Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने उद्या मराठी भाषा दिन

  बेळगाव : येणाऱ्या दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी आपण सर्व मराठीप्रेमी कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करणार आहोत. या दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या समग्र स्थितीगतीचा आढावा घेऊन तिच्या विकासाच्या दिशा निश्चित करण्यासाठी चर्चा आणि चिंतन आवश्यक आहे. मराठी भाषेची सद्यःस्थिती, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यातील …

Read More »

निपाणी आमराईमधील रेणुका यात्रेस भाविकांची गर्दी

  निपाणी (वार्ता) : येथील श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर-सरकार यांच्या राजवाड्यामधील जग व पालखी सौंदत्ती यल्लम्मा डोंगरास जाऊन आली. त्यानिमित्त येथील आमराई मध्ये रेणुका यात्रा भरली होती. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रविवारी (ता.२५) सकाळी रेणुका मंदिरामध्ये श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राज्य लक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते रेणुका मातेला …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन….

  बेळगाव : गुरुवर्य वि गो साठे मराठी प्रबोधिनीतर्फे 27 फेब्रुवारी, कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. मराठी विद्यानिकेतन शाळेच्या प्रांगणात सायंकाळी 5.00 या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.. यावर्षी प्रबोधिनीतर्फे साजरा केला जाणारा हा 25 वा मराठी भाषा गौरव दिवस आहे. या निमित्ताने कोल्हापूर …

Read More »

कारागृह अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ श्रीराम सेनेचे आंदोलन

  बेळगाव : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त हिंडलगा कारागृहासमोर त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यास मज्जाव करणाऱ्या कारागृह अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ श्रीराम सेना बेळगावच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली. दरवर्षी प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आज 26 फेब्रुवारी रोजी श्री राम सेना प्रमुख तसेच कार्यकर्ते हिंडलगा कारागृह …

Read More »

डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर असो. सरचिटणीस पदी सुनील जाधव अविरोध

  बेळगाव :बेळगाव डिस्ट्रिक्ट डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर असोसिएशनच्या सरचिटणीस पदी सुनील विजयानंद जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहित असोसिएशचे अध्यक्ष राम बदरगडे यांनी दिली. बेळगाव क्लब रोड येथील इफा हॉटेल येथे सदर निवड प्रक्रिया पार पडली. बेळगाव जिल्ह्यातील 3 हजारहून अधिक डिजिटल ऑन लाईन सेंटर्स उपरोक्त संघटनेचे …

Read More »

क्रेडाईच्या बेल्कॉन व ऑटो एक्स्पोचा रविवारी रात्री समारोप

  बेळगाव : “जसे भगवान विश्वकर्मा हे जगाचे आर्किटेक्ट होते तसेच बांधकाम व्यावसायिक हे सुद्धा आजचे विश्वकर्माच आहेत. मानवाच्या तीन प्रमुख गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या असल्या तरीसुद्धा अन्न हे काही तासाचा आनंद देणारे, वस्त्र हे काही महिने आनंद देणारे तर घर हे अनेक वर्षे आणि काही वेळा पिढ्यानपिढ्या …

Read More »

प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन

  मुंबई : प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे वयाच्या ७२ वर्षी निधन झाल्याची बातमी आहे. पद्मश्री पंकज उधास यांची कन्या नायब उधास यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पंकज उधास हे अनेक दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांची कन्या नायब उधास यांनी दिली आहे. आज सकाळी …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरद्वारा खास योजना!

  मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती वतीने विद्यार्थ्यांना आवाहन.. बेळगाव : शिवाजी विद्यापीठामध्ये आगामी शैक्षणिक वर्षात येथील आर्ट्स, कॉमर्स, सायन्स इत्यादी पदव्यूत्तर अधिविभागात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातून प्रवेशित अशा विद्यार्थी वृंदास शैक्षणिक शुल्कात 100% सूट तसेच वसतिगृह शुल्क माफी असणार आहे. तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्कात 25% सवालत आणि वसतिगृह …

Read More »

कुंभार कुटुंब पत्रिका भरण्याचे आवाहन : शिवस्मारकात कुंभार समाजाची बैठक संपन्न

  खानापूर : दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळ सदस्य व समन्वयकांची बैठक रविवार (दि.25) रोजी शिवस्मारक येथे दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरु कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या प्रारंभ दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे सचिव परशराम पालकर यांनी प्रास्ताविकेत गतबैठकीचा आढावा घेत …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरलेले विचार अंमलात आणणे गरजेचे : युवराज संभाजीराजे छत्रपती

  येळ्ळूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी समाजामध्ये पेरलेले विचार आचार अंमलात आणणे ही आजच्या युवा पिढीची गरज आहे, शिवरायांनी स्थापन केलेले हे हिंदवी स्वराज्य कसे करता येईल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, छत्रपती शिवरायांचे विचार जिवंत ठेवणे काळाची गरज आहे त्यांच्या विचारातूनच सुराज्य आपल्याला निर्माण …

Read More »