Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

कामकुमार नंदी महाराजांच्या हत्त्येच्या निषेधार्थ निपाणीत उद्या मूक मोर्चा

  निपाणी (वार्ता) : हिरेकुडी येथील आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज यांची हिरेकुडी येथे झालेल्या निर्घृण हत्याच्या निषेध करण्यासाठी बुधवारी (ता.१२) सकाळी १० वाजता निपाणी येथे मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. गांधी चौकात आयोजित मोर्चाच्या वेळी कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन महाराज येथील श्री विरूपाक्षलिंग समाधी मठचे विश्व हिंदू परिषदचे जिल्हा …

Read More »

हंचिनाळ येथील अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी

हंचिनाळ : हंचिनाळ (ता. निपाणी) येथे सोमवारी (ता. 10) रात्री रात्री बाराच्या सुमारास दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोगनोळी येथील रहिवासी असलेल्या किरण दत्तात्रेय मसवेकर (वय 39) व श्रेयस अशोक नाईक (व 23) दोघेजण रात्री सव्वा …

Read More »

जैन मुनी हत्या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी

  आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण महाराज; बोरगाव येथे बंद शांततेत निपाणी (वार्ता) : हिरेकुडी (ता. चिकोडी) येथील १०८ मुनीश्री कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्यात आली. जगाला अहिंसेचे संदेश देणारे व समस्त मानव कल्याणासाठी प्रार्थना करणाऱ्या जैन मुनिंची हत्या म्हणजे आपण भारत देशातच जगत आहोत, का? याचा संशय येत …

Read More »

गणेबैल टोल नाक्यावरील टोल वसुली बंद करण्यात शेतकऱ्यांना यश!

  खानापूर : गणेबैल टोल नाक्यावर आजपासून टोल वसुली करण्यात येणार होती. त्या संदर्भात कालच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे व संपूर्ण रस्ता व सर्वीस रस्ता पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करण्यात येऊ नये अन्यथा टोल नाका बंद पाडण्यात येईल असा इशारा दिला …

Read More »

मुंबईतील जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय पंतबाळेकुंद्री सन्मानित

  निपाणी (वार्ता) : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अध्यात्मिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील निस्सीम, निःस्वार्थ व उल्लेखनीय सेवेबद्दल श्री पंतभक्त मंडळ मुंबई, यांच्यामार्फत अक्कोळ येथील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांना सन २०२३ सालचा जीवन गौरव पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. अभ्युदय एज्युकेशन सोसायटी काळाचौकी- मुंबई येथे हा कार्यक्रम झाला. यावर्षी शैक्षणिक …

Read More »

गणेबैल टोल नाक्यावरील टोल वसुलीस सर्व थरातून विरोध

  खानापूर : खानापूर- बेळगाव महामार्गावर गणेबैल येथे उद्या मंगळवार दिनांक 11 जुलैपासून टोल वसुली करण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. प्राधिकरणाच्या या निर्णयावर सर्व स्तरातून नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. स्थानिक नेत्यांनी याबाबत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गणेबैल ते झाडशहापूर जवळपास 12 किलोमीटरचा रस्ता अजून पूर्णत्वास आलेला नाही. काही …

Read More »

जैन मुनींना एकता सोशल फाउंडेशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!

  बेळगाव : हिरेकुडी येथील नंदी पर्वत आश्रमाचे जैन मुनी श्री 108 कामकुमार नंदी महाराज यांच्या झालेल्या क्रूर हत्येचा निषेधार्ह व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, यासाठी मांजरी ता. चिक्कोडी येथील एकता सोशल फाउंडेशनच्या वतीने मांजरी बस स्थानकाजवळ भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी श्री 108 कामकुमार नंदी महाराजांच्या भावप्रतिमेचे पुजा डॉ. …

Read More »

हिरेकुडी मुनीश्रींच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बोरगाव बंदची हाक

  निपाणी (वार्ता) : हिरेकुडी येथील १०८ मुनीश्री आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. ११) जाहीर निषेध करण्यात येणार आहे. यासाठी मंगळवारी बोरगाव बंदची हाक देण्यात आली आहे. संपूर्ण शहरातून मूक मोर्चा काढून स्वामीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील …

Read More »

बोरगाव ‘अरिहंत सौहार्द’ संस्थेला मल्टीस्टेटचा दर्जा

  सहकारत्न रावसाहेब पाटील; कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात शाखांचा विस्तार निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्था ही राज्यात आदर्श संस्था ठरली आहे. सेवा, विश्वास आणि प्रगतीला पात्र ठरलेल्या या संस्थेने राज्यातील बेळगाव, हुबळी धारवाड व बागलकोट जिल्ह्यात मुख्य शाखेसह ५४ शाखांद्वारे कार्य करीत आहे. ही संस्था मल्टीस्टेट व्हावी, …

Read More »

वाढीव वीज बिल मागे न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन

  कारखानदार, यंत्रमानधारकांचा इशारा : तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : कोरोना काळापासून औद्योगिक वसाहतीतील कारखानदार आणि तालुक्यातील यंत्रमाधारक विविध समस्यांनी अडचणीत आले आहेत. असे असताना गेल्या महिन्यापासून व्यावसायिक वीज दरात मोठी वाढ केल्याने कारखाने चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे कारखानदारांनी आपले कारखाने बंद केले आहेत. याबाबत शासनाला अनेक निवेदन …

Read More »