२७ डिसेंबरला संमेलनाचे आयोजन : विविध मान्यवरांची व्याख्याने कोल्हापूर (वार्ता): पत्रकारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे १७ वे प्रदेश संमेलन मंगळवारी (ता.२७) कोल्हापुर येथे होत आहे. या संमेलनामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यतीचे पत्रकार जतीन देसाई यांच्या हस्ते प्रदेश संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी …
Read More »अंकले गावच्या भूतनाथ यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकले गावचे ग्रामदैवत भूतनाथ यात्रेला मंगळवारी दि. २० रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रेला प्रारंभ झाला. सालाबादप्रमाणे यंदाही माळअंकले गावच्या हक्कदारानी भूतनाथ यात्रेला मंगळवारी सकाळी अभिषेक, महापुजेने सुरूवात केली. गावच्या मानकऱ्यांनी ओटी भरून यात्रेला सुरूवात केली. यावेळी आरती होऊन भूतनाथ देवाची …
Read More »लोकाळी जैनकोप लक्ष्मीदेवी गदगेच्या जागेचा उद्घाटन सोहळा
खानापूर (प्रतिनिधी) : लोकाळी जैनकोप गावच्या ग्रामदेवता लक्ष्मी यात्रा २३ वर्षानंतर येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. यानिमित्ताने लक्ष्मी देवीच्या गदगेच्या जागेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परशराम पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, किरण यळ्ळूरकर, सुरेश देसाई, युवा नेता …
Read More »मुलींच्या जन्मदिनी पर्यावरणपूरक गुलाब रोपे वाटप
चौगुले कुटुंबियांचा समाजोपयोगी उपक्रम : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता): एकुलती एक मुलगी प्राची चौगुले हिचा वाढदिवस साजरा करताना तिचा साखरपुडा करून आलेल्या पाहुणे आप्त- स्वकीयांना वाङ् निश्चय करून गुलाबाची विवाहपूर्व रोपे वाटप करण्यात आली. नेमस्त वधू-वरांना वडाच्या झाडाचे पूजन करायला लावून कार्यक्रमाची सुरुवात झाली. येथील नामदेव चौगुले हे लालबहाद्दूर शास्त्री …
Read More »तीर्थराज सम्मेद शिखरजीचे पावित्र्य अबाधित ठेवावे
रावसाहेब पाटील : परिपत्रक मागे घ्यावे निपाणी (वार्ता) : जैन धर्मियांचे पवित्र सिध्दक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ म्हणून झारखंड सरकारने जाहीर केले आहे. याचा दक्षिण भारत जैन सभा जाहीर निषेध करीत आहोत. जैन धर्मियांचे पवित्र सिध्दक्षेत्र अपवित्र व प्रदूषित करणारा हा झारखंड सरकारचा निर्णय केवळ तीर्थक्षेत्रच नव्हे तर भारतीय …
Read More »धनगर वाड्यात एंजल फाउंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत
खानापूर : खानापूर तालुक्यातील तळवडे गावा जवळील धनगर वाड्यात एंजल फाउंडेशनने मदत दिली आहे. येथील धनगर वाड्यातील नागरिकांची परिस्थिती पाहून त्यांनी त्यांना जीवनावश्यक गोष्टी देऊ केल्या आहेत. त्यांनी येथील नागरिकांना रेशन किट, स्वेटर, ब्लॅंकेट्स, बिस्किटे यासह अनेक आवश्यक गोष्टी देऊन मदत केली आहे. धनगर वाड्या येथे कोणत्याही मूलभूत सुविधा …
Read More »डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी हायकोर्टानं हस्तक्षेप करू नये; आरोपींची मागणी
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल होऊन पुणे सत्र न्यायालयात खटलाही सुरू झाला आहे. त्यामुळे कायद्यानुसार आता मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणावर देखरेख ठेवण्याची गरज नाही, अशी मागणी करणारी याचिका या प्रकरणातील दोन आरोपींनी बुधवारी हायकोर्टात दाखल केली आहे. त्यांच्या या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश …
Read More »मणिपूरमध्ये सहलीच्या बसला भीषण अपघात; १० विद्यार्थी ठार, १५ जखमी
मणिपूरच्या नोनी जिल्ह्यामध्ये आज एक अपघाताची घटना घडली. शाळेतील विद्यार्थिंनींना घेऊन जाणारी बस पलटल्याने नऊ विद्यार्थिनींचा आणि एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला, तर 40 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात राजधानी इंफाळपासून 55 किमी अंतरावर असलेल्या लोंगराई परिसरातील ओल्ड कछार रोडवर झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एन बिरेन …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समितीचे २६ डिसेंबर रोजी कोल्हापूरात धरणे आंदोलन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने दरवर्षी महामेळावा घेण्यात येतो. यंदा कर्नाटक प्रशासनाने पोलिसी दडपशाही वापरून महामेळावा रोखला. या अन्यायाच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दि. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूरात धरणे आंदोलन करण्याचा नारा दिला. यासंदर्भात आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कर्नाटक प्रशासनाने १९ …
Read More »मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार गंभीरपणे प्रयत्नशील : मुख्यमंत्री बोम्माई
बेळगाव – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शंकरप्पा आयोगाने शिफारशी लागू केल्या आहेत. सदर आयोगाच्या शिफारशी, परमनंट बॅकवर्ड कमिशनकडे पाठवण्यात येणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार गंभीरपणे प्रयत्न करत असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधानसभेत बोलताना दिली. हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी, शून्य प्रहर काळात काँग्रेसचे आमदार आर. व्ही. देशपांडे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta