Sunday , April 5 2026
Breaking News

LOCAL NEWS

जागतिक शिक्षक दिनानिमित्त बी. एस. पाटील यांचा सत्कार

येळ्ळूर : श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूरच्या गेल्या 50 वर्षातील माजी विद्यार्थ्यांकडून जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक श्री. बी. एस. पाटील सर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यालयात सेवा केलेल्या सर्व दिवंगत गुरूजनांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यापैकी स्व. श्री. वाय. बी. चौगुले, श्री. वाय. डी. सायनेकर, श्री. आर. …

Read More »

हसिरू क्रांतीचे संपादक कल्याणराव मुचलंबी यांचे निधन

बेळगाव : ज्येष्ठ कन्नड पत्रकार, शेतकरी नेते कल्याणराव मुचलंबी रा. शेट्टी गल्ली बेळगाव यांचे बुधवारी निधन झाले आहे. निधनासमयी ते 72 वर्षाचे होते. गोकाक येथील इस्पितळात त्यांचे निधन झाले. बेळगाव ते गोकाकमधील सावळगी गावाला जाणार्‍या पदयात्रेत ते सहभागी झाले. त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने गोकाकमधील खाजगी इस्पितळात दाखल करताना वाटेतच त्यांचे …

Read More »

राजकारणात हेल्दी स्पर्धा असावी मात्र वैयक्तिक द्वेष नसावा : सतीश जारकीहोळी

बेळगाव : विरोधी असावेत जर विरोधक नसतील तर आम्ही सुस्त होतो. राजकारणात हेल्दी स्पर्धा असावी मात्र वैयक्तिक द्वेष नसावा. कुणीही वक्तव्य करताना सांभाळून करावे, असा सल्ला सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव ग्रामीणमध्ये पेटलेल्या त्या वादाबाबत दिला आहे. बेळगाव ग्रामीणमध्ये दोघे जण शड्डू ठोकून उभे आहेत. त्या दोघात स्पर्धा आहे त्यामुळे हा …

Read More »

बडाल अंकलगी येथे घर कोसळून सात जण ठार

बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात पाच जण घर कोसळून जागीच ठार झाले आहेत तर दोघांचा उपचाराला घेऊन जाताना वाटेत मृत्यू झाला. सायंकाळी साडे सातच्या दरम्यान ही घटना घडली आहे. बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या बडाल अंकलगी गावातील भीमाप्पा खनगावी यांचे घर कोसळले. त्यात पाच जणांचा जागीच …

Read More »

सकारात्मक आचार-विचारांसाठी प्राणिक हिलिंग महत्त्वाचे : सुषमा पाटील

बेळगाव : आजच्या स्पर्धेच्या युगात ताणतणाव वाढला आहे. तणावाचा वाढता परिणाम प्रत्येकाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. वाढत्या ताणतणावामुळे जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी सकारात्मक आचार विचारांसाठी प्राणिक हिलिंग महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बेळगाव प्राणिक हिलिंग सेंटरच्या संचालिका सुषमा पाटील यांनी केले आहे. तृतीय पंथीयांच्या सर्वांगिण …

Read More »

भाजपा ग्रामीण मंडळच्या वतीने बेक्कीनकेरे येथील रस्ता दुरूस्त

बेळगाव : बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रांमध्ये अनेक रस्ते मोठमोठे खड्डे पडून खराब झाले आहेत. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष धुमसत आहे. भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने सेवाही समर्पण या अभियानाच्या अंतर्गत अनेक सेवा कार्य हाती घेण्यात आली आहेत. 5-6 दिवसापूर्वी बेळगुंदी येथील चार किलोमीटर रस्ता खड्डे बूजवून रहदारीला अनुकूल …

Read More »

कर्नाटकात 3-4 वर्षात कार्यरत होणार चार ग्रीनफील्ड विमानतळ

बेंगळुरू : कर्नाटकात एक दशकाच्या प्रयत्नानंतर ग्रीनफील्ड विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहेत. शिवमोग्गा, विजयपुरा, हसन आणि रायचूर या टायर -2 शहरांमध्ये गुंतवणुकीच्या संधी वाढवण्याच्या उद्देशाने, हे प्रकल्प वास्तवाच्या जवळ येत आहेत. भूसंपादनाच्या समस्यांमुळे आणि एएआयच्या मंजुरी रखडल्यामुळे गेल्या दोन वर्षांत कलबुर्गी आणि बिदर विमानतळ अडल्यामुळे, राज्याला चार ग्रीनफील्ड विमानतळे दिसण्याची …

Read More »

राज्याच्या मुख्य निवडणुक अधिकारीपदी मनोज कुमार मीना

बंगळूरू : राज्याचे नुतन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून 2003 च्या बॅचचे आयआयएस अधिकारी मनोज कुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे विद्यमान मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपला होता. त्यामुळे रिक्त जागेवर मनोज कुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने सोमवारी मनोजकुमार …

Read More »

बेळगावात डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन

  विधानसभाध्यक्ष हेगडे यांची माहिती बंगळूर : राज्य सरकारने अखेर डिसेंबरमध्ये बेळगावात हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी ही माहिती दिली. विधानसभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष हेगडे कागेरी म्हणाले की, हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये होईल. बेळगावात अधिवेशन घेण्याचा सरकारचा विचार आहे. मुख्यमंत्र्यांनी अलिकडेच या …

Read More »

मोदी, शहा, संघाने माझ्या पराभवाचा कट रचला

मल्लिकार्जुन खर्गे : गुलबर्ग्यात भव्य स्वागत बंगळूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गुलबर्ग्यामधून आपला पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संघाच्या नेत्यांनी रचलेला कट होता, असा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते एम. मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.माझ्या पराभवाला मतदारसंघाचे लोक किंवा मतदार जबाबदार नव्हते, परंतु मोदी, शहा आणि …

Read More »