Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

सीमाप्रश्नी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा : पुंडलिक पाटील

करंबळ ग्रामस्थांकडून पत्रांच्या मोहिमेला पाठिंबा खानापूर (वार्ता) : सीमाप्रश्न सुटावा यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आलेली आहेत. मात्र अजूनही लढ्याला यश आलेले नाही. त्यामुळे सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, यासाठी पाठविण्यात आलेल्या पत्रांची मोदी यांनी दखल घ्यावी आणि मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन समिती नेते पुंडलिक …

Read More »

’एसटी’ला आता विषाणूरोधक कोटिंग!

परिवहन मंडळाचे एक पाऊल पुढे : सुखकर अन् आरोग्यदायी होणार प्रवास निपाणी : राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी जरी असला तरी भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासाच्या माध्यमातून पसरू नये व प्रवाशांना सुरक्षितता वाटावी, यासाठी अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात येणार आहे. कोटिंग हे प्रभावशाली झाले का नाही हे …

Read More »

मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध

मंत्री शशिकला जोल्ले : कोगनोळी येथे आहार किटचे वितरण कोगनोळी : 2008 साली मी या मतदारसंघात आले. तेव्हापासून आतापर्यंत मतदारसंघात संकट आले व मी आले नाही असे कधी झाले नाही. परवा आलो नाही याच्या पाठीमागे माझी वैद्यकीय कारण होते. त्यामुळे मी येऊ शकलो नाही याचा अर्थ विरोधकांनी वेगळा काढला. विरोधकांच्या …

Read More »

फांद्या छाटणीच्या नावाखाली डेरेदार वृक्षांची तोड

हेस्कॉमची कुर्‍हाड : छाटणी अशास्त्रीय असल्याचा आरोप निपाणी : दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर हेस्कॉमकडून शहरातील वीजतारांना अडथळा ठरणार्‍या उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्यांच्या छाटणी केली जाते. मात्र निपाणी शहर आणि उपनगरात मजुरांकडून अशास्त्रीय पद्धतीने फांद्या छाटल्या जात आहेत. फांद्या नसल्याने झाडे धोकादायक होऊन वादळवार्‍यात उन्मळून पडण्याच्या घटना घडत असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे …

Read More »

चंदगड भूषण पुरस्कार प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना प्रदान

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट समजला जाणारा चंदगड भूषण पुरस्कार 2020-21 सालाकरिता गडहिंग्लज येथील उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी रोजगार हमी मंत्री भरमू अण्णा पाटील होते. रोखठोक आवाजाचे संपादक व निवड कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष मळवीकरसह कमिटीने नियोजन केले. यावेळी प्राध्यापक सुनील …

Read More »

खानापूर नगरपंचायतीची बैठक संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीची बैठक नगरपंचतीच्या सभागृहात सोमवारी दि. १२ रोजी संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मजहर खानापूरी होते.यावेळी बैठकीत देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तेव्हा खानापूर शहरातील हाॅटेल, हेअर कटींग, सार्वजनिक ठिकाणी दक्षतेचा इशारा देण्यासाठी याठिकाणी सॅनिटायझर, मास्क, सोशल टिस्टन व स्वच्छता आदी नियमाचे पालन …

Read More »

रोडावलेल्या विकासकामांना मार्गी लावा : किरण जाधव यांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी

बेळगाव (वार्ता) : भाजपा ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव यांनी राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांच्या अखत्यारित येणाऱ्या विकासकामांना त्यांच्या निधनानंतर खीळ बसली आहे, याकडे किरण जाधव यांनी मंत्री दानवे यांचे लक्ष वेधून घेतले. बेळगाव …

Read More »

बेळगावच्या योगिनी कुलकर्णी यांच्या कार्याची ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

बेळगाव (वार्ता) कला आणि हस्तकला क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल बेळगावच्या योगिनी कुलकर्णी यांच्या कार्याची ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड व ग्रेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. टाकाऊ वस्तूपासून उत्कृष्ट वस्तू बनवण्याची अनोखी कला योगिनी कुलकर्णी यांच्याकडे आहे.जसे की सुतळीपासून हँगिंग आणि कोस्टर बनवणे, टाकाऊ फुलांच्या पुष्पगुच्छातून सजावटीचे डायस बनवणे, टाकाऊ प्लायवुडमधून …

Read More »

अधुदृष्टीवर मात करून सुयश मिळविणारा श्रेयस इतरांसाठी आदर्शच : किरण जाधव

बेळगाव (वार्ता) : आपल्या अधुदृष्टीवरमात करीत दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी श्रेयस महांतेश पाटील याचा भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव यांनी सन्मान करून त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.श्रेयस पाटील याला सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत अवघी 20 टक्के दिसते. मात्र, त्यावर मात करीत …

Read More »

आरटीपीसीआर रद्द करावे

चंदगडवासीयांकडून रास्ता रोको आंदोलन… चंदगड (वार्ता) : सीमाभागवासीयांबद्दल महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये चाललेला वाद हा नवा नाही. पुन्हा एकदा कर्नाटक सरकारच्या जाचक अटीमुळे चंदगड सीमाभागवासीयांवर अन्याय होताना पहायला मिळत आहे. कोल्हापुरातील चंदगड शिनोळी येथे चंदगडवासीयांकडून आर.टी.पी.सी.आर रद्द करावे या मागणीसाठी वेंगुर्ला रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. चंदगड तालुक्यापासून अगदी ठराविक …

Read More »