कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर दूधगंगा पुला नजीक मोटर सायकल चालकाचा अपघात होऊन जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख 9 रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. जखमी युवकाचे नाव गाव समजू शकले नाही. सदर अपघात कागल पोलीस स्टेशन हद्दीत झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील …
Read More »मराठी शाळा, ग्रंथालयं, संघ -संस्थांच्या विकासासाठी प्रयत्न करणार : मंत्री केसरकर
बेळगाव : मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धनाच्या उद्देशाने बेळगावसह सीमाभागात महाराष्ट्रातून येणारी मराठी नाटके प्रदर्शित होण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे ते पूर्वीप्रमाणे वाढावे यासाठी तसेच येथील मराठी शाळा, ग्रंथालयं, संघ -संस्थांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री व सीमाभाग समन्वय मंत्री दीपकभाई केसरकर …
Read More »कडोली येथे 38 वे मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कडोली येथे 38 वे मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. श्री दूरदुन्डेश्वर मठाच्या आवारातील स्वामी विवेकानंद नगरीत आज साहित्याचा जागर झाला. सकाळी साडेनऊ वाजता पालखी पूजन करून ग्रंथदिंडी काढण्यात आली. ह. भ. प. प्रवीण गणपती मायाण्णा यांनी पालखीचे पूजन केले. अनेक वारकरी मंडळे, भजनी …
Read More »हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्व हिंदूंनी एकत्र या : प्रमोद मुतालिक
बेळगाव : 75 वर्षांनंतर ‘देश बचाओ, धर्म बचाओ, हिंदू समाज बचाओ’चा नारा द्यावा लागणार आहे. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्व हिंदूंनी एकत्र या असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी केले. बेळगावातील धर्मवीर संभाजी महाराज उद्यानात काल, रविवारी सायंकाळी श्रीराम सेना आणि हिंदु राष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने …
Read More »वड्डरवाडी परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
बेळगाव : शहरातील वड्डरवाडी परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करून सोमवारी डॉ. आंबेडकर क्रांती युवा वेदिकेच्या वतीने निषेध करत महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. वड्डरवाडी परिसरात गेल्या 25 वर्षांपासून दोन हजारांहून अधिक लोक राहत आहेत. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याबद्दल त्यांनी निवेदनाद्वारे नाराजी व्यक्त केली …
Read More »यमनापूर ग्रामस्थांचा हिंडाल्को विरोधात भव्य मोर्चा
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील यमनापूर गावच्या ग्रामस्थांनी हिंडाल्को कंपनीच्या विरोधात निषेध मोर्चा काढला. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे फलक घेऊन हिंडाल्को कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी केली. यमनापूर गावातील ग्रामस्थांची जमीन, हिंडाल्को कंपनीने आपल्या व्यवसायासाठी घेतली आहे. मात्र कंपनीकडून गावातील लोकांना कोणतीही सुविधा देण्यात येत नसल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे. यमनापूर गावातील …
Read More »सेनेगलमध्ये दोन बसेसची धडक, 40 जणांचा मृत्यू
तीन दिवसांचा दुखवटा जाहीर सेनेगल : सेनेगल देशात दोन बसेस यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे तब्बल 40 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर येथे तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. हा अपघात सेंट्रल सेनेगलच्या …
Read More »पुण्यात बेळगावकर एकता ग्रुपची स्थापना
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-बेळगाव या मूळ परिसरातील पण सध्या रायकर माळा, धायरीगाव पुणे या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक हेतूने “बेळगावकर एकता ग्रुप” या संघटनेची स्थापना केली. या ठिकाणी खानापूर-बेळगाव व तत्सम परिसरातील साधारण ५० कुटुंब आहेत. अनेक विधायक कार्यासाठी आणि सणोत्सव साजरे करण्यासाठी ही मंडळी एकत्र येत …
Read More »शिवसेनेत दोन गट पाडणे, हे भाजपचेच मिशन; गिरीश महाजनांनी दिली कबुली
मुंबई : शिवसेनेत बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणालाही कलाटणी मिळाली. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर दोन गट तयार झाले. एक ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट एकनाथ शिंदे यांच्यासह 40 ते 50 आमदार यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात नवं सरकार स्थापन झालं. भाजप आणि …
Read More »सीमाभागातील साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांना साहित्य गौरव पुरस्कार प्रदान
“बेळगाव कुणाच्या बापाच.., माझा बाप उद्धवस्त गिरणी कामगार.., जागर वेश्याचा…, बागलकोटची सुगंधा…, प्रेयसी एक आठवण…, लेक जगवा लेक शिकवा आणि व्यसनमुक्ती….” या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक श्री. अर्जुन विष्णू जाधव यांना शुक्रवार दि. ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मानाचा “साहित्य गौरव पुरस्कार..” हा देऊन सन्मानित ठाणे येथे करण्यात आले आहे. ठाणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta