Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

आदिवासी जमातीच्या लोकांना सरकारने सुरक्षा देणे गरजेचे

खानापूर (वार्ता) : भारतातील 700 हून अधिक आदिवासी जमाती व गिरीजन विकास यांच्या उन्नतीसाठी तसेच सुरक्षेसाठी संविधानाच्या निर्मात्यानी राखीव व इतर सवलती दिल्या. या प्रकारे त्या लोकांना परिशिष्ट जमाती समावुन कायदा तयार केला. मात्र अन्य धर्मात मतांतर झालेल्या, तसेच आपली संस्कृती, श्रध्दा, परंपरा सोडून मतांतर केलेल्याच्या सवलती सरकारकडून घेतल्या जात …

Read More »

शाळा 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु ठेवा

इम्साचे अध्यक्ष गणेश नायकूडे यांची मागणी कोल्हापूर (वार्ता) : कोरोनाच्या सुरवातीपासून दोन वेळा केलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. दोन वर्षे विद्यार्थी शाळेपासून दूर राहिल्यामुळे त्याचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अन्य आस्थापनाना दिलेल्या सवलतीप्रमाणे कोरोना नियमांची आवश्यक ती …

Read More »

बेळगावात बूस्टर डोस लसीकरणाला प्रारंभ

बेळगाव : बेळगावातील पोलीस मुख्यालय जिल्हा पोलीस सभागृहात सोमवारी सकाळी बूस्टर डोस लसीकरण कार्याला प्रारंभ करण्यात आला आहे. बूस्टर डोस लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनाला जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ, आमदार अनिल बेनके, जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा लक्ष्मण निंबरगी, आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ.एस.व्ही. मुन्याळ, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.आय. पी. गडाद यांच्यासह अन्य अधिकारी …

Read More »

खानापूर समितीच्या बैठकीत आम. अंजली निंबाळकर यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

17 जानेवारी रोजी हुतात्म्यांना अभिवादन खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वाची बैठक शिवस्मारक येथे दुपारी 2 वाजता संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील होते. प्रास्ताविक व स्वागत म. ए. समितीचे सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले. अध्यक्षीय भाषणात खानापूर तालुक्यातील …

Read More »

जिल्ह्यातील शाळा 11 ते 18 जानेवारीपर्यंत बंद

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचा आदेश बेळगाव : बेळगाव शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची धास्ती घेत खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या सर्व शाळांना सुट्टी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बजावला आहे. उद्या मंगळवार 11 जानेवारीपासून 18 जानेवारी पर्यंत बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या …

Read More »

हलगा-मच्छे बायपासच्या विकासात भ्रष्टाचाराचा संशय?

बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरासाठी सामान्य माणसाला कोणताही फायदा नसलेला आणि शेतकर्‍यांना उध्वस्त करणारा हलगा -मच्छे बायपास हा बेकायदेशीर आहे, याबद्दल न्यायालयात कायदेशीर लढा सुरु आहे. मात्र आता या बायपास प्रकरणात बेकायदेशीर कामासोबत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एकीकडे बहुतेक शेतकर्‍यांना मोबदला दिल्याचा कांगावा करायचा आणि दुसरीकडे …

Read More »

सामाजिक मुल्यांची रूजवण करते ती खरी कविता : शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे

चंदगड (वार्ता) : कविता गायन करणे व सादर करणे ही एक कला आहे. ही कला फक्त संवेदनशील मनाची जोड असलेल्या लोकांनाचं उमगते. कवितेत दुसर्‍याच्या मनात परिवर्तन करण्याची क्षमता असते, असे प्रतिपादन एम. टी. कांबळे यांनी केले. ते साहित्य रत्नं व माय मराठी अध्यापक संघ चंदगड आयोजित काव्य वाचन स्पर्धेच्या निमित्ताने …

Read More »

विकेंड कर्फ्यूमुळे रविवारी निपाणीत शुकशुकाट

शहराच्या वेशीवर कोरोनाची धडक : रूग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रासह कर्नाटकातून वाढत्या कोरनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने नाईट कर्फ्यूबरोबरच शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत विकेंड कर्फ्यू पुकारला आहे. या विकेंड लॉकडाऊनला निपाणी शहर परिसरात रविवारीही(ता.9) चांगला प्रतिसाद मिळाला. एसटी बस रिक्षा, खाजगी वाहने आणि …

Read More »

जोल्ले दाम्पत्यांच्या विरोधात सदलगा पोलीस ठाण्यासमोर निदर्शने

पदाचा गैरवापर केल्याचा आरोप : कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल निपाणी (वार्ता) : बोरगाव नगरपंचायत निवडणुकीदरम्यान 26 डिसेंबर रोजी भाजप पक्षाचे बाहेरगावच्या कार्यकर्त्यांमध्ये व बोरगाव येथील नागरिकांमध्ये किरकोळ वादावादीचा प्रकार घडला होता. निवडणुकीत पैसे वाटप आवरण हा वाद निर्माण झाला. यावेळी काही भाजप कार्यकर्ते बोरगाव येथील आठ जणांवर पोलीस स्थानकात फिर्याद …

Read More »

प्रत्येकाने सामाजिक ऋण फेडणे आवश्यक

उपनिरीक्षिका कृष्णवेणी गर्लहोसुर : डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : समाजात लहानाचे मोठे होऊन अनेक जण उच्च पदावर कार्यरत आहेत. पण अनेकांना समाजाचे भान राहत नाही. नोकरी-व्यवसायात गुंतल्याने समाजाचा विसर पडतो. पण ज्या समाजात जन्मतो त्या समाजाचे ऋण फेडणे आवश्यक आहे, असे मत निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षिका …

Read More »