खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गस्टोळी येथील गेल्या सात आठ वर्षांपूर्वी शेतकरी वर्गाच्या पिकाला पाण्याची व्यवस्था व्हावी. यासाठी मंग्यानकोप ग्राम पंचायत हद्दीतील शिवाजी नगरातील गोमारी तलावाला जोडलेल्या गस्टोळी कॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र नुकताच गस्टोळी कॅनल हा कोसळला. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाच्या पिकाच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta