Monday , March 9 2026
Breaking News

Belgaum Varta

‘जनता दला’चे नाव बदलून ‘कमल दल’ करा

  काँग्रेसचे विडंबन; धजदची धर्मनिरपेक्षता संपवली बंगळूर : पक्षाऐवजी धर्मनिरपेक्षता विसर्जित! जनता दलाचे नाव बदलून ‘कमल दल’ असे सांगून भाजपसोबत युतीचा प्रस्ताव देणाऱ्या धजदवर काँग्रेसने जोरदार टीका केली. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने सोमवारी याबाबत ट्विट केले की, निवडणूक हरल्यानंतर पक्ष विसर्जित करण्याऐवजी त्यांनी धर्मनिरपेक्षता विसर्जित केली. त्यामुळे जनता दल या …

Read More »

माझे प्रेतही भाजपात जाणार नाही : मुख्यमंत्री सिध्दरामय्या

  दुष्काळी तालुक्यांची लवकरच घोषणा बंगळूर : माझे प्रेतही भाजपमध्ये सामील होणार नाही, असे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी आज स्पष्ट केले. सोमवारी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, माझी संपूर्ण राजकीय कारकीर्द जातीयवादी शक्तींच्या विरोधात गेली आहे आणि त्यामुळे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे विधान मजेदार आहे. सिद्धरामय्या …

Read More »

हालशुगरच्या संचालिका गीता पाटील यांचा महादेव मंदिरात सत्कार

  निपाणी (वार्ता) : येथील नगरसेविका गीता सुनील पाटील यांची श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाले आहे. त्यानिमित्त निलांबिका महिला मंडळ आणि जपान मंडळातर्फे श्रावण सोमवारचे औचित्य साधून बसव मल्लिकार्जुन स्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बसव मल्लिकार्जुन स्वामीजी यांनी, अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात सुनील पाटील व …

Read More »

खानापूरसह बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; रयत संघटनेची मागणी

  हालगी मोर्चाद्वारे तहसीलदारांना निवेदन खानापूर : कर्नाटक राज्य रयत संघटना आणि खानापूर तालुका शेतकरी हसीरू सेना यांच्याकडून तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना खानापूर तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करावा व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हलगी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. तहसीलदारांच्या अनुपस्थितीत उपतहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांनी निवेदन स्वीकारले. कर्नाटक सरकारने खानापूर …

Read More »

स्वतःच्याच बसखाली चिरडून ७ महिला ठार

  तमिळनाडू : देवदर्शनासाठी धर्मस्थळला गेलेल्या सात महिलांचा विचित्र अपघातात मृत्यू झाला आहे. ज्या मिनी बसमधून या महिला देवदर्शनाला गेल्या होत्या. त्याच मिनी बस खाली चिरडून यातील सात महिला ठार झाल्या. ही अपघात दुर्घटना बंगळूर-चेन्नई महामार्गावर सोमवारी (दि.११ सप्टेंबर) पहाटे झाली. तमिळनाडूतील महिलांचा एक गट धर्मस्थळ, उडपी आणि मैसूरच्या सहलीवर …

Read More »

‘देवचंदच्या’ छात्र सेना, व्हाईट आर्मीतर्फे सिद्धोबा डोंगरात पदभ्रमंती

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल ) येथील देवचंद महाविद्यालयातील छात्रसेना व व्हाईट आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने पांगिरे-बी येथील सिद्धोबा डोंगरात पदभ्रमंती करण्यात छात्रांच्या शारीरिक क्षमतांचा विकास व पर्यावरण संवर्धनाबाबत जाणीव निर्माण करून देण्यासाठी या एक दिवसीय जंगल पदभ्रमंती आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालय ते सिद्धोबा डोंगर व …

Read More »

निलजी येथील ब्रह्मलिंग मंदिर आणि नावगे गावच्या रामलिंग देवस्थानास आर. एम. चौगुले यांची भेट

  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील निलजी गावातील जागृत ब्रह्मलिंग मंदिर आणि नावगे गावाच्या रामलिंग देवस्थानाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले यांनी भेट दिली. श्रावण मासातील शेवटच्या सोमवार निमित्ताने तालुक्यातील विविध गावामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आर. एम. चौगुले यानी दोन्ही ठिकाणी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. …

Read More »

श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्याबाबत विश्वकर्मा समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : श्री विश्वकर्मा जयंती येत्या 17 सप्टेंबरला असून राज्यात सरकारी कार्यालय वगैरे सर्व स्तरांवर ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जावी अशी मागणी श्री विश्वकर्मा जयंती उत्सव समिती, विश्वकर्मा सेवा संघ व श्री विश्वकर्मा समाजातर्फे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. श्री विश्वकर्मा जयंती समिती बेळगावचे अध्यक्ष राघवेंद्र हवनूर …

Read More »

संगरगाळी सरकारी प्राथमिक शाळेतील मद्यपी शिक्षक निलंबित

  खानापूर : संगरगाळी सरकारी प्राथमिक शाळेत मद्यपान करून गोंधळ घातलेल्या शिक्षकाला निलंबित केल्याचा आदेश खानापूर शिक्षणाधिकारी (बीइओ) यांनी बजावले. संगरगाळी सरकारी प्राथमिक शाळेत मद्यपान करून गोंधळ घातलेल्या शिक्षकांबद्दल शाळा सुधारणा कमिटी (एसडीएमसी) व खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर व पदाधिकारी यांनी खानापूर शिक्षण अधिकारी व जिल्हाधिकारी …

Read More »

आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळात 14 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष सुनावणी

  दोन्ही गटांच्या आमदारांची सुनावणी एकाच दिवशी मुंबई : आमदार अपात्रतेच्या प्रत्यक्ष सुनावणीची वेळ अखेर ठरलीये. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी होणार आहे. शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर 14 सप्टेंबर रोजी सर्व शिवसेना आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी होणार …

Read More »