढ्यात ८५ जणांनी हौतात्म्य पत्करले आहे. गेली ६९ वर्षे सीमाप्रश्न भिजत पडला आहे. गेली अनेक वर्षे कर्नाटक सरकार कडून सीमाभागातील मराठी भाषिकबांधवांवर भाषिक संस्कृतीक दडपशाही सुरू आहे. या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती …
Read More »….तर अधिवेशन काळात कर्नाटकातील मंत्री आणि आमदारांना महाराष्ट्र सीमेवर अडवू
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर बेळगाव : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न गेली सुमारे ६९ वर्षे प्रलंबित आहे मुंबई राज्यातील फार मोठा मराठी भाषिक भाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला आहे. हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्यासाठी महाराष्ट्र आणि सोमा भागातील मराठी जनता सतत प्रयत्न करीत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta