Tuesday , September 17 2024
Breaking News

कर्नाटक

साधेपणाने गर्लगुंजीत माऊलीदेवी यात्रा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : सालाबाद प्रमाणे होणारी गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत श्रीमाऊली देवीची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत होती.मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षीही सरकारच्या नियमाचे पालन करत माऊली यात्रा पार पडली.यावर्षीही मे महिन्यात होणारी यात्रा कोरोनाच्या महामारीमुळे जून महिन्याच्या मंगळवारी दि. २९ व बुधवारी दि. …

Read More »

खानापुरात बुडालेल्या मुलांचे मृतदेह शोधण्यात यश

बेळगाव : खानापुरातील दुर्गानगरातून बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. रोहित अरुण पाटील (वय १५) आणि श्रेयस महेश बापशेट (वय १३) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी दुपारी रोहित व श्रेयस हे दोघेही मित्रांसमवेत नदीकाठावर खेळायला गेले होते. त्यावेळी अंघोळीसाठी म्हणून ते नदीत उतरले. त्यावेळेची या दोघांचा बुडून …

Read More »

हल्याळवर शोककळा : अखेर तीन भावांचेही मृतदेह सापडले

अथणी : तालुक्यातील हल्याळ येथील सदाशिव बनसोडे, परशराम बनसोडे, दरयाप्पा गोपाळ बनसोडे व शंकर बनसोडे हे चार सख्खे भाऊ सोमवारी (ता. २८) कृष्णा नदीत बुडाले होते. मंगळवारी (ता. २९) त्यातील परशराम बनसोडे यांचा मृतदेह सापडला होता. अन्य तिघांचा शोध घेण्यात येत होता. अखेर बुधवारी (ता. ३०) सकाळी उर्वरित तिघा भावांचे …

Read More »

धक्कादायक! त्या दोघा मुलांचा नदीत बुडून मृत्यू

बेळगाव : बेपत्ता झालेली दुर्गानगर खानापूर येथील दोन मुलं खानापूरनजीक मलप्रभा नदीत बुडून मरण पावली आहेत. दुर्गानगर येथील दोन मुले श्रेयश महेश बाबसेट (वय 13) व रोहित अरूण पाटील (वय 15) सोमवारी बेपत्ता झाली होती. ते दोघेही 2.30 पासुन घरातुन बाहेर पडले होते. श्रेयस या मुलाचा मृतदेह रेल्वे ट्रँक लाल …

Read More »

भाजपच्या त्रिकूटाने विश्वासघात केला; रमेश जारकीहोळींचा गंभीर आरोप

अचानक दिल्लीला रवाना बंगळूर : भाजपच्या त्रिकूटाने माझा विश्वासघात केला. वेळ आल्यानंतर त्यांची नावे जाहीर करू, ते माझा तिरस्कार करतात, योग्य वेळी त्यांना धडा शिकवू, असा इशारा माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी स्वपक्षीय नेत्यांनाच दिला.आमदार रमेश जारकीहोळी अचानक काल रात्री दिल्लीला रवाना झाले. रात्री दोन वाजता अचानक …

Read More »

नरसेवाडी येथे कचरा प्रकल्प उभारण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध

खानापूर : गायरान जमिनीमध्ये कचरा प्रकल्प उभारण्यास खानापूर तालुक्यातील विविध गावांमधून तीव्र विरोध होऊ लागला असून हलशी ग्रामपंचायत क्षेत्रातील नरसेवाडी येथे कचरा प्रकल्प उभारण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे तसेच याबाबतचे निवेदन हलसी ग्रामसभेला देण्यात आले असून प्रकल्प रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.हलसी ग्रामपंचायत क्षेत्रातील नरसेवाडी …

Read More »

जेडीएसची खानापूरात इंधनच्या वाढत्या दरासंदर्भात निदर्शने, निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच देशभर पेट्रोल, डिझेल, गॅस आदीच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने सामान्यांचे जगणे मुष्किल झाले आहे.पेट्रोलच्या दराने १०० री गाठली, तर घरगुती स्वयंपाक गॅस ९०० रुपयापर्यंत गेल्याने महिलांना गॅसवर स्वयंपाक करणे डोळ्यातुन पाणी येत आहे.केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असुन इंदन दर वाढीचा भडका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. …

Read More »

खानापूर दुर्गानगरातून दोन मुले बेपत्ता

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. शाळा, काॅलेज बंद आहेत. अशातच मुलाना घरात डांबुन ठेवावे लागत आहे.असे असताना खानापूर शहरातील दुर्गानगरातुन दोन शाळकरी मुले बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी दि. २८ रोजी घडली आहे.यामध्ये श्रेयस महेश बाबसेट (वय १३) व रोहित अरूण पाटील (वय १५) अशी बेपत्ता झालेल्या …

Read More »

उचवडेत ३०० नागरिकांनी घेतला लसीकरणाचा डोस

खानापूर (प्रतिनिधी) : उचवडे (ता. खानापूर) गावातील ३०० नागरिकांनी लसीकरणाचा डोस घेतला. बैलूर ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ उचवडे गावात सोमवारी दि. २८ रोजी करण्यात आला.यावेळी बैलूर ग्राम पंचायत अध्यक्षा व उचवडे गावच्या सौ. अनुसया लक्ष्मण बामणे यांनी कोविड लस घेऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा पंचायत …

Read More »

निर्सगाची किमया फणसात साकारला गणेश

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा जंगलाचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. या तालुक्यात विविध वनस्पती, विविध फळफळावळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.तशाच प्रकारे खानापूर तालुक्यातील जंगलातुन विक्रीसाठी आलेल्या फणसातुन गणेशाच्या मुर्तीचा आकार साकारलेल्या फणसाचे दर्शन मिळाले.ही किमया निसर्गाची आहे.याबद्दल जनतेतून कुतूहल निर्माण झाली आहे.

Read More »