Thursday , December 11 2025
Breaking News

कर्नाटक

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत पुन्हा गोंधळ

नड्डांच्या वक्तव्यामुळे येडियुराप्पांच्या ‘सेफ’ची चर्चा बंगळूर : एकिकडे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या राजीनाम्याची क्षणगणना सुरू असतानाच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोव्यात बोलताना येडियुराप्पा यांच्या कार्याचे कौतुक करून नेतृत्व बदलाचा प्रश्नच उत्पन्न होत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येडियुराप्पा जाणार कि राहणार? याविषयीचे गुढ कायम आहे. रविवारी (ता. …

Read More »

जळगे शिवारात नागसर्पला जीवदान

खानापूर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी करून सोडले. प्राणीमात्रांनाही याचा त्रास माणसाप्रमाणे झाला. याची प्रचिती नुकतीच आली. जळगे (ता. खानापूर) नारायण निलजकर यांच्या शिवारातील पाण्याच्या प्रवाहातुन वाहत आलेल्या नागसर्पाला पकडून त्याला जंगलात सोडण्यात आले.याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगे येथील शेतकरी नारायण निलजकर यांच्या शिवारात पाण्याच्या प्रवाहातून …

Read More »

जत- जांबोटी महामार्गावर खानापूर जांबोटी क्राॅसवर खड्डा बुजवा

खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवर अर्धवट केलेल्या रस्ता दुरूस्तीमुळे तसेच नुकताच पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या मधोमध खड्डा पडून पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना, चारचाकी वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे धोका निर्माण होत आहे.याची लोकप्रतिनिधीनी पाहणी करून संबंधित पीडब्लूडी खात्याच्या अधिकाऱ्यांना खड्डा बुजविण्याची सुचना करावी. …

Read More »

‘पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंदच; अफवावर विश्वास ठेवू नका’

कोल्हापूर : शुक्रवारी दुपारी महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी बंदच आहे. गेल्या २४ तासात पाण्याची पातळी साडे तीन फुटाने कमी झालेली आहे; मात्र कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन ते चार फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. …

Read More »

पाऊस ओसरला; चपगाव- येडोगा नदी पुलावरची वाहतुक सुरळीत

खानापूर (प्रतिनिधी) : शनिवारपासुन खानापूर तालुक्यात पाऊस ओसरला तसे तालुक्यातील रस्ते मोकळे होऊ लागले. असाच रस्ता खानापूर तालुक्यातील चापगाव-यडोगा मार्गावरील मलप्रभा नदीच्या पुलावर नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे भरपूर पाणी आले. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठ मोठे झाडांचे बुंधे, लाकडाचे ओंढके वाहून येऊन पुलाच्या मुशीमध्ये अडकले. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला मोठा आडथळा निर्माण …

Read More »

केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी संकेश्वरमधील पूर
परिस्थितीची केली पाहणी

बेळगाव : केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी संकेश्वर मधील पूर परिस्थितीची पाहणी केली. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. नदी व नाले ओसंडून वाहत असून अनेक लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून मोठे नुकसान झाले आहे. त्याकरिता शनिवारी केपीसीसी कार्याध्यक्ष व …

Read More »

पावसाचा जोर ओसरला, पुरपरिस्थिती जैसे थे

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर रुग्ण घेऊन जात असताना पुराच्या पाण्यात अडकलेली चारचाकी गाडी. (छायाचित्र: अनिल पाटील, कोगनोळी) राष्ट्रीय महामार्ग बंद : अनेक कुटुंबांचे स्थलांतरकोगनोळी : परिसरामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर परिस्थिती जैसे थे आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे परिसरामध्ये असणाऱ्या दूधगंगा, वेदगंगा नदीचे पाणी …

Read More »

तालुक्यात मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : गुरूवारी व शुक्रवारी खानापूर शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावुन प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे अनेकाचे संसार उघड्यावर पडले आहे.नुकसान झालेल्या तलावाला मोठे भगदाड पडल्याने मेरडा करजगी मार्गावरील तलावाचा बांध फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या मोठ्या पावसामुळे तलावात पुरेपूर पाणी साठा होत आहे त्यातच तलावाच्या …

Read More »

जळग्यात तलाव फुटून शेतीचे नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात थैमान घातलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी करून सोडले. खानापूरात उचांकी पाऊस झाल्याने नदी, नाले, तलाव आदी तुडूंब भरून वाहत आहेत. पाण्याचा प्रवाह इतका वाढला की जळगे (ता. खानापूर) गावचा तलाव अक्षरशः फुटून भात शिवाराचे मोठे नुकसान झाले.जळगे गावापासून जवळच सार्वजनिक तलाव आहे. शुक्रवारी सुरू …

Read More »

पांढऱ्या नदीच्या प्रवाहातून एकाला वाचविले!

खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा (ता. खानापूर) येथील गणपती मिठारे हे आपल्या शिवारातील घरात कामानिमित्त अडकले. मुसळधार पावसामुळे व पांढऱ्या नदीच्या वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे ते घराच्या छतावर राहिले. त्यांना गणेशगुडीच्या टीमने वाचविले.याबाबत मिळालेला माहिती अशी की, तालुक्यातील मुसळधार पावसाने हाहाकार उडाला असताना लोंढ्यात ता. खानापूर येथील गणपत लक्ष्मण मिठारे हे शिवारातील …

Read More »