Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

सौंदत्ती यल्लमा डोंगर पर्यटनस्थळासाठी सरकार कटीबद्ध, मंत्री एच.के.पाटील यांचे आश्वासन

  बेळगाव : सौंदत्ती यल्लमा डोंगर परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन, राज्याचे पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी केले. काल शनिवारी यल्लमा डोंगरावर मंत्री एच. के. पाटील यांनी भेट देऊन तेथे चाललेल्या विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शुक्रवारी पार पडलेल्या विधिमंडळाच्या …

Read More »

न्यू वंटमुरी येथील पीडित महिलेला सरकारकडून जमीन देण्याचे आदेश

  बेळगाव : बेळगाव शहराजवळ असलेल्या न्यू वंटमुरी येथील पीडित महिलेला 2.03 एकर जमीन देण्याचे आदेश सरकारने दिले असल्याची माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. काकती पोलीस स्थानक हद्दीत येणाऱ्या न्यू वंटमुरी येथील पीडित महिलेला कर्नाटक महर्षी वाल्मिकी अनुसूचित जाती विकास मंडळाने जमीन मालकी योजनेअंतर्गत जमीन देण्याचे आदेश देण्यात …

Read More »

माचीगड येथे 27 वे मराठी साहित्य संमेलन 24 डिसेंबर रोजी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील श्री सुब्रम्हण्य साहित्य अकादमी, माचीगड यांच्या वतीने रविवार 24 डिसेंबर रोजी 27 वे मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संयोजकाकडून संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून, माचीगड येथे होणारे हे मराठी साहित्य संमेलन खानापूर तालुक्यातील एकमेव मराठी साहित्य संमेलन म्हणून प्रसिद्ध आहे. वाचन संस्कृती टिकविण्यासाठी प्रतिवर्षी दर्जेदार …

Read More »

उद्या कुर्लीत रंगणार ९ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन

  विज्ञान प्रायोगिक कार्यक्रमांची मेजवानी निपाणी (वार्ता) : कुर्ली (ता. निपाणी) येथील एचजे सीसी फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीच्यावतीने ९ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन रविवारी (ता.१७) होत आहे. ‘ज्ञानेश्वरी ते विज्ञानेश्वरी’ या संकल्पनेतून सुरु असलेल्या विज्ञान प्रसाराच्या यंदाच्या संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मान्यवरांचा परिचय संमेलनाध्यक्ष …

Read More »

कुर्लीत रविवारी ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन

  तयारी पूर्णत्वाकडे ; निपाणी परिसरात उत्सुकता शिगेला निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील एच जे सी सी फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीतर्फे ९ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन रविवारी (ता.१७) होत आहे. कोल्हापूर येथील ज्येष्ठ पर्यावरण डॉ. सुभाष आठल्ये हे या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनात …

Read More »

यरनाळ येथील तिसऱ्या गल्लीतील रस्ता डांबरीकरणाकडे दुर्लक्ष

  वाहनधारकासह नागरिकांची गैरसोय निपाणी (वार्ता) : यरनाळ येथील दोन गल्लीमध्ये सहा महिन्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. पण तिसऱ्या गल्लीतील बापू कुंभार ते गजानन परीट व नवीन ग्रामपंचायत कार्यालय ते रघुनाथ मोहिते यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकासह वाहनधारकांची गैरसोय होत असल्याने या रस्त्यांचेही डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी …

Read More »

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्वपूर्ण

  प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे; विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजनेचेच्या ( एनएसएस) माध्यमातून विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व, गटनेतृत्व, स्वयंशिस्त, श्रमदान, सांस्कृतिक गुण विकासित होतात. विशेष श्रमसंस्कार शिबीरातून श्रमाचे महत्त्व स्वयंसेवकांना समजल्याने विविध सामाजिक मूल्यांची रूजवणूक होते. राष्ट्र उभारणीसाठी विद्यार्थी जीवनात अशी शिबीरे महत्वपूर्ण आहेत, असे मत …

Read More »

चिकोडीत डॉ. आंबेडकर पदवीव्युत्तर केंद्र सुरू करा

  लक्ष्मण चिंगळे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : चिकोडी जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती सुरू आहे. त्यामध्ये आणखीन भर पडावी. यासाठी बेळगाव राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत चिक्कोडीत डॉ. बी. आर. आंबेडकर पदव्यत्तर केंद्र सुरू करावे, या मागणीचे निवेदन खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष व चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी मुख्यमंत्री …

Read More »

महिला रेल्वे कर्मचाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

  बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण काही वर्षपासून सुरू आहे, कंत्राटदारांनी या कामासंदर्भात महाराष्ट्र व कर्नाटक या सीमावर्ती भागातील कामगार आणलेले आहेत, त्यामध्ये पुरुषांबरोबरच महिलाही आपल्या तान्हुल्यांसह उदरनिर्वाहासाठी कार्यरत असतात. गेल्या दोन दिवसांपासून बेळगावात कडाक्याची थंडी पडली असून या कामगारांच्या लहान मुलांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, रात्री …

Read More »

बहुजनांच्या विकासासाठी मराठा समाजाचे मोठे योगदान : प्रकाश मरगाळे

  बेळगाव : बेळगाव परिसरातील उद्योगधंदे हे प्रामुख्याने बहुजनांच्या हातात होते. येथील कापड उद्योग, बेकरी व्यवसाय, सोने-चांदी व्यवसाय, उद्मबाग येथील फौंड्री, लेथ मशीन हे सगळे व्यवसाय सांभाळणारी सर्व आपलीच माणसं होती आणि आमचा मराठा समाज शिक्षित, व्यवसायिक, व्यवहारीक आणि आर्थिकदृष्ट्या बलवान व्हावा, यासाठी मराठा समाजातील नेते ‘राष्ट्रवीर’कार शामराव देसाई, बहिर्जी …

Read More »