Friday , March 6 2026
Breaking News

Belgaum Varta

सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासनाने तज्ञ साक्षीदार बदलला; प्रा. अविनाश कोल्हे यांची नियुक्ती

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीसंदर्भात महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. “भाषिक राज्यपुनर्रचना” या मुद्यावर तज्ञ साक्षीदार म्हणून प्रा. प्रकाश पवार यांच्याऐवजी प्रा. अविनाश कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र व कर्नाटक शासनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दावा क्र. ४/२००४ अंतर्गत …

Read More »

कडोली साहित्य संघातर्फे रविवारी मराठी भाषा दिन

    कडोली : येथील मराठी साहित्य संघ आणि मुंबई येथील राज्य मराठी विकास संस्थेतर्फे रविवारी, (ता. 2) सायंकाळी 4-30 वाजता जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. साहित्य संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम होईल. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या भाषण, निबंध आणि …

Read More »

हलगा (ता. खानापूर) ग्राम पंचायत अध्यक्षाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

    खानापूर : हलगा (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायत अध्यक्षाविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अविश्वास ठराव पारित होणार की नाही याबाबत सुरू असलेल्या चर्चेला विराम मिळाला आहे. हलगा ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे तसेच विकास कामे करताना पंचायत सदस्यांना विश्वासात …

Read More »

जायंट्सने वैकुंठभूमीत बसवला अवयवदान आणि देहदान जनजागृती फलक…

  नागरिकांनी अवयवदान देहदानाचे महत्त्व जाणुन गरजूंना मदत करण्यासाठी पुढे यावे : जायंट्स मेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील बेळगाव : नागरिकांनी अवयवदान देहदानाचे महत्त्व जाणुन गरजूंना मदत होण्यासाठी पुढे येणे गरजेचे असून जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून खूप मोठ्ठे कार्य बेळगाव परिसरात होत आहे जायंट्स मेन सतत त्यांना सहकार्य करत असते असे विचार …

Read More »

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार

बीड : बीडच्या मस्साजोग गावातले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रात खूप गाजले. या प्रकरणात राजकीय नेत्यांची नावे जोडल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांपासून अधिकचा कालावधी झाला तरीही, दोषींवर कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणाशी संबंधित खळबळजनक माहिती समोर …

Read More »

डॉक्टर शरद बाविस्कर यांचे शिक्षक व पालकांना मार्गदर्शन…

  मराठी विद्यानिकेतनमध्ये चर्चासत्राचे आयोजन…. बेळगाव : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे तज्ञ प्राध्यापक, फ्रेंच भाषाभ्यासक, तत्त्वज्ञ व साहित्यिक डॉ. शरद बाविस्कर हे मराठी भाषा दिनानिमित्त बेळगावमध्ये आले होते. यावेळी मराठी विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षक व पालकांसोबत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यांनी शिक्षक व पालकांसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. ‘शिक्षणातील सौंदर्यशास्त्र’ या त्यांच्या …

Read More »

येळ्ळूरच्या आणखी एका खटल्यातील ३९ जणांची निर्दोष मुक्तता

    बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक हटविल्यानंतर पोलिसांनी जनतेलाच अमानुष मारहाण केली होती. तसेच त्यांच्यावर वेगवेगळे सात खटलेही दाखल केले. त्यामधील एका खटल्यातील ३९ कार्यकर्त्यांची द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने शुक्रवारी (दि. २८) निर्दोष मुक्तता केली. येळ्ळूरच्या वेशीत वर्षानुवर्षे उभा असलेला ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हटविण्यासाठी कन्नड दुराभिमान्यांनी उच्च न्यायालयात याचिका …

Read More »

तुडये महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

  चंदगड : नरसिंगराव गुरुनाथ पाटील महाविद्यालय तुडये, या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षा प्र. प्राचार्य एस. एम. देसाई उपस्थित होत्या त्यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच तंत्रांचा शोध घेतला पाहिजे असे विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे प्रा. आर. …

Read More »

शिवठाण हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

  खानापूर : शिवठाण तालुका खानापूर येथील श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित शिवठाण येथील श्री रवळनाथ हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक श्री. पी. ए. पाटील यांनी सर सी व्ही रामन या शास्त्रज्ञांच्या फोटो पूजन करून कार्यक्रमाला चालना दिली. त्यानंतर विज्ञान विषय शिक्षक व्ही. बी. पाटील …

Read More »

चंद्रकांतदादा पाटील व शंभूराज देसाई यांची समन्वयक मंत्री पदी नेमणूक

  बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन मंत्र्यांची समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकृत आदेश जारी केला आहे. चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराज देसाई यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. शुक्रवारी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक …

Read More »