नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रूरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपुर झाल जवळील एका वळणावर ऋषभच्या कारचा अपघात झाला. …
Read More »मागासवर्गीय उद्योजकांच्याकडे सरकारचे दुर्लक्ष
राजेंद्र वड्डर : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना निवेदन निपाणी (वार्ता) : एकीकडे देशातील लहान मोठ्या उद्योगांना आर्थिक मदत देऊन बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यात येत आहे. पण मागासवर्गीय, दलित समाजातील लहान-मोठ्या उद्योजकांच्या समस्याकडे दुर्लक्ष करून त्यांना समस्येच्या खाईत ढकलत आहे. भाजप सरकारकडून मागासवर्गीय उद्योजकांच्याकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भोज …
Read More »बोरगांवमधील वाइन शॉपची मनमानी न थांबल्यास मोर्चा
नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : ग्राहकांची लुबाडणूक थांबवण्याची मागणी निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील भारत वाइन शॉप व आशीर्वाद वाइन शॉप मध्ये प्रत्येक बाटलीमध्ये एमआरपी पेक्षा वाढीव दर घेऊन ग्राहकांची लुबाडणूक करीत आहेत. वाढीव दर न आकारता मूळ किमती प्रमाणे दारू विक्री करून ग्राहकांची लुबाडणूक थांबवावी. या दोन्ही वाइन शॉपमुळे नागरिकांना …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन
वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन …
Read More »लिंगायत, वक्कलिगांना आरक्षणाचा मंत्रिमंडळाचा निर्णय
वक्कलिगांना २ सी, लिंगायतांना २ डी स्वतंत्र प्रवर्ग बंगळूर : पंचमसाली समाजाची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. सामर्थ्यशाली समुदायांच्या सततच्या संघर्षाचे परिणाम शेवटी मिळाले. आता राज्य सरकारने पंचमसाली, वक्कलिग आणि लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक होऊन महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. पंचमसाली आणि …
Read More »खानापूर तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या
खानापूर : खानापूर तालुक्यातील सुरापूर या गावातील शिवराय यल्लाप्पा आयोटी या शेतकऱ्याला कर्जाचा भार सहन न झाल्याने विष प्रश्न करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विविध बँका आणि सहकारी पतसंस्थांमधील कर्जबाजारीपणाला कंटाळून सदर शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. केव्हीजीबी बँक लिंगनमठ शाखा, कृषी पत्तीन सहकारी संघ, आयसीआयसीआय बँक, …
Read More »खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक संपन्न
खानापूर : खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक आज जांबोटी क्रॉस येथील निवृत्त सैनिक संघटनेच्या कार्यालयात झाली. संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग जाधव यांनी अध्यक्षपद भूषविले. उपाध्यक्ष हनुमंत गुरव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी 2019 च्या कुस्ती आखाड्याचा जमा खर्च खजिनदार तानाजीराव कदम यांनी सादर केला. पुढील कुस्ती आखाडा घेण्याविषयी चर्चा झाली. कार्याध्यक्ष …
Read More »रोहित शर्मानंतर राहुल द्रविड, लक्ष्मण यांनाही मिळणार डच्चू
नवी दिल्ली : बीसीसीआयने भारताचा टी-२० संघ निवडताना रोहित शर्माला डच्चू दिल्याचे पाहायला मिळाले. रोहित आता भारताच्या टी-२० संघात दिसणार नाही, असे म्हटले जात आहे. पण रोहितनंतर आता प्रशिक्षक राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनाही डच्चू मिळणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. राहुल द्रविड यांनी भारताचे प्रशिक्षकपद सांभाळल्यावर संघात …
Read More »तोरस्कर सुतार यांचा निपाणीत सत्कार
निपाणी : आटपाडी येथील छत्रपती शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इंटर झोनल तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये येथील तेजस्विनी रमेश तोरस्कर हिने प्रथम क्रमांक मिळविला. अमृतसर (पंजाब) येथे होणाऱ्या ऑल इंडिया स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तर राष्ट्रीय नेट बॉल स्पर्धेत हरियाणा राज्य मध्ये मारिया सुतार हिने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला …
Read More »केंद्र सरकारकडून कळसा-भांडुरा प्रकल्पाला परवानगी
बेळगाव : कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या विस्तारित प्रकल्प अहवालाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली. या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय जलविद्युत मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta