गयाना : भारत आणि इंग्लंड संघात झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडवर ६८ धावांनी विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अक्षर पटेलला “मॅन ऑफ द मॅच” जाहीर केले. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी सामना करावा लागणार आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या …
Read More »बेळगाव-पुणे-बेळगाव वंदे भारतसह प्रलंबित रेल्वे प्रकल्पांची पुर्तता करा : खास. जगदीश शेट्टर
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांनी दिल्ली येथील शपथविधी संपल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन रेल्वे प्रकल्पाच्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली. बेळगावमधील प्रलंबित रेल्वे प्रकल्प लवकरात लवकरपूर्ण करून नव्या मागण्याचीही पूर्तता करून देण्यासाठी विनंती करण्यात आली. केंद्रीय मंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेत बेळगाव …
Read More »विनयभंगाच्या खोट्या आरोप प्रकरणी १३ जण दोषी
बेळगाव : हेस्कॉमचे मुख्य कार्यकारी अभियंता तुकाराम मजगी यांच्यावर खोट्या विनयभंगाचवगुन्हा दाखल करणाऱ्या १३ जणांना मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. विनयभंगाची तक्रारदार बी. व्ही. सिंधू सह १३ जणांना ३ वर्षे सहा महिने तुरुंगवास आणि प्रत्येकी ८६,००० रुपये दंड ठोठावण्यात आला. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बी.व्ही. सिंधू …
Read More »मराठी शाळा टिकविण्याची जबाबदारी प्रत्येकाची
युवा समितीतर्फे हलशी परिसरात शैक्षणिक साहित्याचे वितरण खानापूर : सीमा भागात मराठी शाळा टिकविण्यासाठी पालकांनी जबाबदारी घेणे गरजेचे असून मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी आपल्या शाळेत विद्यार्थी कशा प्रकारे वाढतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका …
Read More »शिवाजी महाराज उद्यानातील स्क्रॅप विमान हटविण्यासाठी निवेदन
निपाणी (वार्ता) : शहरातील दक्षिण प्रवेशद्वार समोरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमधील स्क्रॅप विमान तात्काळ हटवावे. त्यामधे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करून नागरिकांसाठी उद्यान खुले करावे, अशा आशयाचे निवेदन बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना चिक्कोडी काँग्रेस कमिटी व निपाणी ब्लॉक कमिटीतर्फे देण्यात आले यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांची महानता कमी करण्याचे हिंदूविरोधी नॅरेटिव्ह
श्री. उदय माहूरकर, माजी माहिती आयुक्त, भारत सरकार दक्षिण गुजरात ते तामिळनाडूच्या जिंजीपर्यंत १६०० किलोमीटर लांबीचे राज्य निर्माण करून मुघल राजवटीच्या अंताची पायाभरणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एक मोठे सम्राट आणि राष्ट्रनिर्माते होते; मात्र हिंदुविरोधकांनी त्यांचे महान कार्य दाबून त्यांना एक साधा मराठा योद्धा म्हणून इतिहासात दाखवले गेले …
Read More »डाॅ. राजश्री अनगोळ यांना राज्यस्तरीय ‘डॉक्टर्स डे’ पुरस्कार
बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कर्नाटक राज्य शाखेने बेळगावच्या डाॅ. राजश्री आर. अनगोळ यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल यंदाचा राज्यस्तरीय ‘आयएमए कर्नाटक राज्य शाखा डाॅक्टर्स डे पुरस्कार -2024’ जाहीर केला आहे. बेंगलोर येथील बसव राजेंद्र ऑडिटोरियम, बीएमसी ॲल्युमनी असोसिएशन बिल्डिंग, बेंगलोर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॅम्पस के. आर. रोड …
Read More »विद्याभारती जिल्हा शैक्षणिक संमेलन शनिवारी
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेलनाचे शनिवार ता. 29 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या शैक्षणिक संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून रामकृष्ण मिशन आश्रमचे स्वामी मोक्षातमानंदजी महाराज, राष्ट्रसेविका समितीच्या अलकाताई इनामदार, रामचंद्र एडके, विद्याभारती …
Read More »चन्नेवाडी शाळा सुधारणा समिती अध्यक्षपदी शंकर पाटील
खानापूर : चन्नेवाडी ता. खानापूर येथील शाळा गेली अनेक वर्षांपासून बंद होती पण गावकरी व पालकांनी केलेल्या प्रयत्नांनी तसेच पाठपुराव्याने यावर्षी म्हणजेच २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून सुरुवात करण्यात आली. शाळेची नवीन शाळा सुधारणा कमिटी नेमण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी शंकर पाटील तर उपाध्यक्षपदी रेणुका दत्ताराम पाटील यांची एकमताने निवड करण्यात …
Read More »शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होणे गरजेचे : पन्नालाल सुराणा
यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार पन्नालाल सुराणा यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रदान कोल्हापूर : देशाची लोकशाही बळकट व्हायला हवी. लोकशाही टिकवून प्रत्येक घटकाचा विकास साधणे हे देशासमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगून शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, समाजसेवक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta