Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ठरला समितीला बळ देणारा

खानापूर : ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीतजास्त स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक असून येणार्‍या काळात महाराष्ट्र एकीकरण समिती अधिक सक्षमपणे लढा पुढे घेऊन जाईल, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात समितीच्या बळकटी करणावर भर देण्यात आल्याने हलशीवाडी येथे समितीचा मेळावा भरल्याचे …

Read More »

जांबेगाळीच्या शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू

खानापूर (प्रतिनिधी) : जांबेगाळी (रेडेकुंडी) (ता. खानापूर) येथील शेतकरी प्रकाश बाळकृष्ण देसाई (वय 46) हे आपल्या बैलगाडीतून शेतात मळणी केलेले भात आणण्यासाठी शनिवारी दि. 4 रोजी सायंकाळी जात असताना बैलगाडी पलटी झाल्याने प्रकाश देसाई यांना जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक …

Read More »

खानापूरच्या विद्यानगरात रस्ता, गटारीच्या समस्या

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात रस्ता, गटारीच्या समस्या नेहमीच भेडसावित आहे. याकडे खानापूर नगरपंचायतीचे तसेच या भागाच्या नगरसेवकांचे साफ दुर्लक्ष होत आहे. विद्यानगरातील रहिवाशाना गेल्या कित्येक वर्षापासून रस्ताच नाही. त्यामुळे सर्वत्र खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात विद्यानगरात रस्त्यावर चिखलातून ये-जा करणे सर्वानाच त्रासाचे झाले आहे. विद्यानगरात गटारीची समस्या …

Read More »

खानापूर-बेळगाव बससेवा अपूरी, विद्यार्थी वर्गाची गैरसोय

खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या वर्षभरापासून खानापूर-बेळगाव बससेवा अपूरी असल्याने खानापूरहून बेळगावला ये-जा करणार्‍या विद्यार्थी वर्गाचे तसेच नोकरवर्गाचे आतोनात हाल होत आहेत. सकाळच्यावेळी कॉलेज विद्यार्थी बसला लोंबकळत जाताना दिसत आहेत. इतकी बस प्रवाशानी बरलेली असते. अशावेळी विद्यार्थी लोंबकळत जाताना पडला तर याला जबाबदार कोण? असा सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे. …

Read More »

नंदगडच्या जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा बळी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील नंदगड गावच्या दुर्गादेवी (आनंदगड किल्ला) मार्गावर डॅमच्या बाजूला शेतवडीत बिबट्या वाघाच्या हल्ल्यात बैलाचा बळी गेल्याची घटना शनिवारी दि. 4 रोजी घडली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, नंदगड येथील शेतकरी सुरेश चंद्रकांत रामगुरवाड्डी हे आपली जनावरे घेऊन शेतकामासाठी शेताकडे गेले होते. यावेळी बिबट्या वाघाने बैलाचा फडशा …

Read More »

कणकुंबी नाक्यावर विनापरवाना 7 लाखाचा मद्यसाठा जप्त

बेळगाव : गोवा राज्यातून महाराष्ट्रात विनापरवाना दारूची वाहतूक करताना अबकारी खात्याने धाड घालून मुद्देमालासह 7,75,193 रुपयाचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून ही कारवाई शुक्रवारी दुपारी कणकुंबी येथे करण्यात आली. दत्तात्रेय हनुमंत खानापुरे रा. वड्डर छावणी खासबाग बेळगाव असे अटक केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. हा केए 22 डी. 5685 या …

Read More »

हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी

बेळगाव : हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी 10.30 वाजता पार पडणार आहे. स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत असून इच्छुक संघांनी आपली नावे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, अरविंद पाटील यांच्या …

Read More »

नायकोल शिवारात गविरेड्याकडून भात पिकांचे प्रचंड नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : नायकोल (ता. खानापूर) गावाच्या शिवारात हातातोंडाशी आलेल्या भात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे. माणिकवाडी गावचे शेतकरी आपाणा गावडा यांची नायकोल गावाशेजारी असलेल्या भात पिकांत गविरेड्याच्या कळपाने घुसून प्रचंड नुकसान केले आहे. गेल्या पंधरा दिवसापासुन सुगीच्या हंगामात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. …

Read More »

लोकांना तिष्ठत ठेवून कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; बिडीतील पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

खानापूर : बिडी ग्रामपंचायतीसह खानापूर तालुक्यातील काही ग्रापंच्या पिडीओनी कचेरीत लोकांना तिष्ठत ठेवून ओली पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तहसीलदार आणि तालुका पंचायत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. गावपातळीवर पिडीओंच्या मनमानीबाबत अनेक तक्रारी ऐकू येतात. त्याहून अधिक धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यातील बिडी गावात घडला आहे. बिडी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह …

Read More »

मलप्रभा साखर कारखान्याच्या चौकशीसाठी शेतकर्‍यांचे आंदोलन

खानापूर (प्रतिनिधी) : एम. के. हुबळी येथील मलप्रभा साखर कारखाना विविध कारणांनी डबघाईत आला असताना सन् 2020-21 सालातील गळीत हंगामातील साखरेचा उतारा कमी दाखवून कारखाना संचालक मंडळाने 18 हजार क्विंटल साखर लाटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शेतकरी वर्गाने वेळीच तपास लावून साखर सील बंद केली आहे. ही गंभीर बाब आहे. …

Read More »