नवी दिल्ली : गेले दीड महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार आणि तणावाचे वातावरण कायम आहे. दिवसेंदिवस येथील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढच होत आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा एकदा मणिपूरमधील इंटरनेट सेवेवर ३० जूनच्या दुपारपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मणिपूरात गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला …
Read More »माजी नगरसेविका, पोलीस अधिकाऱ्याकडून 1 कोटीच्या खंडणीसाठी त्रास
पोटच्या मुलाशी गैरवर्तणूक अन् संतोष शिंदेंनी कुटुंबासह केला भयावह शेवट गडहिंग्लज : औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील प्रख्यात उद्योगपती अर्जुन समुहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह भयावह पद्धतीने आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा झालेला प्रयत्न, त्यानंतर माजी …
Read More »विश्वचषक वेळापत्रकाची घोषणा 27 जूनला?
मुंबई : भारतात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक 27 जून रोजी जाहीर केले जाऊ शकते. आयसीसीने या दिवशी मुंबईत एका जंगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे समजते आहे. विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक …
Read More »“…तर मी खूप निराश होईन”, रवी शास्त्रींचे संजू सॅमसनबद्दल मोठं वक्तव्य
मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारताचा वनडे आणि कसोटी संघ जाहीर केला आहे. त्यापैकी वनडे संघात संजू सॅमसनचे पुनरागमन झाले आहे. यावर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. रवी शास्त्री म्हणाले की, विंडीज दौऱ्यासाठी एकदिवसीय संघात स्थान मिळवणाऱ्या संजू सॅमसनला अद्याप त्याच्या पूर्ण क्षमतेची …
Read More »अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे
नागपूर : साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली. रविवारी पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, जेष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, जेष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, जेष्ठ समीक्षक…यांची …
Read More »सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी यासाठी वकिलांशी चर्चा करणार
समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली जयंत पाटील यांची भेट बेळगाव : सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी, यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील मंगळवारी (ता. २७) दिल्ली येथे वकिलांशी चर्चा करणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर येथे माजी मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी मे महिन्यात झालेल्या …
Read More »निश्चित ध्येय सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहा
प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी; विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ निपाणी (वार्ता) : आपले ध्येय निश्चित करण्याचे आणि सत्यात उतरवण्याचे अगदी योग्य वय तुमचे असून त्यासाठी प्रयत्नशील रहा,असे मत प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी यांनी केले. के.एल.ई संस्थेचे जी. आय. बागेवाडी पदवीपूर्व महाविद्यालयात पी. यू.सी प्रथम वर्षातील कला, वाणिज्य आणि विज्ञान …
Read More »खानापूर नगरपंचायतींच्या वार्ड नं. २च्या मिशन कंपाऊंड वस्तीत विकास कामासंदर्भात बैठक
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतींच्या वार्ड नंबर २ मधील मिशन कंपाऊंड वस्तीत रस्ता, पथदिवे, पाणी, गटारी आदी विकास कामासंदर्भात नगरसेवक तोहिद चाखंदणावर याच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन शनिवारी दि. २४ रोजी करण्यात आले. खानापूर शहरातील नगरपंचायतीला लागुन असलेल्या वार्ड नंबर २ च्या मिशन कंपाऊंड वस्तीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्त्याची …
Read More »सीएससी केंद्रांना सेवासिंधू सुविधा उपलब्ध करू देण्याची मागणी
बेळगाव : सरकारी योजनांचा लाभ लोकांच्या दारात पोहोचवण्यात सीएससी केंद्रांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्य सरकारने यापूर्वीच राबविलेल्या लोकप्रिय योजनांच्या अर्जांना सेवासिंधूमध्ये परवानगी देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे सेवासिंधूमध्ये ग्रामवन आणि कर्नाटक वन केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सीएससी केंद्रांना ती देण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाने केवळ ग्रामीण …
Read More »तलावातील गाळ त्वरीत न काढल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन
श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेचा इशारा; जवाहर तलाव गेटसमोर ठिय्या आंदोलन निपाणी (वार्ता) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावातील गाळ अनेक वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाणी साठते. त्यानंतर तब्बल महिनाभर पाणी सांडव्यावरून वाहून वाया जाते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊन नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे अद्याप पाऊस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta