Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

यंदाही जांबरे प्रकल्पावरील वीज निर्मितीची प्रतिक्षाच…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : जांबरे मध्यम प्रकल्पावर बीओटी तत्वावर वीज निर्मिती प्रकल्पाचे काम गेल्या वर्षभरापासून प्रगतीपथावर असून या पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप पूर्ण झालेले नाही.  हा वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण होईल,असे पत्र लघुपाटबंधारे बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी अडकूर येथील संदीप अर्दाळकर यांना गेल्या ऑक्टोबर महिन्यात पाठविले …

Read More »

लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने कोविड-19 लसीकरण कार्यक्रम संपन्न

बेळगाव : बेळगावातील कोरोना विषाणूचा गणेशोत्सवात सामना करण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. जास्तीत जास्त मूर्तिकारानी लसीकरण करावं यासाठी प्रयत्न केले जात आहे. लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळ यांच्यातर्फे शनिवारी सकाळी 10 वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक येथील समादेवी मंगल कार्यालयात गणेश मूर्तिकार व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबिय सदस्यांसाठी कोविड-19 लसीकरण …

Read More »

शेवटी गावकऱ्यांनीच पर्याय शोधला…….!!

खानापूर : घोटगाळी ग्राम पंचायत परिसरातून घोटगाळी ते शिवठाण, कोडगई, शेंदोळी केएच, शेंदोळी बीएच व इतर गावांना जोडणारा एकमेव रस्ता आहे. आणि याच रस्त्याला एक लहानशी नदी वाहाते पावसामध्ये जाण्या-येण्यासाठी वाट सुस्थितीत नसते, प्रवाश्याना जवळजवळ तीस किलो मीटर पल्ला गाठून घोटगाळीला यावे लागते. पावसाच्या अतिवृष्टीमुळे पायी चालत येणाऱ्या प्रवाशांसाठी पण …

Read More »

पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी

शहापूर विभाग मध्यवर्ती श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बैठक संपन्न बेळगाव : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी शहापूर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. शहापूर येथील बॅ. नाथ पै चौकातील श्रीसाई गणेश सोसायटीच्या सभागृहात ही बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी महामंडळाचे …

Read More »

मंगळवारी खानापूरात म. ए. समितीची बैठक

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक मंगळवारी दि. ६ रोजी दुपारी २ वाजता येथील शिवस्मारकातील कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण सभागृहात बोलविण्यात आली आहे.बैठकीत येणाऱ्या जिल्हा पंचायत तसेच तालुका पंचायत निवडणुकीसंदर्भात तसेच इतर महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील आजी, माजी प्रतिनिधीनी, समितीच्या …

Read More »

साहित्य संमेलनातून सामाजिक समता, बधुता व न्याय मिळावा – रामदास आठवले

साहित्य संमेलन हे उपेक्षितांना जगण्याचं बळ देतं– संमेलनाध्यक्ष अमोल बागुल शरद गोरे यांचे कार्य प्रेरणादायी असून साहित्य क्षेत्रातून विधान परिषदेचे सदस्य म्हणून आमदार पद मिळालं पाहिजे– महादेव जानकर सीमाभागात मराठीची गळचेपी थांबवावी – सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले. पुणे (रवी पाटील) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 3 रे …

Read More »

खानापूरात प्रलंबित खटले काढण्यासाठी १४ ऑगस्टला लोकअदालत

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर न्यायालयात प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.कर्नाटक उच्च न्यायालय व राज्य कायदा सेवा प्राधिकरणाच्यावतीने तालुका स्तरावर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले खटले आहेत यासाठी खानापूर न्यायालयात बृहत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा वकीलांनी तसेच पक्षकारानी या लोक अदालतीचा लाभ …

Read More »

बेळगावात बर्निंग कारचा थरार

बेळगाव : बेळगावमधील ऑटोनगर येथे धावत्या कारने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवून उतरल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली. रविवारी रमेश बिरादार हे आपली कार घेऊन ऑटोनगरातून चालले होते. आरटीओ ग्राउंडजवळ त्यांना आपल्या कारमधून धूर येताना दिसला. त्यामुळे ते आपली कार थांबवून खाली उतरले. …

Read More »

खानापूरात भाजपच्यावतीने वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना मास्क वितरण

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने खानापूर येथील वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना मास्क वितरण सोहळा पार पडला.यावेळी कर्नाटक सरकार विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांची प्रमुख उपस्थितीती होती.यावेळी सुरेश देसाई डायरेक्टर राज्य अरण्य वन निगम बेंगलोर यांच्या हस्ते आरएफओ कविता इरकट्टी याना मास्क, सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष संजय …

Read More »

राज्यात विकेंड कर्फ्यू रद्द

अनलॉक-3 सोमवारपासून जारी : मंदिर, बार, मॉल सुरू बंगळूरू : कोरोना संसर्गाची प्रकरणे सतत कमी होत असल्याने सरकारने शनिवारी राज्यात अनलॉक-3 ची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. त्यानुसार आता मंदिर, बार आणि मॉल उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. तसेच, विकेंड कर्फ्यूही रद्द करण्यात आल्याने यापुढे शनिवार, रविवार लॉकडाऊन रहाणार नाही. उच्च …

Read More »