Thursday , September 19 2024
Breaking News

कर्नाटक

… तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ : राजकीय हालचालीना वेग बंगळूर : बी.एस. येडियुराप्पा यांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची आपली तयारी असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. जोपर्यंत भाजप हायकमांडचा विश्वास आहे तोपर्यंत आपण राज्य सरकारचे नेतृत्व करत राहू, असे सांगून त्यांनी नेतृत्व बदलाची मागणी करणाऱ्यांना एक प्रकारे इशाराच दिला असल्याचे …

Read More »

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार : जयंत पाटील

सांगली : मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी पाणी नियोजनबाबत कर्नाटक राज्याच्या मंत्र्यासोबत बंगळूरु या ठिकाणी बैठक होणार असल्याची माहितीही मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी …

Read More »

शिवराज्याभिषेक सोहळा शिवस्मारकात साधेपणाने साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : येथील शिवस्मारकात यंदा कोरोनाच्या महामारीमुळे सालाबादप्रमाणे होणार शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला.प्रारंभी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक घालून व विधिवत पुजन करून पुष्पहार घालण्यात आला व अभिनादन करण्यात आले.यावेळी शिवरायाची आरती झाली. त्यानंतर प्रेरणा मंत्र व ध्येयमंत्र म्हणण्यात आला. त्यानंतर …

Read More »

अनैतिक संबंधात अडथळा ठरल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून पतीचा खून

बेळगाव : यरगट्टी तालुक्यातील मुगलीहाळ गावात, पत्नीने कट रचून तिच्या पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात पतीचा अडसर निर्माण झाल्याने त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याने त्याचा खून केल्याची घटना यरगट्टी तालुक्यातील मुगलीहाळ …

Read More »

विद्यानगरात रस्ता, गटारीचा पत्ताच नाही

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ता आणि गटारीचा पत्ताच नाही. त्यामुळे विद्यानगरातील रहिवासीना पावसाळ्यात रस्त्याअभावी चिखलाशी संघर्ष करावा लागतो. गटारी नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. तर त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे.या दोन्हीही समस्या या भागातील नागरिकांना सतत सतावत आहेत.या भागाचे नगरसेवक सतत या भागात ये-जा …

Read More »

कर्नाटक: भाजप नेते नाराज आमदारांची घेणार स्वतंत्र भेट

बेंगलोर: राज्याचे पर्यटनमंत्री सी. पी. योगेश्वर यांनी राज्य सरकारविरूद्ध केलेल्या टीकेनंतर भाजप नेतृत्त्वाने अशा नाराज आमदारांना स्वतंत्रपणे संपर्क साधण्याचा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, ज्येष्ठ मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या विषयावर चर्चा करण्यासाठी कटील लवकरच मुख्यमंत्री बी. …

Read More »

संसर्ग दर कमी तेथे होणार अनलॉक : मुख्यमंत्र्यांचे संकेत

बेंगळुरू : कोरोना संसर्ग दर कमी आहे अशा ठिकाणी लॉकडाउन मागे घेऊन अनलॉक करण्यावर विचार करण्यात येईल. याबाबत सर्व जिल्ह्यांतील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सांगत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी राज्यात अनलॉकचे संकेत दिले.बंगळुरात मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या कृष्ण या गृहकचेरीत शनिवारी कर्नाटक बांधकाम …

Read More »

४० झाडे लावून बिडीत पर्यावरण दिन साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : बिडी (ता.खानापर) येथे जागतीक पर्यावरणाचे औचित्य साधुन तसेच ४० झाडाची लावड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.यावेळी बोलताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की, पृथ्वी तलावर ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात हवा असेल तर प्रत्येकाने प्रत्येक वर्षी एक झाड लावून ते जगविले पाहिजे नाही तर ऑक्सिजन विकत घेऊन …

Read More »

दिलासादायक: कर्नाटकात ८८ टक्क्याहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

बेंगळुरू : राज्यात पूर्ण लॉकडाऊननंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. तसेच कोरोना सकारात्मक दरही कमी होत असल्याने राज्याला दिलासा मिळत आहे. राज्य सरकारने सकारात्मकतेचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. शुक्रवारी राज्यात सकारात्मकता दर १०.६६ टक्क्यांवर होता. राज्यात शुक्रवारी मृतांची संख्याही कमी झाली. दरम्यान राज्यात आतापर्यंत …

Read More »

एसएसएलसी परीक्षेपूर्वी शिक्षकांना दिली जाणार लस

/प्रतिनिधी बेंगळूर : प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना एसएसएलसी परीक्षेस सामोरे जाण्यापूर्वी लस देण्याचे ठरविले आहे, परंतु अनेक माध्यमिक शिक्षकांना वेळेत दोन्ही डोस न मिळाण्याची भीती आहे. त्यामुळे परीक्षेच्या आधी सर्व शिक्षकांचे वेळेवर लसीकरण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा धोका ओळखून राज्य सरकारने १२ वी ची परीक्षा रद्द केली …

Read More »