Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

नदीवरील पुलाचे कठडे तोडून कार थेट नदीत कोसळली; पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

  बक्सर : बिहारमधील बक्सरमध्ये गंगा नदीवर अपघाताची भयंकर घटना घडली. नदीवरील पुलाचे कठडे तोडून भरधाव वेगात आलेली स्कार्पियो कार थेट नदीमध्ये कोसळली. कारमधील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री वीर कुंवर सिंह पुलावर ही अपघाताची घटना घडली. गंगा नदीवर रात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. कारमधील एका व्यक्तीचा मृतदेह …

Read More »

युद्ध नको, शांतीचा उपासक बुद्ध हवा : प्राचार्य आनंद मेणसे

  बेळगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बेळगाव यांच्यावतीने शुक्रवार दिनांक 20 जून रोजी “युद्ध नको बुद्ध हवा” या विषयाला अनुसरून प्राचार्य आनंद मेणसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंनिसचे कार्यकर्ते अर्जुन चौगुले होते. प्राचार्य आनंद मेणसे यांनी आपल्या व्याख्यानात गेल्या अनेक दशकापासून इस्त्रायल व पॅलेस्टाईन …

Read More »

मोदी सरकारने आरोग्य समस्या ‘समग्र’ दृष्टिकोनातून सोडवल्या अमित शहा; आदिचुंचनगिरी विद्यापीठ कॅम्पसचे उद्घाटन

  बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या जनतेला भेडसावणाऱ्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठीच्या समग्र दृष्टिकोनाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (ता.२०) कौतुक केले. आदिचुंचनगिरी विद्यापीठ (एसीयु) बंगळूर कॅम्पसचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. “आपले नेते आणि पंतप्रधान मोदी यांनी काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये म्हटले होते की गरिबीचा सर्वात मोठा …

Read More »

खानापूरच्या जनतेला “इंदिरा कॅन्टीन”चा लाभ : माजी आमदार, एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई निंबाळकर

  खानापूर : काँग्रेस सरकार नेहमीच गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी जनतेसाठी नवनवीन उपक्रम राबवत असते. यातून सरकारची जनतेप्रती असलेली बांधिलकी असते. इंदिरा कॅन्टीन ही संकल्पना सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना काँग्रेस सरकारने कर्नाटक राज्यात 2013 ते 2018 या काळात सुरू केलेला प्रकल्प आहे. खानापूर तालुक्यात इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यासंदर्भात 2018 ते 2023 या …

Read More »

माजी आमदार कै. काकासाहेब पाटील हे सामान्य जनतेचे नेते : मंत्री सतीश जारकीहोळी

  सर्वपक्षीय शोकसभा निपाणी : एका सामान्य कुटुंबात जन्मलेले काकासाहेब पाटील यांनी निपाणी मतदारसंघाचे तीन वेळा आमदार म्हणून काम केले आहे. सामान्य कुटुंबांच्या वेदना काय असतात त्यांना चांगल्या माहीत होत्या. त्यांनी आयुष्यभर संघर्ष करून लोकांना न्याय मिळवून दिला. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कायमस्वरूपी कामे केली असली तरी त्यांची काही कामे …

Read More »

आझम नगर परिसरात कचऱ्याचे साम्राज्य….

  बेळगाव : आझम नगरच्या केएलई कंपाऊंडजवळील पहिला क्रॉस अक्षरशः कचरा डेपोसारखा दिसू लागला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिक महापालिकेच्या दुर्लक्षाला जबाबदार धरत आहेत. आझम नगरला महापालिकेकडून पूर्णपणे दुर्लक्षित केले जात आहे. कचरा उचलणारी गाडी दररोज येत नाही. त्यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. गाडी तीन दिवसांतून एकदा येते. परिणामी, …

Read More »

दिव्यांग जलतरणपटू शुभम कांबळे याला माधुरी जाधव फाउंडेशनकडून शैक्षणिक मदत

  बेळगाव : समाजात गरजूंना हात देणाऱ्या संस्था आजही आपल्या कार्याने आदर्श निर्माण करत आहेत. अशाच एका प्रेरणादायी उपक्रमांतर्गत माधुरी जाधव फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग विद्यार्थी शुभम कांबळे याला शैक्षणिक मदतीचा हात देण्यात आला. शुभम कांबळे हा पंडित नेहरू महाविद्यालयाचा विद्यार्थी असून तो द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे शुभम …

Read More »

खानापूरमध्ये ‘इंदिरा कॅन्टीन’चे उद्या उद्घाटन….

  खानापूर : खानापूर येथे नव्याने बांधलेल्या इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन उद्या शनिवार २१ जून रोजी दुपारी १२:०० वाजता होणार आहे. जिल्हा प्रशासन आणि खानापूर नगर पंचायतीच्या सहकार्याने शिव छत्रपती चौक येथील रिक्षा स्टँडशेजारी हे कॅन्टीन उभारण्यात आले आहे. कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या …

Read More »

सामाजिक कार्यकर्ते श्री. नेताजी जाधव यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात रविवारी बैठक

  बेळगाव : बेळगांवच्या राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात कार्य करणारे माजी नगरसेवक श्री. नेताजी नारायणराव जाधव हे १३ ऑगस्ट २०२५ रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत. या निमित्ताने त्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले असून याबाबत रविवार दि. २२ जून २०२५ रोजी, सायंकाळी ४.३० वा. मराठा मंदिर, …

Read More »

बेळगावच्या भाविकाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू…

  बेळगाव : आषाढी वारी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना एक अंत्यत दुर्दैवी घटना घडली. बेळगाव मधील शुभम पावले (वय 27) या भाविकाचा चंद्रभागा नदीत मृत्यू झाल्याचे समजते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेळगावमधील काही मित्र पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला गेले असता आज सकाळी सुमारे सातच्या सुमारास सर्व मित्र चंद्रभागा …

Read More »