खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतींच्या वार्ड नंबर २ मधील मिशन कंपाऊंड वस्तीत रस्ता, पथदिवे, पाणी, गटारी आदी विकास कामासंदर्भात नगरसेवक तोहिद चाखंदणावर याच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन शनिवारी दि. २४ रोजी करण्यात आले. खानापूर शहरातील नगरपंचायतीला लागुन असलेल्या वार्ड नंबर २ च्या मिशन कंपाऊंड वस्तीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्त्याची …
Read More »सीएससी केंद्रांना सेवासिंधू सुविधा उपलब्ध करू देण्याची मागणी
बेळगाव : सरकारी योजनांचा लाभ लोकांच्या दारात पोहोचवण्यात सीएससी केंद्रांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्य सरकारने यापूर्वीच राबविलेल्या लोकप्रिय योजनांच्या अर्जांना सेवासिंधूमध्ये परवानगी देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे सेवासिंधूमध्ये ग्रामवन आणि कर्नाटक वन केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सीएससी केंद्रांना ती देण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाने केवळ ग्रामीण …
Read More »तलावातील गाळ त्वरीत न काढल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन
श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेचा इशारा; जवाहर तलाव गेटसमोर ठिय्या आंदोलन निपाणी (वार्ता) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावातील गाळ अनेक वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाणी साठते. त्यानंतर तब्बल महिनाभर पाणी सांडव्यावरून वाहून वाया जाते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊन नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे अद्याप पाऊस …
Read More »अम्माभगवान सेवा समितीच्या वतीने उद्या कल्याणोत्सवाचे आयोजन
बेळगाव : सदाशिवनगर येथील श्री परमज्योति अम्माभगवान ध्यानमंदिर मध्ये अम्माभगवान सेवा समितीच्या वतीने २५ जून २०२३ रोजी कल्याणोत्सव साजरा करण्यात येणार असून सकाळी आठ वाजता चन्नम्मा चौकातील गणपती मंदिरपासून क्लब रोड, विश्वेश्वरय्यानगर येथून सदाशिव नगर येथील ध्यानमंदिर पर्यंत श्री परमज्योति अम्माभगवान श्रीमुर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर कल्याणोत्सव म्हणजेच …
Read More »गतीविरोधकासाठी नागरिकांचा रास्ता रोको
निपाणी इचलकरंजी मार्गावरील घटना : अधिकाऱ्यांच्या आश्वासननंतर रास्ता रोको मागे निपाणी (वार्ता) : लखनापूर अकोळ गळतगा या रस्त्यावर स्पीड ब्रेकर अभावी अनेक लहान मोठे अपघात घडत असून दोन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आठ मूक जनावरांचा बळी या रस्त्याने घेतला आहे. या रस्त्याला लागूनच घरे, शाळा, दुकाने आहेत. त्यामुळे अपघात …
Read More »खानापूर म. ए. समिती नुतन कार्यकारिणी निवडीसंदर्भात 3 जुलै रोजी महत्वाची बैठक
खानापूर : तालुका म. ए. समितीची नुतन कार्यकारिणी निवडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवार दि. 3 जुलै रोजी सकाळी ११ वाजता महत्वाची बैठक शिवस्मारकात बोलाविण्यात आली आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांची निवड पारदर्शकपणे होणे आवश्यक असल्याने मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहून मते मांडावीत, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील आणि समितीचे …
Read More »मोदेकोप गावच्या पाणी समस्येची आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी घेतली दखल
खानापूर (प्रतिनिधी) : मोदेकोप (ता. खानापूर) गावाला गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मोदेकोप गावच्या पाण्याचे नियोजन नसल्याने गावच्या महिलाना व नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. मोदेकोप गावात केवळ एकाच कूपनलिकेवर संपूर्ण गावाला विसंबून राहावे लागत असल्याने केवळ कूपनलिके व्यतिरिक्त कोणते स्वच्छ पाणी मिळत नाही. असे …
Read More »बेळगावात पावसासाठी मुस्लिम समुदायाची प्रार्थना
बेळगाव : पाऊस लांबल्याने सर्वत्र हाहाकार माजला आहे. त्यामुळे सगळीकडे पावसासाठी प्रार्थना सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात आज मुस्लिम समुदायातर्फे पावसासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. बेळगाव येथील ईदगाह मैदानावर शनिवारी मुस्लिमांनी सामूहिक नमाज अदा केली. बेळगाव उत्तर काँग्रेसचे आमदार आसिफ सेठ व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. सामूहिक प्रार्थनेदरम्यान …
Read More »उद्योजक शिंदेंच्या मृत्यूनंतर गडहिंग्लज बंद, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, नागरिक संतप्त
गडहिंग्लज : येथील अर्जुन उद्योग समुहाचे प्रमुख संतोष वसंत शिंदे (वय ४६) यांनी शुक्रवारी मध्यरात्री पत्नी तेजस्विनी (वय ३६) व मुलगा अर्जुन (वय १४) यांच्यासह जीवनयात्रा संपविली. आज (दि.२४) पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वपक्षीयांसह नागरिकांनी एकत्र येत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका …
Read More »घटप्रभा नदीतील अनेक मासे मृत्युमुखी!
बेळगाव : यावर्षी मान्सून लांबल्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच नद्या, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला पिण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सर्वत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याची झळ जलचर प्राण्यांना देखील बसली आहे. नदी, नाले कोरडे पडल्यामुळे अनेक मासे मृत्युमुखी पडले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील घटप्रभा नदी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta